()॥५॥४/८॥२७/१|_ (3२,

0) 194794

/ ४०६] ॥४७0/॥५])

९0 (17?--881--5-8-74--15,000. (00911.111. [111 0/1-1२१५112 1101२51२३१ (31 1४०. ऱि धा 6 >. “23 2१९९655101 1४०. शि | 52 6 (3 186२) >" र्तठे, . “. लनोनडतओेण शकष.

गृ1॥15 ७०० आठ्पाच 56 एलपणाल्चे ला ०" ७लणिल छा वंदा 186 पाचा ७९100,

प] 07 गृ1]2

नावडतीं सुं

शरच्वद्र दामोदर गोखले बी, ए. डिप. एस्‌. एस्‌, ए.

किंमत तीन रुपये

चित्रशाळा प्रकाऱान, पुणें

मुद्रक प्रकाशक

दामोदर उर्‍यंबक जोशी

(बी, ए, टिळक) व्यवस्थापक, चित्रशाळा प्रेम, १०२६ सदाशिव, पणे २.

प्रथमावृत्ति

जानेवारी १९५४

“ज्यांचा आशीर्बाद हाच माझा आधार त्या ती. माई बाबूराव यांना अपैण

शस्तावना

श्री. द्‌. वि, कुलकर्णी एम्‌. ए. एम्‌, एससी (कोलंबिया) डिप. एस्‌. एस्‌. ए. ( चीफ इन्स्पकटर ऑफ सर्टिफाइड स्कूल्स मुंबई राज्य, )

५६ मूळ आणि फूल ? ह्या दोन गाष्टींची तुलना करण्याचा संकेत प्राचीन काळापासून चालत आला आहे. “'वंदवृक्षाला आलेली सुकुमार फळें'' अशा लालित्यानें मुलांविषयींचा उल्लेख आपणांस गतिमान रूढींतहि आढळून येतो.

५६ मूल ? ह्या दाब्दाचा प्रयोग केल्याबरोबर आपल्या मनांत कितीतरी मधुर गोष्टींच्या संवेदना उत्पन्न होतात ! भगवान्‌ गोपालकृष्णाचे बालपण एखाद्या सहृदय माणसाच्या हृत्पटलावर उभें राहील, भगवान्‌ रामचंद्राची पितृभक्ति कित्येकांना आकर्षित करील, तर भक्तात्तम भुवबालाची तपस्या आणि कुमार एकलव्याचें गुवीराधन कांहीं सह्ृदयांच्या मनाचा ठाव घेईल. नेरागस प्रेमाचा आविष्कार करणारे मुखकमल, भवितव्यतेच्या अज्ञात गिरि- कुहरांचे जणूं शोधन करणाऱ्या नेत्रदीपिका, कुंदाच्या कळ्य़ांनाहि लाजावे- णाऱ्या दैतपैक्ति, आणि प्राचीच्या अरुणप्रभेसहि लाजविणारे निरलस बालहास्य कोणाला मोहित करणार नाहीं !

क्षणभर हा कल्पनाविलास बाजूला ठेवला आणि तर्काच्या निकषावर बालत्वारचें महत्त्व घासून पाहिले तरी त्याची मद्ृती रातिमात्र कमी ठरत नाहीं. आजची गोजिरवाणीं मुलें हीं उद्यांचे नागरिक होत. वर्धमान राष्ट्वृक्षाचें सिंचन करून त्याचें प्रवधेन करणाऱ्या अमृतधारा म्हणजे आजची मुले. आमच्या ह्या साबंभोम प्रजासत्ताक राज्यमंदिराचे सुवणस्तंभ म्हणजे आजची मुलें. दिगंतरांत आमच्या मातृभूमीच्या ऐश्वर्याचा निनाद उठविणारीं महादाक्ति म्हणजे आजची मुठे.

दैवदुर्विलास मात्र असा कॉ ह्याच महाशक्तीचा विकास आमच्याकडून पूणेतया होत नाहीं. नव्हे-समाजांतील ह्या महान्‌ घटकाची.जोपासना, संवर्धन आणि संयोजन ह्यांच्याविषयीं अद्यापाह आम्ही निश्चित आहोंत. समाजांतील नेरानेराळ्या थरांवर दृष्टिक्षेप केला तर पुष्पवाटिकेत. गळून, चुरगळून, बाळून गेलेल्या फुलांचीच आठवण येते.ह्या कोमेजून गेलेल्या फुलांत, कोणाळा'

(६)

माहीत किती फु्ळें दारिद्याच्या प्रवर तापानें खालीं गळून पडलीं असतील, कोणाला माहीत किती व्याधिग्रस्त अवस्थेंत निखळून निघाली असतील, कोणाला माहीत किती कालिकावस्थेत कालानें खुड्डून टाकली असतील अन्‌ कोणाला माहीत किती अज्ञातावरस्थेतचच विराम पावलीं असतील.

राष्ट्रीय संयोजनाच्या काळांत अशा अभागी पुष्पांचा सुसंचय करून त्यांची पूजा राष्ट्रदेवतेवर बांधतां येणार नाहीं कां? इतर सुसंस्कृत देशांत ज्याप्रमाणें जाणूनबुजून प्रयत्न करून समाजाच्या ह्या महत्त्वपूर्ण घटकांची जोपासना केली जाते त्याप्रमाणे आमच्या ह्या सुप्तोन्थित देशांतहि प्रयत्न करतां येणार नाहीं कां ! सुदैवाने भारतवर्षीतील समाजपुरुषाची दाष्टि ह्या नवीन दालनाकडेहि वळली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या संविधानांत अशा अभागी मुलांचें कल्याण हे राष्ट्राचें एक धोरण म्हणून मानण्यांत आलें आहे. आणि त्या अनुरोधाने आमचे राज्यधुरधर ह्या क्षेत्रांताहे नवनवीन योजना आंखीत आहेत.

ह्या ठिकार्णी एक गोष्ट नमूद करारवाशी.वाटते ती अशी कीं भारताच्या- 'विस्तीण आणि कोटे कोटि कंठनिनादित भूमीत राहणाऱ्या असंख्य बालकांचें कल्याण साधणे ही साधारण गोष्ट नव्हे. निमिषार्धांत हुं ध्येय सिद्ध होणें अशक्य, पण एक गाष्ट मात्र खरी कीं स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर समाज- कल्याणाच्या ह्या विदिष्ट दालनांत एक प्रकारचें आभेनव अभूतपूर्व असे संचालन सुरू झालें आहे.

निरानेराळ्या राज्यघटकांनीं मुलांसंबर्धीर्ची विधेयके पुढे आणली आणि उपरिनिर्दिष्ट निर्माल्यवत्‌ समजल्या जाणाऱ्या समाजाच्या पुष्पवाटिकेंतील चाया जाणाऱ्या फुलांविषर्यी सामान्य जनतेत एक कुतूहल निर्माण केलें.

ह्या वैचित्र्यपूणे सामाजिक घटनेचा साद्यंत इतिहास भारतांत अद्याप लिहावयाचा आहे. इंग्रजी भार्षेत ह्या विषयांवर भारतीय परिस्थितीला धरून असें फारच थोडें वाळाय उपलब्ध आहे. आणि मराठी वाड्ययांत तर प्रस्तुतचा ग्रंथ हा पाहिलाच अर्से म्हणण्यास मुळींच प्रत्यवाय नाहीं. त्या दृष्टीनें माझे सहकारी श्री. शरूचंद्र गोखले ह्यांनी अग्रपूजेचा मान मिळविला असे माझं प्रांजळ मत आहे. निदान ह्या विषयापुरतें तरी त्यांनीं अनुभवी अशा वाटाड्याचें काम केलें आहे आणि मागाहून होणाऱ्या आणि होऊं ' घात- खेल्या ह्या विषयावरच्या वाढ्ययकृतींना उत्तम दिग्दशन केळे आहे. मला आद्या

(७)

आहे कीं ह्या विषयांतील तज्ज्ञ अनुभवी समाजसेवक आपले अनुभव भावी वाड्ययांत ग्रथित करतील आणि आतांपर्यंत उपेक्षिलल्या ह्या क्षेत्रांत एकाहून एक अक्षी वरचढ भर घालतील,

श्री. गोखले ह्या विषयाचे व्यासंगी आहेत. त्यांनीं ह्या विषयाची अगो- पांगे अभ्यासण्याचा निरलस बुद्धीने प्रयत्न केला आहे, हें त्यांच्या ह्या पुस्तकांतील विवेचनावरून अगदीं स्पष्ट आहे.

आतां एक गोष्ट मात्र खरी कीं ह्या विषयाचा विस्तार पाहतां एका लहानशा ग्रंथांत आणि तोहि शास्त्रीय परिभाषेचें बंधन पाळून साकल्याने विचार करणें हें कार्य जरा दुर्घट आहे. पण श्री, गोखले ह्यांनी शक्‍य तितका प्रयत्न करून ह्या मर्यादाहि पाळल्या आहेत आणि बिहंगावलोक- ना'ची शेली स्वीकारून विषयाचे दिग्द्शेन पण योग्य तसें केले आहे. कांही ठिकाणीं परिभाषेविषयीं किंवा शास्त्रीय सिद्धान्ताविषयीं कदाचित्‌ कांहीं, वाचकांचा त्यांच्याशीं मतभेद होण्याचा संभव आहे. पण एका लहान ग्रंथांत एका मोठ्या विषयाचें कोंदण करणें ही एक करामत आहे. त्यांतूनच परकीय अशा शास्त्रीय परिभाषेचे पेळू विषयाला पाडून मग तो कोंदणांत बसविणें हें कार्य जरा काठिणच., पण इतर्के असूनहि श्री, गोखले ह्यांनी ह्या' कौशल्यपूर्ण कार्यावर किती श्रम घेतले आहेत, ह्याची जाणीव वाचकांना पदोपर्दी आल्यावांचून राहणार नाहीं.

समाजांत प्रत्यद्दी आढळून येणारी नावडती अपंग, मनोविकृत, उन्मार्गी (130111 तृण21४ ) अशा सर्वसाधारण उपेक्षित मुलांच्या परिस्थितीविषयी विवेचन करून श्री. गोखले यांनीं त्यांच्या मानसिक, सामाजिक आणि वैधानेक बाजूचा शक्‍यतोवर खोळ असा विचार केळा आहे. ह्या प्रश्नाच प्रश्नांला दुसरीहि एक बाजू आहे आणि ती म्हणजे समाजशास्त्रदृष्टया ग्रामीण आणि नागरी असें आणखी एक नवीन वर्गीकरण करून ह्या यथातथ्य दिग्दर्शन करणें. स्थलाभावामुळें ह्या प्रकारचा विचार करण्याचा मोह श्री, गोखले यांना आवराबा लागला असेल, पण भारतासारख्या कृषिप्रधान देश्यांत हा प्रश्न ह्याहि बाजुने अभ्यासिला जाणें हे. आवश्यक. आहे. ह्या ग्रेथाची द्वितीयावात्त निघेल त्या वेळीं माझी खात्री आहे कीह्या सूचनेचा लेखकांकडून अवश्य विचार केळा जाईल. वस्तुतः

(८)

नागरी जीवनांतलळे प्रश्न आणि ग्रामीण जीवनांतले प्रश्न ह्यांत मूलतःच भेद अपणें स्वाभाविक आहे. त्यांतच आचार, विचार, आर्थिक परिस्थिति ह्यांचाहि परिणाम मानवी मनाची विशिष्ट अश्ली ठेवण बनण्यांत होत असलाच पाहिजे. आणि त्या दृष्टीनें भारतांतहि विचार होर्णे आवश्यक आहे. इंग्लंड, अमेरिका इत्यादि प्रगत पाश्चिमात्य राष्ट्रांतील ह्या विषयावरची विचारसरणी आम्हां भारतवासियाना कांहीहि केरबदल करता छागूं होणार नाहीं. म्हणूनच भारताच्या सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक आणि तदनुषंगिक अद्या इतर बा्जींचा विचार केल्यानंतर हे स्पष्ट होईल कीं श्री, गोखले ह्यांनी विवरण केलेल्या विषयाबद्दलची ही विशिष्ट हा आम्हाला ह्या क्षेत्रांत ठेवणें आवश्यक आहे. किंबहुना आम्हांला आमची विशिष्ट अशी, नवीन प्रणाली ह्या विषयांताहि रूढ करावयाची आहे. आणि ह्या अनुरोधाने ह्या विषयावर अद्याप ग्रैँथनिष्पत्ति व्हावयाची आहे.

श्री, गोखले ह्यांचा हा ग्रंथ ह्या भाजी प्रणालींचा पाया असें समजल्यास त्याव वावगे होणार नाहीं, श्री. गोखले ह्यांची दद्दाव्या शेवटच्या प्रकरणांत ह्या क्षेत्रांत प्रत्यक्ष कार्य करीत असलेल्या कमचारी वर्गास अत्यंत महत्त्वाच्या अशा सूचना पण केल्या आहेत. तसेंच विषय नवीन असल्याने ह्या कार्याची प्राक्रेया समजावून सांगणेंहि त्यांना क्रमप्राप्तच होते. भावी काळात ह्या विषयांसंधीर्चे जें वैचारिक आंदोलन निर्माण होणार आहे त्या दृष्टीनें पण श्री. गोखले ह्यांचा हा प्रयत्न स्तुत्य आहे.

ह्या क्षेत्राशी संजंध असणाऱ्या समाजसेवकांना सोयी'चें पडावें म्हणून मुंबई - राज्यांत ह्या कार्यांचा विस्तार किती आहे ह्याची रूपरेखा श्री. गोखले यानी सादर केली आहे. ह्या कार्याचा विस्तार वाढत आहे आणि म्हणून ग्रंथांत निर्दिष्ट केळेंडी माहितीह्रे बदलत जाणार हे खरे आहे. तथापि सवसाधारण वाचकांस बनेदान ह्या कामाची अद्ययावत्‌ ब्यास्ते किती आहे. हें समजण्यास त्यामुळें -सुलभ झालें आहे. खाजगी प्रयत्नांना ह्या सामाजिक क्षेत्रांत किती मोठें स्थान आहे ह्यारचेंदहरि यथातथ्य चित्रण श्री. गाखले ह्यांनी जनतेसमोर मांडले आहे. ह्यावरून जनतेच्या अंतयोमी असणारा जनादेन समाजवारटिकेत वाया जाणाऱ्या ह्या फुलांचे संयोजन करून त्यांचा स्वीकार करण्यास उद्युक्त होईल असें वाटते.

श्री, रारचंद्र गोखले ह्यांचे हातून ह्या तऱ्हेची वाड्य़यसेवा अशीच होत राहो आगि त्यांचेकडून समाजसेवेच्या ह्या अप्रकारीत दालनारची अंगापांगे उत्तरोत्तर अर्शींच प्रकाशीत होत राहोत ह्दीचच देवाजवळ प्राथना,

दूगत

कांहों वर्षांपूर्वी टाटा समाजशिक्षण महाविद्यालयांत संशोधन करीत असतांना नंतर व्यावसायिक समाजसेवेच्या निमित्ताने मुंबई राज्यांत फिरतांना कित्येक नावडत्या मुलांच्या जीबनकथा अभ्यासण्याचा योग आला, त्यांच्या दुःखाला वाचा फोडावी, त्यांच्या प्रश्नाचें स्वरूप स्पष्ट करावें, जातांजातां ह्या दिशेने काय प्रमत्न होत आहेत, काय व्हायला हवे, हें सांगण्याच्या इच्छेचे मते रूप म्हणजे हें पुस्तक.

चित्रशाळा सस्था विदोषतः श्री. दा. पां. रानडे यांच्या सहकायीशेवाय हें काये शक्‍य झालें नसतें. प्रस्तुत विष्रयावरच्या पुस्तकाला त्या विषयांतील तज्जञाचीच प्रस्तावना असावी हा माझा आग्रह श्री. द. वि, कुलकर्णी, जुवेनाईल बेंगसे खात्याचे प्रमुख, ह्यांनी पूर्ण केला,ज्यामुळें ही पुस्तकरचना होऊं शकली असे आपुलकीचे प्रोत्साहन मागदर्शन श्री. गोविंद ना. हर्षे ह्यांनी केळें,त्या सर्बीचे अंतःकरणपूर्वक आभार, पुढील पानें वाचतांना समाजानें जवळ केलेल्या अशा कित्येक अपंग; मनोादुभेळ, अनाथ; अनोरस उन्मार्गी मुलांबाबत, जर आपणांला माझ्याप्रमाणेच एकदां जरी सहसंवेदना निर्माण झाली तरी ह्या प्रयत्नाचें सार्थक झालें असें मी समजेन, या पुस्तकांतील उदाहरणें खरी असलीं तरी त्यांची नांवें गांवें काल्पनिक आहेत. या पुस्तकांत घातलेली सवे छायाचित्रे ' युसिस 'च्या कृपेनें मिळाली आहत.

३४८ शनिवार पेठ, पुणें

दि. जाने, १९५४ | शारच्नद्र गोखले

अनुक्रमणिका

पाश्चभामे अपंग मुलांची हांक म॑नोदुबैळ मनोविकृत मुळे बालगुन्हेगारीची सामाजिक चौकट उनाड, अवखळ उन्मॉर्गी मुले मुलांचा कायदा ( इतिहास ) मुलांच्या हक्काचा जाहीरनामा खाजगी प्रयत्न सरकारी यंत्रणा १० समाजसेवेचे तत्त्वज्ञान तंत्र ११ उपसंहार

१०९ १२० १२८ १५७

हट:

पाश्वभूमि शि [वडती मुलें ) हा एक चमत्कारिक विरोधाभास आहे यांत रांका नाहीं. एके काळीं आपल्याकडे निपुत्रिक असणें ह्या कमीपणा वांझ ही शिवी ठरत असे; अर्थात्‌ ओघानेच संतति हें साऱ्या घराचे आक्षयास्थान असें, फुडांनीं वेल डँवरावा तशी जोभा भरल्या घराला मुलांची असे. साऱ्या आयुष्यभर जे कांहीं कड गोड अनुभव वांस्याला आले त्यांचें सारसर्वरस्व मुलांना द्यावें आपल्या सुधारणेची, संस्कृतीची एक पुढची पायरी मुलांनी गांठावी म्हणून साऱ्या बडीलधाऱ्या माणसांचे प्रयत्न चाललेले असत. किंब्रहुना देवळामध्ये अखंड नामसंकीर्तन चालत असतांना प्रत्येकाला दाक्य असेल तेथपर्यंत त्यानें तंब्रोरी गळ्यांत ठेवावी नंतर तीच तंज्रोरी दुसऱ्याच्या हाती द्यावी, पण नामस्मरण मात्र अखंड, अविरत चाळू. ठेवावे अशाच तऱ्हेची रचना साऱ्या मानववंशाची आहे. प्रत्येक पिढीला जं ज॑ कांहीं नवीन शिकतां आलें, नवीन निर्माण करतां आलें, त्या त्या विकासाच्या प्रयत्नांतून त्यांनीं मानव जात सुधारण्याच्या मागोवरचा एक टप्पा गांठला नंतर पमिळविलेली भौतिक सांस्कातिक संपत्ति मुलांच्या हातांत देऊन मानवाच्या पुढच्या पिटीचें प्रगतीचें काम त्यांच्यावर सोंपविलें. एका ज्योती- चर दुसरी ज्योत पेटावी त्याप्रमार्णेच एका पिढीच्या अनुभवाच्या पायावर दुसरी पिढी उभी असल्याने मानवाची प्रगाते होऊं शकली. ह्या विचारा

नावडती मुळें वरूनच मुलांच्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे त्यांच्याबद्दल केवढे प्रेम केवढा विश्वास वडील मंडळींना वाटतो, केवढी आत्मीयता कुटंबाला वाट्ते केवढी आज्या समाजाला वाटते हें स्पष्ट होतें. परंतु ह्या विचाराची जाणीव मात्र समाजाच्या अगदी प्राथमिक अबस्थेपासून लोकांना होती असें म्हणण्याजोगा पुरावा आज उपलब्ध नाहीं. उलट पक्षी वेगवेगळ्या कालखंडांत मुलांच्याकडे

पाहण्याच्या दृष्टींत फरकच झालेला आपल्याला दिसतो.

समाजाच्या अगर्दी पहिल्या अवस्थेपासून निरोगी, अव्यंग समाजाला उपयोगी पडूं शकतील अक्या माणसांना अर्थात्‌ मुलांनाहि समाजानें मान दिला आहे. परंतु ज्या मुलांच्या वागण्यांत, मनांत शरीरांत कांहीं दोष असेल त्यांची समाजानें उपेक्षाच केटी आहे. त्या दोषांचें स्वरूप कांहीं वेळां स्पष्ट असते तर कांहीं वेळां काल्पनिक असतें. मध्य-युरोपच्या इतिहासांत तर ज्या मुलांची जन्मपत्रिका वाईट असेल त्या मुलांना ठार मारण्यांत येत असे वा टाकून देण्यांत येत असे, अश्या अर्थाचे उल्लेख आहेत. भारतांताहे कांही विरिष्ट दोष असलेल्या मुलांना भतानें पछाडलेळं आहे असें समजण्यांत येत असे. आाजाहे जन्मतः दांत आलेल्या मुलांना कांही भागांत अथुभ मानले जातें. मुळावर आलेला मुलगा, पांढऱ्या पायाची मुलगी हे शाब्दप्रयोग तर प्रचा- रांतचच आहेत. कित्येक युगांपर्यंत मुलांच्या करितां कांहीं वेगळी व्यवस्था केली पाहिजे, त्यांच्या प्रगतीकरितां सर्व प्रकारच्या सोयी त्यांना उपलब्ध करून द्यावयास हव्यात ही जाणीवाहि कोणाला नव्हती. कारण मुलांचे मन त्याचें स्वरूप याविषयी खरी कल्पनाच आलेली नव्हती. लहान मुल म्हणज ल्हान माणूस हीच समजूत प्रचलित होती, शिवाय विसाव्या शतकापर्यंत वंदावादाचा पगडा विचाखंतांच्या मनावर असल्यामुळें, गुलाम माणसांनी मुले गुलाम, गुन्हेगारांची मुळें गुन्हेगार, शूद्राचा मुलगा शाद्र हा विचारप्रवाह होता; त्यामुळें त्या मुलांना नेहमीं अवहेलना करून वागवण्यांत येत असे. शिक्षणशास्त्राच्या, मानसशास्त्राच्या समाजशास्त्राच्या दतिहासांत याबाबत अनेक उदाहरणें दिलीं आहेत. पण लवकरच हा विचारप्रवाह बदलत गेला. त्याचा तो इतिहास आतां येथें प्रस्तुत नाहीं, त्याचें फलित येवटेंच की समाजाला नावडत्या असणाऱ्या मुलांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलत गेला. कोणत्याहि समाजाच्या सांस्कृतिक उंचीनाबत वबिचचार करतांना त्या समाजांत

पार्धभूमि :ः निरोगी, अव्यंग शक्तिशाली नागरिकांना कोणती वागणूक मिळते यापेक्षां उपेक्षित, अनाथ नावडत्या नागरिकांच्या करितां काय व्यवस्था केली आहे, त्यांना कोणती बागणूक मिळते यावरून'च त्वाचें श्रेष्ठत्व ठरू लागलें.

ह्या नव्या दृष्टीनें मुलांच्या हक्काबाबत जागरूक राहणें आवश्यक आहे असें वाटल्याकारणाने विसाव्या दातकांत निरनिराळ्या विचारखवेतांनी त्या दिशेनें प्रयत्न करायला सुरुवात केली. मुळें हीच मानव वंद्याच्या सुधारणेची एकमेव आश्या आहे हा विचार मनांत धरूनच निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मुलांच्या हक्कांसंबंधी त्यांच्या वाढीबानतच्या समाजाच्या जबाबदार्रसंबंधीं ठराव संमत करून कार्यक्रम आंखला गेला. अमेरिकेच्या * व्हाइट हाउस ? परिषदा, जुन्या संयुक्त राष्ट्रसंघाची जिनेव्हा सनद ? हलींच्या यूनो "च्या सांस्कृतिक तांत्रिक कायक्रमांत मुलांच्या कल्याणाला दिलेला अग्रमान, ह्या सत्राचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे, समाजाजवळ जे जे कांहीं उत्तम आहे,;-मग तें भोतिक वा सांस्कृतिक जीवन असो-त्यावर उद्यांच्या मातापित्यांचा म्हणजेच अ!जच्या बालकांचा पहिला हक्क आहे.

चौथ्या व्हाइट हाउस ? परिषदेनें मुलांच्या जपणुकीसंत्रंधी जे बिचार नमूद केळे आहेत त्यांमध्यें प्रत्येक मुलामध्ये,घर त्यांत मिळणारी सुरक्षितता प्रेम यांचा विश्वास निमाण करणें, ज्यांना घर नाहीं त्यांना जवळ जवळ त्याच धर्तीची दुसरी कांही व्यवस्था करून देणें, सुशिक्षण देणारी शाळा, शारीरिक नेतिक अबनतीपासून रक्षण करणारा सांस्कृतिक-सामाजिक प्रगतीला मदत करणारा समाज निमाण करणें, जी जीं आंधघळीं किंवा शारीरिक मानसिक दृष्ट्या पंगु असलेलीं मुलें आहेत त्यांच्या रोगाची त्वरित चिकित्सा उपचार करण्याची सोय करणें सवसाधारणपणें आरोग्य; रिक्षण इतर सुविधा प्राप्त करून देणें ही मूलतः समाजाची जबाबदारी आहे, असें म्हटलें आहे. जबळ जवळ याचच तऱ्हेचे विचार जिनेन्हाच्या सनदमध्यें घातलले आहेत.

( ) मुलांच्या आरोग्यसंप्न वाढीकरिता आवदयक असणाऱ्या स्व भौतिक सांस्कातिक सोयी त्यांना उपलब्ध करून देण्यांत याव्या.

1 नावडती मले

१५0 ४८८८”

-_“*-९१--/४९५.-

१.४...» ४../€*

( ) जें मूल भुकेळे असेल त्याला अन्न मिळाले पाहिजे. जे आजारी असेल त्याला ओषधोपचार व्हायला पाहिजे. जे उन्मा्गी आहे त्याला सुधारले पाहिजे जे मूल निराधार एकटे आहे त्याला आसरा मिळाला पाहिजे.

( ) संकटकाळीं पाहिली मदत मुलांना मिळायला हृवी.

( ) मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवून त्यांचें सर्व तऱ्हेच्या पिळवणुकीवासून संरक्षण केलें पाहिजे,

( ) मुलांना आपल्या सुप्त शक्ति समाजाच्या प्रगतीकरितां उपयोगांत आणण्याचे शिक्षण तशी संधि मिळायला हवी.

यूनोच्या मानवी हक्कांच्या सनर्देत किंबा यूनिसेफ ? ( मुलांच्या मदती- करितां निर्माण करण्यांत आलेली आंतरराष्ट्रीय गंगाजळी ) सारख्या कार्य- क्रमामध्ये वरील तत्त्वप्रणालीचाच पाठपुरावा केलेला आढळतो. जर मुलांच्या संबंधी इतकी काळजी जागरूकता घेतली जात असेळ तर मुलें नावडती असण्याचे कारणच उरणार नाहीं.

>“

दुःखाची गोष्ट अशी आहे काँ वरील उदात्त तत्तज्ञानाच्या पारश्वभूमीवरच व्यावसायिक समाजसेवेच्या निमित्ताने मला भेटलेल्या निरनिराळ्या मुलांची विरोधी जीवनचित्रे माश्या मनश्चक्षूपुढें उर्भी राहतात. खायला अन्न नाहीं म्हणून आईबापांनी एका लहान मुलाला एका भिकाऱ्याला विकले. त्या निरोगी, घडधाकट मुलाला पाहून लोक भीक घालणार नाहींत म्हणून त्या मिकाऱ्याने त्या मुलाचे पाय जन्माचे फेंगडे केले, आतां तो मुलगा धंदेवाहेक भिकारी होऊन त्या बिकत घेणाऱ्या बापाचें पोट भरत असतो. महारोगी आईईबापांचें एक मूल होतें. ते जन्मतःच जर वेगळें ठेवलें असतें तर तें सुधारण्याची पुष्कळच शक्‍यता होती, पण ही जाणीव संस्थेच्या चालकांना वेळच्या वेळींच झाल्यानें तें मूल महारोगी झाल हातपाय झडलेला तो चार वर्षांचा लोळागोळा आतां कसा तरी जगतो आहे.एक मुलगा अनैतिक वातावरणांत वाठून आतां. वेश्यांच्या वस्तींत हॉटेल बॉय म्हणून जगतो आहे. त्याचा भविष्यकाळ आजच डागळलेला आहे. अल्पवयी अश्या एका मुलीला “सिनेमा नाटकांत नेतो, पैसे देतों ' म्हणून प्रलोभने दाखवून कांहीं लोकांनी

पार्वभूमि ष्‌

पळवून नेली, तिच्याकडून तिच्या नीतिमत्तेचा बळी घेतला आणि तिला लाथेने रस्ता दाखवला. एक चित्रचंद्रिका व्हायला गेलेली, भोळी मुलगी अनुभवाचे कडू शहाणपण शिकून वेश्या-जीवनांत गुंतलेली आहे. आई ज्या ठिकार्णी कामाला जात असे तेथन कांहीं तरी चोरून, पदरा आडून घरीं आणायची, बाप कुठें फुटकळ हातचलाखी करायचा, त्यामुळें लह्ानपणा- पासूनच एका मुलाला चोरी करणें यांत कांही बाईट आहे ही कल्पनाच नव्हती. तो पोरगाहि शाळेंत, बाहेर चोऱ्या करूं लागला. एकदां चुकला आणि सभ्य आयुष्याला कायमचा मुकला. ही स्वारी आतां तुरूंगांत आहे. एका श्रीमंत घरांतला मुलगा चेनीची चटक लागून व्यसनांच्या फंदांत पडला. तो चोरून सिगरेंट्स्‌ ओढत असे. त्याचे अप्रत्यक्षपणे कोतुकच झालें आणि आतां तो मुलगा सर्व तऱ्हेचे दंग करून गांवोगांव हिंडतो आहे. दर गांवाला नवें नांव ध्यायःचें, नवें लम करायचें, नवें कर्ज आणि नवें आयुष्य, एका भंग्याचा मोठा उमदा मुलगा होता. तो हुषार होता. पण त्याची जात त्याच्या प्रगतीमध्ये आळी आगि समाजांत त्याला स्थान मिळालें नाहीं, संधि मिळाली नाहीं, अ्धंबट शिक्षण झालेल्या या मुलाला जातीतल्या इतर लोकां- सारखीं सफाडसारस्तीं कामें करायला लाज वाटते. पांढरपेशा वर्गासारखी नोकरी करण्याइतका दोक्षणिक दर्जा त्यानें मिळविला नाहीं; अश्या विलक्षण अवस्थेंत हताश होऊन तो बसला आहे. पंजाबमध्ये सायकलींचा मोठा कारखाना असलेला ग्रहृस्थ फाळणीनंतरच्या कत्तलीमध्यें बरभाद झाला आणि आज तो भारतांत मेकॅनिक म्हणून काम करतो आणि त्याचा छोकरा रेल्वे- गाडीत बिनतिकिटानें हिंडून लेमनड़ाप्स्‌ आणि शेवगांख्या विकतो, तिकिट चेकर आला म्हणतांच जिवाची तमा धरतां घांवत्या गाडीतून उडी टाकतो. एके काळीं ऑक्सफडेला जाण्याची आद्या धरणारा हा पोरगा, आज त्याला शाळेंत जायला वेळ होत नाहीं, कारण पोट मार्गे लागळें आहे ना

अशीं एक ना दोन, हजारो मुळें आहेत. मुंजई प्रांतांत फिरतांना जागोजाग अर्शी मुळें मला भेटली आहेत. कोणी उन्मा्गी आहेत, कोणी भटकी आहित, कोणी गुन्हेगार आहेत, तर कोणी निराश्रित आणणि उपेक्षित आहेत.: पण गारेजी, स्वभावाची किंवा आर्थिक-हा का अपराध आहे ! ह्या मुलांनी असे कोणतें पाप केळे आहे कीं त्यांना

नावडती मुलें

*.€ १५४0१ “0 टी“ १८-१५. -* -_./** “4 २*.- बट्टी 2. > चा...

"२ »१._..”८४...-/”५-” "५.८" "५. ४१-//"८-/€*->»

समाजांतून उठवून लावावें £ त्या मुलांच्या आईबंपांनीं, शिक्षकांनी किंवा समाजाच्या नेत्यांनी जिनिव्हाची सनद पाहिली नसेल; पण आपल्या लेकरांच्या काळजीचा विचारच त्यांच्या मनांत आला नसेल, हें कसे म्हणावें समाजाला नको असलेल्या अद्या अनेक मुलांच्या स्वभाव-विकासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट अगदीं स्पष्टपणें लक्षांत येते कीं एखादा मुलगा मूलतः वाईट आहे हें म्हणणें म्हणजे घादान्त खोटेपणा आहे. ह्याचा विचार थोडा खोलवर करायला हेवा. अजुनाहे कांही शिक्षगशास्त्रज्ञांची, विचारबंतांची अशी समजूत आहे कीं गुन्हेगारी ही संपूर्णतः अनुवंशिक आहे; परंतु ती घादान्त खोटी असल्याचें आतां सिद्ध झाळें आहे. प्रत्येक मूळ जन्माला येतांना आपल्याबरोबर कोणत्या प्रमाणांत कोणत्या प्रत्रत्ति घेऊन येव. आणि त्यांचा त्या मुलाच्या वाढीवर काय परिणाम होतो ह्याची चर्चा इथें अभिंप्रत नाहीं, पण गुन्हा किंबा उन्मार्गीपणा म्हणजे काय हा मूलभूत प्रश्न मात्र अभिप्रेत आहे. एखाद्या मुळाला वाईट ठखतांच आपली वाइटपणाची कसोटी ही असते कीं समाजाने घाठून दिलेल्या चाकोरी- बाहेर हा मुलगा वागतो आहे. तो चाकोरीबाहेर कां वागतो ह्याचा शास्त्रशुद्ध विचार करायला हवा. नेहमींच्या आढळामधलें अपहरणा'चें किंबा चोरीचे उदाहृरण आपण घेऊं. आपल्या समाजाची रचना व्यक्तिप्रधान असल्यानें प्रत्येक व्यक्तीला आपल्या मालकीच्या कांही वस्तु असाव्यात असें वाट्ते सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने तें योग्यच आहे. आतां लहान मूल जेव्हां वाहूं लागतें तेव्हां त्याच्या मनाची वाढ कशी होते हं पाहायला हवें. लहान मुलांना जरा समजूं लागतांच रंगीत वस्तु, हलणाऱ्या वस्तु, चकचकीत भांडीं आवडायला लागतात तीं त्या घेण्यासाठीं घडपडत असतात. हें वय म्हणजे जे आवडेल, जे नवें दिसेल तें हवें अश्या प्रकारचें असतें. पण ह्याला पहिला धक्का भीतीचा बसतो. तो म्हणजे, समजा, एखाद्या मुलाला समईंची हलती ज्योत फार आवडली तें मूल ती घरायला गेळें तर हात भाजतो; त्याची भीते निर्माण होऊन तें मूल पुन्हा त्याला हात लावत नाहीं, किंबा त्या वस्तु मागत नाहीं; पण ही शारीरिक भीति आहे. नंतर मानासेक भीति येते. समजा, एखाद्या मुलाला रंगीत शाईची बाटली सांडण्यांत फार गंमत आहे हे. कळलेले असतें तरी सुद्धां तें मूल पुन्हा

पाश्चवभूमि

7 .%_/ 0

णि क्या च्य डू ली जन कया

शाई सांडत नाहो, कारण त्याला समजतें को ही गोष्ट जर आपल्या आईने पाहिली तर ती रागावेल. इर्थे भीति आणि शाई सांडण्यांतील गंमत यांपैकीं ज्या गोष्टीचें पारडें जड होईल तसे. मुलाचे वागणे असतें. नंतर मुलाला आपल्या हक्कांची हळू हळू जाणीव होऊं लागते. हा खेळ माझा आहे, ही आई माझी आहे, ही जाणीव निमीण होतांच तें मूल दुसऱ्या मुलाला आपला खेळ देत नाहीं, आईच्या मांडीवर दुसऱ्या मुलाला, (दोन मुलांत अंतर थोडें असल्यास ) धाकट्या भावंडाला सुद्धां बसूं देत नार्ही. आपल्या हक्कावर दुसऱ्याने आक्रमण करूं नग्रे ह्या इच्छेंतूनच आपणांलाहि हा न्याय लागू आहे ह्याची जाणीव निर्माण होते. |

ह्या सर्व परिस्थितीशी जळतें घेण्याच्या क्रियेमध्ये मुलांच्या मनामध्ये जो संघर्ष होत असतो त्यामध्ये मुलांना सामाजिक वागणुकीचे शिक्षण मिळत असतें, ह्यांतूनच त्यांना कळते की. आपण समाजाने घाळून दिलेल्या पद्धतीप्रमार्गेच वागायला हवे. मग असें असतांना एखादा मुलगा ह्या पद्धतीनें वागतां चोरी करतो ह्याचें कारण त्याला बरेवाईट ह्यामधला करक कळण्याइतर्के ग्रहृशिक्षण मिळालेले नसते, किंब्रा हे तारतम्य कळण्या- इतकी जोद्विक पात्रता नसते. ह्यापेक्षांहि वेगळी शक्‍यता आहे ती म्हणजे हें तारतम्य असूनहि, आपण वाईट गोष्ट करतो. आहोंत ही जाणीव येऊन सुद्धां चोरी करणें ही, ह्या चोरीमध्यें त्या मुलाला चोरलेल्या वस्तूचे आकषेण सामाजिक नीतिनिथमांपेक्षां जास्त वाटत असतें. जितकी वस्तु दृष्प्राप्य तितकें तिचे आकषेण वाढलेळे असते. आपण मोठ्या माणसाचे उदाहरण घेऊं. एक ग्रह्स्थ सामान्य स्थितींतला आहे, त्याने कर्वीहि रिंप्रगच्या मऊ कोचावर बसण्याचे सुख उपभोगलेले नाहीं. तो एख द्या श्रीमान्‌ ग्रह्स्थाला भेटायला गेला असतां कोचावर बसला, कोचाची स्प्रिंग, त्यावरचा मऊ गालिचा ह्यानें त्याला सुख होत असतें. तों घरधनी समोर असेपर्येत त्याला ह्या सुखाचा पूण अनुभव घेतां ग्रेत नाहीं, पण समजा तो घरधनी चहा सांगायला आंतमध्ये गेला तर हा ग्रह्स्थ साहजिकपणे त्या कोचावर, जरा ह्या बाजूला, जरा त्या बाजूला बसतो. त्या मऊ आसनावरून हात फिरवीत अपतो. ही सुखाची चोरी नसेल, पण जर मोठ्या माणसाला जोमवणारी, वेडावणारी, ही भावना बा आसक्ति असेल तर संवेदनाक्षम अशा

नावडती मुळें लहान मुलाच्या मनांत हा संघ्षे किती मोठ्या प्रमाणावर होत असेल हें पाहायला हर्वे यामुळेच रोज अनवाणी शाळेंत येणाऱ्या पोरीला मामलेदाराची मुलगी बाहेर गेली असतांना तिच्या मखमली चपला घाढून पाहण्याची तीन्न इच्छा होते ती चोरीचा आळ येऊन मार खाते. ह्याशिवाय कांहीं बाबतींत सामाजिक नीतिनियम ओलांडण्यामागें गरज भागवण्याचा हेतु असतो. मुंबईत रस्त्यावर राहणारीं अनेक मुलें आहेत. ह्या मुलांना चार दिवस जर उपाशी राहावें लागलें तर पांचव्या दिवशीं तो मुलगा हमखास चोरी करतो. कारण नीतीपक्षां जीवनाची लालसा जास्त तीव्र असते. आपल्याला पांघरायला कमी असलें थंडी असली तर आपण पांघरूण हवें म्हणतों, पण चोरी करीत नाही, हा मनाचा संयम त्या माणसाच्या मनाच्या घडणीवर गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. अद्या चोऱ्या पुरातन काळींसुद्धां विश्वामित्रापासून केल्या गेल्या आहेत. येथे नीतिशास्त्राचा बिचार करायर्‍चा नाहीं; पण इं कठोर सत्य विसरतां येणार नाहीं, कोणत्याहि घटनेची शुद्धता नीति त्या घटनेपेक्षां त्या घटनेमागच्या हेतूवर अवलंबून असते.

सदसांमान्य व्यवहाराचे नीट अवलोकन केलें तर हें स्पष्ट दिसते कॉ कांहीं माणसे जगांत सभ्य जीवन जगत असतात, कारण त्यांना असभ्यपणा करण्याची संधि मिळालेली नसते किंबा गरज भासलेली नसते. वरील विवे- चचनांतून असें दिसतें कीं प्रत्येक माणसाला समाजाचा रूढ मार्ग सोडायला लावणार कारण पुष्कळदां भोंबतालच्या परिस्थितींत असतें अत्यंत थोड्या उदाहरणांतचच आपणांला असें म्हणतां येईल कीं त्यांची जन्मजात प्रकृति समाज- विरोधी असते. उन्मार्गी मुलांच्या बाबतींत घरची शिक्षण-पद्धाते, परिस्थिति, आईंबापांची वागणूक, मित्रांची संगति; प्रलोभन, गरज वगेरे अनेक कारणें त्यांच्या उन्मार्गीपणालळा जबाबदार असतात म्हणूनच मुलांना त्यापासून संरक्षण देण्याची जबाबदारी समाजावर पडते. पण हा शास्त्रीय विचार अनेक वेळां लक्षांत घेतला जात नाहीं असें दिसतें, व॒ याचा परिणाम शिक्षेच्या पद्धतीवर होतो, मुलाला शिक्षा देतांना शिक्षेचा हेतु काय असतो हें पाहायला हवें. शिक्षेचा हेतु अपराधाचें शासन का मुलांची सुधारणा ? ह्याचें उत्तर मुलांची सुधारणा इंच आहे. मुलाने चोरी केल्यानंतर त्याला मारल्याने त्याच्या अपराधाबद्दल शासन होत असेल, कदाचित्‌ मारणारा असें समजत

पारभूमि

>७७५_..० लट

>-“८* -४..”९९..-<%.-४४१.-/४१-”९८ -/॥-” --८४..४४.//-०// १-९ ><१-४*४- “२ “”६-०€१--*£२ 0 -“१-- १-- “*-7४८--€%-/५--“”-.

असेल की आपण आपलें क्तंब्य केलें, परतु ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांतून मुलगा सुधारला का? हा प्रश्न विचारला तर उत्तर नकारार्थी येतें. ह्याचें कारण शिक्षा करण्याचा हेतु मुलाला सुधारण्याचा आहे हे शिक्षा करणारा भोगणारा दोघांच्याहि लक्षांत आलेलें नसतें.

शाळेमध्ये एखाद्या मुलाचीं गणिते चुकल्यानंतर मास्तरांनी त्या मुलाला दहा छड्या मारल्या तरी सुद्धां मुलाची सुधारणा होणार नाही.कारण छड्या खातांना सुद्धां मुलाला असें वाटत असतें की हीं गणिते मला येतच नाहींत, मी कांही मुद्दाम चुकीची उत्तरें मांडीत नाहीं, शिक्षकाच्या हें लक्षांत येत नाहीं की मुलाची गणिते चुकलीं ह्याची पुष्कळशी जबाबदारी शिक्षकावरच आहे. कारण गणिताची पद्धत त्यानेंच शिकवलेली असते. जर गणिते चकली अस- तील तर त्याचें कारण शिक्षकाच्या अयदास्वी शिक्षणदानांत; मुलाच्या बोद्धिक पात्रतेंत, किंवा मुलाच्या पारास्थितींत अतल, पण मुलाला छड्या मारून यांतील कोणतेंहि कारण सुधारण्याजोगे नाहीं, हे शिक्षकाच्या लक्षांत यायला हरबे, पण छड्या मारण्याचा हेतु मुलाचे गणित सुधारण्याचा असतो, केवळ गाणितें चुकल्याच्या अपराधाबद्दल शासन करण्याचा नाही हे शिक्षकव विद्यार्थी यांपैकी कोणाच्याच लक्षांत येत नाही. म्हणूनच ज्या हेतूकरितां शिक्षा केली जाते तो हेतूचच फसून जातो. पण शास्त्रीय दृष्टीनें शिक्षा करण्याच्या पद्धती- मध्यें मुलाच्या हातून जी चूक घडलेली असते, त्या चुकीची त्या चुकीमागे असलेल्या कारणपरंपरेची चिकित्सा अभिप्रेत असते. ही चिकित्सा करण्याची दाने; पालक वा शिक्षक ह्यांच्यामध्ये नसल्याकारणाने मुलांच्या अपराघांच्या प्रमाणांत अपराधाला योग्य अश्ली रिक्षा दिली जात नाहीं. आपल्या आसपास असणाऱ्या दहा शिक्षकांना अगर दहा पालकांना मुलांचे दहा अपराध सांगावे, चोरी, भटकेपणां, खोटे बोलणें, नीतिबाह्य वर्तन किंबा इतर कोणतेंहि, त्यांना विचारावे की या अपराधाबद्दल मुलांना हासन काय करावें ! वस्तुतः मूल सुधारावे ह्या हेतूनें जर शिक्षा करायची असेल तर तीं अपराधपरत्वे वेगवेगळ्या स्वरूपाची असायला हवी, परंतु आजचा अनुभव असा आहे कीं कोणत्याहि प्रकारचा, कितीहि तीव्रतेचा अपराध असो, चूक असो, त्याला सुधारण्याचा एकच रामबाण उपाय सांगितला जातो आगि तो म्हणजे छडी किंबा मार, कित्येक लोकांना अजून असा विश्वास

२८ नावडता मुल

बाटतो कीं ह्या शिक्षग-पद्धतीनें मुलांचा बुद्धिविकास होतो. कित्येक लोक असे अभिमानाने सांगत असतात कीं एक मुस्काडींत मीं मारली मात्र, तो मुलगा ताबडतोब सुधारला. पुन्हा म्हणून चोरी केली नाहीं. ' एकदां थोबाडीत मारून तो मुळगा सुधारला असेल तर तो अपघात तरी असेल किंबा पुढच्या खेपेला चोरी करतांना सांपडण्याचा निश्चय त्या मुलाने केला असेल.

ह्या सदोष-शिक्षण-पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्यांमध्ये मोठमोठे लोक आहेत. परंतु खरा मार्ग अपराधाची शास्त्रीय चिकित्सा त्याला योग्य अशी सुधारणा-पद्धतीवर आधारलेली शिक्षा हा आहे. कांहीं लोकांचा असा एक अपसमज झाला आहे कीं नव्या मानसश्ासत्राला शिक्षेचे वावडे असून मुलांना फुलदाणींतीळ फुलांच्या सारखें लाडावून ठेवायचे आहे. पण हा समज मानस--शाल्लाला सबस्वीं अन्याय करणारा आहे.

पूर्वीच्या काळीं मुळांना कमी शिक्षा करण्यांत येत असे ह्याचें कारण अपराधाची योग्य चिकित्सा होत असे म्हणून नव्हे, तर मुळे लहान आहेत, कोवळीं आहेत ह्यावर आधारलेल्या दयाधमाच्या भावनेमुळे, मनु, आपस्तंभ किंबा विष्णु-स्मूतीमध्यें, मुठे, स्त्रिया पंगु लोक ह्यांना वेगळ्य़ा प्रकारची शिक्षा दिली गेलेली आहे. पाश्चात्य देशांताहे १० व्या शतकांत “अथेलस्टेन च्या कायद्यांत म्हटळें आहे कीं १५ वर्षीबालील मुलाला फांर्शी देऊ नये मारूं नये. त्याला सुधारण्याकरिता उपदेश करावा, पण जर ह्यानंतराहे त्यांचा अपराध चाळूच राहिला तर त्याला फांशी द्यावे, खुशाल मारावे. ( बाल-गुन्हेगारांच्या शासनाकरितां नेमलेल्या खाते-समितीचा अहृवाल- १९२७. ) पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र अपराधाची चिकित्सा शास्त्र- शुद्ध शिक्षेचे तत्व बाजूला सारळें गेल्याचें आपल्याला आढळून येतें. १८४० सालीं इंग्लंडमध्ये एका १५ वीच्या मुलाला ४० संत्री आणि ५० अंडी चोरल्याच्या आरोपावरून १४ वर्षे काळें पाणी देण्यांत आलें होतें. पण ही तर्‌ ९९ व्या दातकांतली कथा झाली. विसाव्या शतकांत सुद्धां मुलांच्या अप- राधाचा शास्त्रीय बिचार केला जाऊं नये, ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती १९४९ सालीं ११ वर्षीच्या एका मुलाला ४६ वर्षीच्या भुदतीची शिक्षा देण्यांत आली. नुकतेच उत्तर प्रदेशामध्ये शांतीदेवी नांवाच्या १३ वरषोच्या

पारखेभूमि ११

०७“ के” /” ४९.””9_/” 0९.” १, - ६८८ _ न्य मही. > क” आक. 2 ७७% ७७. 1 2

कोवळ्य़ा मुलीला एका खून-खटल्यामध्यें, तिच्या कोवळ्या वयाकडे पाहून जन्मठेप काळेपाणी देण्यांत आलें; नाहींतर न्यायमूर्तीची इच्छा फांशीच देण्याची होती. आजहि भारतांतील सतरा सुधारलेल्या प्रांतांचा विचार केला तरी असें दिसतें कीं त्यांपैकी छायाठ प्रांतांत मुळांच्या करितां सुधारण्याची बेगळी यंत्रणा निमाण झालेली नाहीं; चार प्रांतांत मुलांना कायदेशीर मरक्षण दिलेळें नाही. कायद्याचा विचार आतां करायचा नाही. पण देशांतील या क्षेत्रांतील स्थिति किती मागासलेली आहे हे दाखवण्याचाच फक्त हेतु आहे. उन्मार्गी, भटकी, भिकारी, ऐकणारी; दंगेखोर, नीतिजाह्य वांगणारीं, बेवारशी, उपेक्षित वगैरे अनेक तऱ्हेची मुळें समाजांत वावरत असतात; त्यांना समाजाने सघारून संभाळून ध्यावे लागतें. आणि त्या- करितां वेगळी व्यवस्था निमाण करावी लागते.

वर उन्मार्गी मुलांच्यापैकी एका प्रकारचा थोडासा विचार करण्यांत आला परंतु केवळ उन्मार्गी मुळें हीच केवळ समाजाची नावडतीं लेकरे आहेत असें नव्हे तर उन्मार्गी मुलांच्या शिवाय शारीरानें किंबा बुद्धीनें पंगु असणारी मुले, सामाजिक राजकीय दृष्टया पंगु झालेडीं. मुळे, ( ह्यामध्ये मागासलेल्या जाती, निर्वातित, दुसऱ्या देशाचे राष्ट्रीयत्व असणारी, युद्धामुळे पळापळ होऊन भटकी झालेलीं मुळे; ह्यांचा समावेश होतो.) हीं सवे मुलेंहि समाजाने नावडतीं म्हणून खड्यासारखीं ब्राहेर काढळेलीं आहेत; किंबा त्यांना निरय- पणानें उपेभ्षिललें तरी आहे.

शरीरानें पंगु असणारी मुले ही स्व देशांत, सवेकालीं आढळून येतात.कारण शारीरिक दुबलता ही समाजांत अपघाताने, रोगामुळे उत्पन्न होगारी,जन्मजात अद्या अनेक प्रकारची असूं दाकते.ह्या मुळांना निरनिराळ्या कालांत समाजाने, वेगवेगळ्या पद्धतीनें बागविलेळें आहे. पुरातन कालांत प्रत्येक व्यक्तीला समा- जाच्या सुरक्षितंतेकारेतां श्रम करणे अवशय असे. कारण समाजापुढे सुरक्षितता, स्वास्थ्य वंदसातत्याची काळजी हेच महत्त्वाचे प्रश्न असत. त्यामुळें ज्या व्यक्ती समाजाच्या अस्तित्वाला बांडगुळाप्रमाणें असतील त्या नष्ट केल्या जात, ज्या व्यक्ती समाजाला उपयोगी, उत्पादक श्रम करणाऱ्या असतील त्या ठेवल्या जात. ज्या व्यक्‍ती समाजाला निरुपयोगी असतील त्यांना अस्तिताचा अधिकारच नसे. अश्या निरुपयोगी व्यक्तींमध्ये पंगु मुलांमाणसांचा अंतभाव

१२ नावडती मळे

“५४...” ४.” *-.0४..”/१२.”/१४/”” "टा - >> *<**-* “८-४ ४-7 *“ -“ > ४-१ -€४*-/४--४१४६-४--५६-7 २--॥५१-- *--(६4/*-- *-/ ४१.६४. १»४-./”४७-

केळा जात असे. या माणसांना पुष्कळदां झपाटलेळें समजण्यांत येत असे आणि त्या काळच्या भयग्रस्त अस्थिर जीवनामध्ये तीं माणसें अनावश्यक बोजा समजली जात. ह्याचा साहजिक परिणाम म्हणून क्रचितू या मुलांना ठार मारण्यांत येई, किंबा बहुधा रानावनांत टाकून देण्यांत येई. परंतु सामाजिक जीवनांत थोडीशी सुस्थिर परिस्थिति निर्माग होतांच ह्या मुलांना दयाधर्माच्या कनवाळुपणाच्या भावनेने समाजांत ठेवण्यांत येऊं लागळें, अनाथ अपंगांना हें संरक्षण जास्तीत जास्त असें, मध्ययुगांत मिळालें, त्या वेळीं धमाच्या नांवा- स्वालीं कां होईना राजसत्ता, खेड्याची व्यवस्था, गांवपेचायत, एकत्र कुटुंब- पद्धति यांमुळें ह्या पंगु मुलांना आसरा मिळत गेळा. परंतु आजच्या युगामध्ये पूर्वीची राजसत्ता कोलमडून गेडी आहे, म्रामव्यवस्था संपुष्टांत आली आहे एकत्र कुटुंबपद्धति झपाट्याने नष्ट होत आहे आणि म्हणूनच अपंग मुलांच्या प्रश्नाला पुन्हा महत्त्व येत आहे. सुदेवाची गोष्ट इतकीच आहे कीं आजच्या काळांतील बहुतेक सर्व राजकीय, सामाजिक तत्त्वज्ञानामध्यें पंगु समाजघटकांचची जत्राबदारी समाजानें घ्यावयाची हें तत्त्व मान्य करण्यांत आलें आहे. परंतु अन्न, वस्त्र, आसरा ह्यापेक्षांहि दुसरा एक प्रश्न ह्या मुलांच्या बोाजरतीत समाजापुढे उभा आहे, तो म्हणजे या मुलांच्या बाबतींतील समाजाची उपेक्षा बृत्ति आणि पिळवणुकीचची लालसा हा होय. पुष्कळदां अज्ञान भ्रामक, धार्मिक आणि सामाजिक समजुतींमुळें पंगूपणा उपोक्षिला जातो. मुंबई सरकारच्या सामाजिक कल्याण खात्यातर्फे (ज्युवेनादळ अँड बेग डिपाटमेंट) चालविण्यांत येणाऱ्या मिकाऱ्यांच्या वसाहतीमध्ये अनेक आंधळ्या लोकांचीं नांवें सूरदास असतात. ह्याचें कारण मुलाचे डोळे जायडा लागले, अधू झाले, म्हणजे त्यावर उपचार करण्याऐवजी ती देवी आर्पात्त आहे असें समजून त्याला सुप्रसिद्ध “सूरदास? संताचे नांव देऊन भीक मागायला पाठवण्यांत येते. वेळींच उपचार केला असता तर तीं मुळें कदाचित्‌ सुधारली जातीं,शिवास जबाबदारी टाळण्या- करितां अनेकदां ही पंगु मुलें टाकून दिलीं जातात; विकडीं जातात किंवा दिली जातात. ह्या मुलांच्या पंगूपणामुळें लोकांची सहानुभूति मिळवून भीक मागतां येते, म्हणून हीं मुलें घेतलीं जातात. क्चित्‌ तर चांगल्या मुलांचे हातपाय मोडून मिकेकरितां त्यांचा उपयोग केल्याची सुद्धां उदाहरणें आढळतात. ह्या सर्ब मुलांच्या बाबतींत समाजाचें अनेक प्रकाराने नुकसान होत अस्ते. ह्या मुलांच्या मधील सुप्त दाक्‍तींचा उपयोग केला गेल्याकारणार्ने राष्ट्रार्चे

पार्श्वभूमि १३

"४

केवढें तरी नुकसान होत असतें. ज्या देशामध्ये ह्या पंगु मुलांच्या रिक्षण- पोषणाची व्यवस्था केलेली नसते त्या राष्टाला तेवढा अधिक खचच असतो. शिवाय त्य़ा त्या कुटुंबांतील लोकांना ह्या मुलांची काळजी करावी लागते त्यांच्या पुनःस्थापनेचा विचार करावा लागतो. वैद्यकशास्त्राच्या वाढीभरोबरच शारीरिक पंगूपणावर अनेक इलाज शोधून काढण्यांत येत आहेत. परंतु कोणत्याहि पंग्रपणाचा जो परिणाम होतो तो केवळ त्याच्या शरीरापुरता मर्यादित राहात नाहीं, तर त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम होत असतो. कोणताहि माणूस, हा दारीर मन असणारा असल्यानं केवळ शरीरावरचे किंवा केवळ मनावरचे उपचार हे अपुरे ठरतात. दशरीर मन इं बऱ्याच प्रमाणांत परस्परावलंबी असल्यानें शारीरिक उपचाराबरोजरच पंगु मुलांच्या भावना वागणूक यांवर काय परिणाम होतो;,ह्याचा अभ्यास व्हायला हवा. हें पाहण्या- करितां लोकांच्या ह्या पंगु मुलांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत तें पाहायला इवें. पंगपणा जितका भेसूर तितक्या तीव्र प्रमाणांत त्यांच्या बद्दलची प्रतिक्रिया असते. पुष्कळदां हीं पंगु माणस आपल्यापेक्षा वेगळी दिसतात. ह्याकरितांच घडधाकट माणसें त्यांना टाळत असतात. कांद्दी वेळां ज्या रागामुळें पंगूपणा येतो त्या रोगाचें चिन्ह म्हणून रोग्यांचा उल्लेख केला जातो. क्रचित्‌ प्रसंगी यंगूपणा हा पापाचरणामुळे येते. असें समजून त्यांना पापी म्हणून अवहेल- ण्यात येते. ही प्रातिक्रिया बाहेर समाजांत तर होतेच, परंतु प्रत्यक्ष आईबाप मुलें ह्यांच्या बागण्यांतहि हा फरक दिसून येता. म्हणूनच या पंगु मुलांच्या चाजरतींत आधिकांत अधिक काळजी घेणें जरूरीचें असते.

शारीरिक दृष्टया पंगु असणाऱ्या मुलांच्या पेक्षांहि मनानें मागासलेल्या किंवा दुल मुलांचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आहे. जीं मुलें संपूर्णपणे वेडी असतात, त्यांच्या बाबतींत करण्याजोगे असे फार थोडें असतें. परंतु जीं मुलें मनानें दुर्धेल किंबा मागासलेलीं असतात त्यांना योग्य ती मदत दिल्यास तीं सुधारण्याचा, निदान समाजाच्या दृष्टीनें सुयोग्य होण्याचा पुष्कळ संभव असतो. बोद्धिक दृष्ट्या कमकुवत मनाने दुर्बळ असणारी मुळे ह्यामध्ये थोडासा फरक आहे. परंतु समाजाच्या प्रतिक्रियेच्या रष्टीनें तीं एका गटा- मध्येंच येतात. ह्या मुलांच्याकारेतां उपचार कसे करतां येतील हा प्रश्न वेगळाच आहे. पण निदान त्यांना त्यांच्या घरामध्ये समाजामध्ये स्वास्थ्य मिळावे

१४ नावडती मुळें ही अपेक्षा तरी पूणे व्हायला हवी, त्या मुलांना हें आवर्यक स्वास्थ्य बहुधा मिळत नाहीं. कारण त्यांच्या कमकुवतपणाऱ्ची जाणीव ठेवली जात नाहीं, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात नाहींत त्यामुळें त्यांच्या कुवतीपेक्षां अधिक जबाबदारीची कामे त्यांना सांगितली जातात किंबा त्यांच्या शक्ती- पेक्षां अधिक अपेक्षा त्यांच्याबाबत बाळगल्या जातात. भलत्या अपेक्षा केल्याने साहाजिकच तीं मुलें, आपल्याला सामान्य वाटणाऱ्या पण त्यांना अवघड वाटणाऱ्या कामामध्ये अयशस्वी होतात. त्यामुळें ह्या मुलांच्या मनांत एक प्रकारची समाजाशी फटकून राहण्याची प्रत्नाते निमाण होते. कारण जेथें आपण नको आहोंत तेथे जाऊं नये ही साधी व्यावहारिक गोष्ट आहे. पण योग्य वेळीं उपचार झाल्यास ही समाजाच्या रीतीशी विसगत वाग- ण्याची प्रवृत्ति समाजविद्रोही बनते, एखादा मुलगा जर सामाजिक चाली- रीतींशीं विसंगत वागत असेळ तर तो त्याच्या घरांतील मंडळींना ओझे वाटूं लागतो त्यामुळें पुष्कळदां ही मुलें न्यूनगंडानें पछाडली जातात. नंतर तीं न्यूनगंड टाळण्याकरिता भटकी बनतात, भीक मागतात किंवा समाजदातरूंच्या हातांतलीं तीं बाहुलीं बनतात. म्हणून ह्या मुलांना समाजामध्ये जर बसवून घ्यायचे असेल तर समाजानेच एक पाऊल पुढें जाऊन; त्यांना आधार दिला पाहिजे. कांही पाश्चात्य संशोधकांचे असेहि म्हणणें आहे ( सिरिलळ बर्ट ) की मुलांच्या उन्मार्गापणामध्ये मागासलेलेपणा हे एक महत्त्वाचें कारण आहे. परंतु कांही हि असलें तरी प्रत्यक मुलाला प्रगतीकारितां संवूशपणें स्वातेच्य आवशयक अशी संघि मिळाली पाहिजे.

आतांपर्यंत आपण पाहिलेल्या उन्मार्गी, शरीराने पंगु किंबा मनाने दुर्बल असणाऱ्या सर्व मुलांत एकसारखेपणा आहे. आणि तो म्हणजे ह्या सर्वाची तक्रार वैय्यक्तिक आहे. पण वर उल्लेख केडेल्या मुलांच्या शिवाय असा एक मुलांचा गट आहे कीं जीं त्यांचा कांहींहि दोष नसतांना केवळ सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक परिस्थतीमुळें गांजलेलीं असतात. आजपर्यंत आपणा- कडे अक्षी हढ समजूत होती कीं गुन्हेगारी ही अनुवंशिक आहे. ह्या तत्त्व- ज्ञानाला अनुसरूनच मागासलेल्या जमातीचा कायदा करण्यांत आला होता. या कायद्याप्रमाणे त्या त्या जातींत बायकापोरें, म्हातारेकोतारे साऱ्यांनाच गुन्हे- गार किंवा होतकरू गुन्हेगार समजण्यांत येत असे त्यांच्यावर नाना तऱ्हेचे निर्बध लाग करण्यांत येत असत. म्हणजे मांगगारूडी, हरिणशिकारी, धंटीचोर

हो

पारखभरूमि १५ किंवा अक्षा तऱ्हेच्या जातीतील मुलांना इतर मुलांच्यासारखें कधींच समजण्यांत येत नव्हतें किंबा वागवण्यांत येत नव्हतें. पण नुकताच हा कायदा रद्द करण्यांत आला आहे. केवळ कायदा रद्द करण्यानें त्यांची पारास्थाति सुधारण्यासारखी नाहीं. त्याकारेतां प्रयत्नपूवक श्रम करायला हवे आहेत. आदिवासी जमातीमध्ये थोड्या प्रमाणांत हीच परिस्थिति आहे. कांहीं वेळां राजकीय पारोस्थर्ताच अक्ी येते की त्यामध्यें हजारो लोकांचा आसरा तुटून जातो. आज आपल्या प्रांतांत आलेल्या निर्वासितांची संख्या हेंच दर्शविते. कांहीं वर्षांपूर्वी भारत पाक सरहद्दीवर टँगे झाले शेंकडों लोकांचे जीवनवृक्ष उन्मळून पडले, कोणत![हि अपराध नसतांना हजारां मुलें अनाथ झालीं, सारं रानच वणव्यांत सांपडलें म्हणजे च्विमणीं पांखरे कोण सांभाळतो ? त्याप्रमाणें अल्पसंख्य जमातीची मुलें निराधार झालीं, ह्या मुलांमध्ये कित्येक मुलें बुद्धिवान्‌ आहेत; होतकरू आहेत. पण सांधे आणि परिस्थिति निर्माण करण्याची करामत करत तीं काळ केठत आहेत. ह्या मुलांची सोय लागेल तो सुदिन, आर्थिक पारोस्थतीमुळें सुद्धां अनेक प्रश्न उदूभवतात. समाजाच्या तळच्या थरांतील मुलांचा प्रश्न नहुघा मुलतः आर्थिक असतो. जसजसें वरच्या थरांत यावें तसतसे इतर प्रश्न डोकें वर काढूं लागतात. मळा आठवते आहे, टाटा इन्स्टिटयट आफ सोदाल सायन्सेस “च्या वतीने आम्हीं मुंबई राहरांतील ग्रहहीन ' लोकांची पाहणी केली, त्यांत असें आढळून आठे कीं शहराच्या एका भागांत ८9९१ ०" फुटांच्या खोलींत १२ माणसें राहात होतीं त्यांत तीन जोडपी होतीं तीं पाळीपाळीनें आंत राहात. ह्या वातावरणांत राहिलेल्या मुलांची नैतिक पातळी जर खालीं आलीं तर त्याला कोण जत्राबदार आहे

नावडतेपणाचीं सामाजिक, आर्थिक वा राजकीय कारणें कोणतीहि असोत, पण आजची मुलें ही भविष्याची शिल्पकार आहेत. आज आम्ही जीं स्वातंत्र्य समतेची स्वप्ने पाहतों तीं साकार करण्याचें सामर्थ्यं केवळ त्यांच्यांत आहे. समाजाचे स्वास्थ्य संरक्षण व्हावें म्हणूनच नव्हे तर माणसाच्या बुद्धीचा शक्तीचा प्रत्येक क्षण संस्कृति सुधारणेच्या कामीं लागावा ह्या हेतूनें आजच्या मुलांची जपणूक करणें, समाजाला नावडत्या वाटणाऱ्या प्रत्येक मुलाच्या प्रगतीकरितां आवश्यक अशी संधि पारास्थति निर्माण करणें, हें प्रत्येक पालक, शिक्षक समाजनेता यांचें काम आहे.

कु ळे

औक * अपंग मुलांची हांक

अंध--शाळेला भेट देतांना मला एक मुलगा भेटला. सात वर्षाचा ह] कोवळा अंध मुलगा मला त्याच्या दुर्दैवाची कहाणी सांगत होता.एव- द्याशा मुलाची आठवण ती काय आगि तो सांगणार कसा ! स्मृतीचे धागे 'जुळत होते; तुटत होते; पण त्या कहाणीचा परिणाम मात्र त्या मुलावर भयंकर झाला होता. जगांतल्या चांगुलपणावरचा त्याचा विश्वास उडाला होता. त्यामुळें त्याला शरीराने मनानें कोठें तरी अधांतरी राहिल्यासारखें वाटे. कोणाचाच आधार वाटत नसे मग तो हताश होऊन आपल्या मनाच्या अंधारांत चांचपडत राही. संस्थेचे लोक म्हणत तो मुलगा वेडसर आहे; पण खरी गोष्ट अशी कीं ज्यांच्यावर त्यानें विश्वास टाकला, त्या सर्वानी त्याला फसवले, त्याला विश्वास तरी कोणाचा वाटावा ! पंढरपूरजवळच्या खेंड्यांतल्या एका ग्रहस्थाचा तो आठव पुत्र होता. त्याचे नांबाहि कृष्णा होतें. पण आठ मुळें, बायको आई ह्यांचा संसार चालवितांना दारिद्रथाने चाकलेल्या माणसाने ह्या कृष्णाला पंढरपूरच्या यात्रेंत सोडून दिळें बापाच्या जबाबदारीतून तो मोकळा झाला. कारण पुढची काळजी देवाला असें त्याला वाटत असावें; पण त्या जत्रेंतल्या एका साधूने त्याला आपल्या ताब्यांत घेतलें, त्याचा गांजा मळावा, त्याचे कपडे धुवावे राहिलेल्या वेळांत भीक मागावी, हा कार्यक्रम होता. त्या मुलाला चांगलठेंचुंगळें खायला मिळे.

र.

* अपंग मुलांची हांक ' १७

पोरगा खूष होता. तो त्या साधूबरोबर असतां, त्याच्या लक्षांत आलें कीं, ह्या मुलाचा भीक मागण्याला व्हावा तसा उपयोग होत नाहीं, लोकांना ह्या मुलाची दया येत नाहीं, कारण दोन वेळां खायला व॒गांवभर हिंडायला मिळाल्याने पोरगा अंगासरशी सांबरला होता, तेव्हां त्या साधूनें एक नवी युक्ति 'योजिली, एके दिवशीं सकाळीं त्या पोराच्या डोळ्यांत कसलें तरी मलम घातलें आणि त्या पोराची दृष्टि साफ गेली.नंतर त्या साधूला चांगळेंच फावलें.तो सांगे की “पटकीच्या रोगांत मार्झी सारी माणसें मेली. आतां मी म्हातारा आजोजा हा कोबळा नातू दोघेच शिल़क राहिलो, गांवावर वणवा आला आणि शोला. माझ्या बठलेल्या झाडावर ही कोवळी पालवी उरली. ?* ही गोष्ट ऐकून ळोकांना दया येई. ते त्याला मीक घालीत, आंघळा 'सूरदास? तुकारामाचे अभंग गात गांबोगांव फिरे आणि त्याच्या त्या दत्तक आजोबा्चे उखळ प्रांढरे होई. पुढें चोरून गांजा आणण्याच्या एका खटल्यांत हे साधुबुवा सांपडले आणि हें पोर आमच्या ताब्यांत आठे. आतां तें शाळेमध्ये लिहावयाला वाचावश्राला शिकते आहे. आतां त्याचें पुढचें सारे आयुष्य लोकांच्या दूयाबुद्धीवर अवलंबून आहे. हें एकच पोर नव्हे अर्शी इजारॉ मुळे आहेत. त्यांच्या त्या थिजलेल्या डोळ्यांना लुकलकतांना पाहिलें म्हणजे वार्टत की त्यांना आहोचचा किरण कोण दाखविणार

जेव्हां जेव्हां हिमालयाच्या सान्निध्यांत कोणी जातो तेव्हां तेव्हां तीं सकाळच्या किरणांनीं तेजस्वी वाटणारी त्यांची शुभ्र शिखरे पाहून प्रत्येकाला भारावून गेल्यासारखे वाटतें, शब्दांना ज्याचें वणेन अडाक्य आहे असा गुलाबाचा मोहक रंग, विशेषतः दुःघधांत आरक्‍त छटा आल्यासारखे त्यांचें दरोन, हांत रात्रीं चांदण्याचा आठेला महापूर, लहान अर्भकाच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य आणि वृद्धाच्या चेहऱ्यावर दिसणारी अनुभवाची खोल रेखा प्रत्यक्ष दृष्टीने पाहिल्यामुळे मन आनंदाने पुलकित होतें; पण ह्या साऱ्या रृष्टिसोख्याला ही. आंघळीं मुळें पारखी झालेली आहित. भारतामध्ये आज असणाऱ्या अंधांची संख्या सुमारें वीस लाख आहे त्यांना शिकवि- ण्यासाठी असलेल्या संस्था सुमारे बत्तीस आहेत. समुद्र उपसण्याला संध्येची पळी आणण्यापेकींच प्रकार आहे हा. असेहि सांगतात की वेळच्या वेळीच, सरकारतफे वा समाजातर्फे ह्या अंधांना; वैद्यकीय उपचार, नेत्ररोगांचा

ना. मु.

१ट नावडतीं मुळं प्रातिकार ह्याची व्यवस्था झाली असती तर ह्यांतील साठ टक्के टोकांना आंधळे व्हावें लागळें नसतें. वर उल्लेखिलेल्या संस्थांमध्येह्दि वेतकाम, संगीत, मालीदा, नवार वबिणणें तत्सम कलेचें काम ह्याव्यतिरिक्त धंद्यांचे शिक्षण मिळत नाहीं. इतर देशामध्ये टायपिंग, राोडेओ दुरुस्ती, टेलिफोन कारखान्यांतील काम, शिवणकाम वगेरे उद्योग शिकविळे जात असतात. आमच्या देशांत मात्र ते यशस्वी होत नाहींत. ह्याचें मुख्य कारण म्हणजे नोकरी देणारे टोक, कारखानदार, संस्था वगेरेंना अंध लोकांना काम देणें मोठें जड वाटतें. काम होईल कीं नाहीं ह्याची त्यांना दांका वाटते. अघाला नोकरीवर ठेवणें हा एक फायदा वा ही उपयुक्त घटना आहे असें वाटतां त्यामध्ये तोटा बा जनाबदारी वाटते. हा दृष्टिकोन बदलण्याचे प्रयत्न आतांच होणें आवत्यक आहे. आपल्या राष्ट्रीय मानवी संपत्तीपेकीं एक मोठा हिस्सा जर अशा तर्‍हेनें निरुपयोगी ठरविण्यांत आला तर त्यांना भीक मागण्याखेरीज गत्यंतर नाहीं. कारण आज समाजाच्या दृष्टीनें तोच उद्योग त्यांना योग्य समजला जातो.

आंधळ्या मुलाला त्याचें सुखदु:ख, खेद आणि समाधान व्यक्त करण्याला वाणीचे तरी सामथ्ये असतें, पण बाहिज्या आणि मुक्या मुलांची परिस्थिति याहूनाहे चमत्कारिक असते. खेळण्याच्या दुकानामध्ये कांचेच्या कपाठांत् बाहुली ठेवलेली असते. ती एकटक नजेरेनें रस्त्यावरची धावती वाहतूक पाहत असते, स्गीबेरंगी कपडे घाळून लोक येत जात असतात. कधी बांजत गाजत वरातीच्या मिरवणुकी जातात, तर कधी शोकभरित स्मक्षान- यात्रा जाते, कधीं अपघात होतात, लोक किंचाळतात, गरदी जमते आणि पुन्हा विरते. पण जीवनाचें हें चालतें बोलते नाटक ती बाहुली ज्याप्रमाणें बघते त्याच शून्य नजरेनें मुके आणि बहिरे लोक बघतात. कारण त्यांना काय वाटतें, आणणि जीवनांत घडणाऱ्या प्रत्येक घटनेञ्द्दल त्यांच्या मनांत किती क्रिया प्रातिक्रिया निमाण होतात हें सांगायला त्यांना वाचाच नसते. सांगणार तरी काय आणि कसें कसल्या तरी भीतीनं एखार्दे मुके मूल किंचाळते. त्या वेळची किंकाळी तुम्ही कधीं ऐकली आहे का ती एकदां तुम्ही ऐकलीत तर त्याची तुम्हांला जन्मभर आठवण राहील. तुम्हांला कायम असें वाटत राहील कीं त्या मुक्या मुलाने कांहीं तरी पाहिले होतें, कशाची तरी त्याला खूप भीति बाटली होती; तें काय होतें तें मात्र त्या मुलाला सांगतां येत नाही, कदाचित्‌

£ अपंग मठांची हांक?! १९ पुटेंहरि सांगतां येणार नाहीं, त्या मुक्या मनाच्या वेदना त्या किंकाळीमध्यें स्पष्ट दिसतील. समाजांत जगण्याकरितां दृष्टीप्रमाणें वाणी श्रवणह्याक्ति यांची अत्यंत आवश्यकता आहे. पण अडीच लाखांपेक्षा जास्त लोक ह्या देद्यांत मुके बहिरे आहेत. त्यांच्या वेदनांचा, त्यांच्या यातनांचा कोणी तरी विचार करायला हवा त्यांच्या दुःखाला बाचा फोडायला हवी, वाणी नसेल तर मुलाचा आंत कोंडमारा होतो. श्रवणाची राक्ति गेळी असेल तर सामाजिक जीवनच जातें, ज्याच्या श्रवणाने जीवन धन्य झालें असें वाटावे असें मधुर संगीत, पावसाळ्याच्या आगमनाची द्वाही फिराविणारे टग, गंभीर गजना करू लागले म्हणजे मनांत येगान्या ऊर्मे, दाट झाडामध्ये पांखरू तर दिसत नाहीं पण गोड चिवचिवाट तर ऐकूं येतो, अश्या वेळीं होणारा आल्हाद, आकाशाच्या घुमटाला साद घालणारी मशिदीमधून येणारी बांग; पहाटेच्या वेळची भूपाळी, अ्धंजाग्रत मनामध्ये पावित्र्याची वतुळे काढणारे मंदिराच्या घंटेचे आवाज; ह्या साऱ्या साऱ्यांची गोडी त्या श्रवणशाक्ते नसलेल्यांना कशी कळायची

शिकलेला अंध, बहिरा, मुका मुलगा हें समाजावरचें आर्थिक ओझें देशाचे सामाजिक नुकसान आहे. जर मुक्या बाहिऱ्यांना ओठांच्या हाल- चालीच्या द्वारें अक्षरे समजू लागलीं, अगदीं ढोबळ स्वरूपाचे कां होईना पण उच्चार करतां येऊं लागळें, स्पशेज्ञानाच्या आधारावर बहिऱ्यांना संगीताची गोडी चाखतां आली, आंधळ्याला स्वतःची लिपि लिदितांवाचतां आली तर ते समाजाचे उपयुक्त घटक खास होतील. ह्या अपंग मुलांना आपले कुटुंब आक्तेष्ट ह्यांवर बोजा टाकण्यांत आनंद वाटतो अश्ी कोणाची कल्पना असेल तर ती साफ चुकीची आहे. वस्तुतः जन्मभर बांडपुळ म्हणून दुसऱ्याच्या दयेवर लाचारीनें जगावे लागणें ह्यासारखी वाईट गोष्ट नाहीं ह्या लाचा- रीच्या, न्यूनतेच्या भावनेचा भार त्यांच्या मनावर इतका असतो कीं त्यांच्या मनाला मोकळेपणा वाटत नाहीं, चास्वौधांत वागायची चोरी, पंगूपणाची लाज त्यामुळेंच कदाचित्‌ ही माणसें अंधशाळेंत किंवा अहिज्यामुक्‍यांच्या शाळेंत आधेक समाधानी असतात. पण हें समाधान खोटें आहे, समदुः$खावर आधारलेले आहे. ज्या वेळीं त्यांच्या पंगूपणानं निमाग होणारी न्यूनता घाल- वणारे शिक्षण त्यांना मिळेल तेव्हांच ह्या प्रश्न सुटेल, ह्या अपंग मुलांचा प्रश्न

२० नावडती मुठे

इतका कठिण झाला आहे ह्याचें एकच कारण आहे आणि तें म्हणजे त्या दुदैवी मुलांना ज्ञानाचे दरवाजे अजून उघडून दिलेले नाहींत. हाताच्या बोटांमर्ध्ये केवढे कोदाल्य सांठवलेळें आहे ह्याची कल्पना दिलेली नाहीं. मिसर्गाचें सौंदर्य, जीवनाची भव्यता जगण्याची गोडी त्यांना पटवून दिलेली नाहीं. ह्याकरिता अंध वब मुक्‍याबहिऱ्यांच्या अधिक शाळा, अधिक संस्था अधिक औद्योगिक केंद्रे ( शिक्षणेकेंद्रे) ह्यांची गरज आहे. ही गरज समाज सरकार ह्यांनी भागवली पाहिजे, कारण अपंगांना मिळणाऱ्या बागणुकीवर्च समाजाची संस्काति मोजली जाते. धडधाकट माणसांना चांगली बागणूक मिळते. कारण ती मिळाल्यास तीं प्रतिकार करूं दाकतात. पण जे रंजलेले आहेत, जे गांजलेले आहेत त्यांना आपलेपणाने वागवणाराजवळच धर्म राहूं शकतो, देव राहूं शकतो.

ही सवे व्यवस्था पश्चादुपचारासारखी आहे, ऱचूक करून निस्तरण्या« सारखी आहे. मुलें अपंग होतील ह्याकरितांच काळजी घेतली गेली पाहिजे, प्रसातेपूवे काळजी, अर्भकांची स्वच्छता, आरोग्य संसर्गजन्य रोगांचा प्रातिकार त्वरित व्हायला हवा. नेत्रोपचार केंद्रासारखीं केन्द्रे उघडायला हर्वीत. परंतु हे सवे प्रतिकारात्मक प्रयत्न करूनसुद्धां अपघात किंवा मेसगंकोप ह्यामुळें येणारी अपंगता राहीलच. ह्या सव अपंगांच्या समोर कु. हेलेन केलर, डा. सुबोधचंद्र राय ह्यांची उदाहरणें ध्येयदर्शी ताऱ्याप्रमाणें आहेत. अपंगांना शिक्षण देऊन त्यांना समाजाचे उपयुक्त घटक बनविणें ही एक अटळ सामाजिक जत्राबदारी आहे ती स्वीकारलीच पाहिजे. ह्या प्रश्नाचा अभ्यास “टाटा इन्स्टिट्यूट मध्यें करीत असतांना डा.सुबोधचंद्र राय आम्हांला शारीरिक दृष्टया अपंग मुलांची पुनःस्थापना रिकवीत असत. त्या वेळचे शब्द मला अजूनाहे आठवतात. भारताला समाजसेवेची परंपरा आहे म्हणूनच ह्या प्रश्नांची सोडवणूक भारतामध्ये लौकरच होईल असा मला विश्वास वाटतो. ' डा. सुबोध'चंद्र रॉय हे अगदीं अल्पवयामरध्ये अंध झाळे त्यानंतर त्यांनी आपले सर्वे शिक्षण पूणे केलें. पीएच, डी. झाले तीनचार विश्वविद्या- ल्यांत रिक्षणदान केलें. हली ते अमेरिकेत कार्य करीत आहेत. त्यांच्या काळोख्या आयुष्यांत ज्ञानाचा प्रकार आला, म्हणूनच ते यशस्वी झाले. भारतांत असतांना त्यांनी“ अंधांचें दीपग्रहू ' नांवाची संस्था स्थापन केली

अपंग मुलांची हांक २१

०००

४७०7" ५-८” >“--<५--< ५-<* -<€*-.””*.”

होती. कु. हेळेन केलेर यांची गोष्ट तर फारच स्फूर्तिदायक आहे. जूत १९५३ मध्यें त्यांना ७३ वें वष लागले, पण त्यांच्या उत्साहाला बयाऱची मर्यादा कधींच जाणवलेली नाहीं. त्या मुक्या, अंध बहिऱ्या आहेत. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांना अक्षरे ब्रेल लिपि शिकविण्यांत आली, तीन माहेन्यांतच त्या मुलीने मोडकेंतोडकें पत्र लिहिण्यापर्यंत मजल मारली. ज्या घरांत त्या राहात तें घर अतिदाय गजबजलेले होतें, मुलेबाळे, पाहुण्यांची वर्दळ; पाळलेले प्राणी भोंबतालचीं शेतेंमातें यामुळे त्यांचें मन जागत होण्याला खूपच वाव मिळाला, काय पाहूं आणि काय शिकूं असें त्यांना होई. वयाच्या दहाव्या यर्षी त्यांनी बोलायला शिकायचा निश्चय केला. त्यांच्या मनांत एकच इच्छा होती कीं घरीं जाऊन धाकट्या बहिणीला सांगावे को, ५: मी आतां मुकी नाहो. पुष्कळ वर्षांच्या प्रयत्नानंतर त्या जाहीर व्याख्यान देण्याइतपत बोळूं लागल्या. १९०४ सालीं त्या इंग्लिश आनर्स घेऊन बी. ए. झाल्या, त्यांनीं आजपर्यंत पुष्कळ पुस्तके लिहिलीं आहेत. त्यांना संगीत; शिल्प, चित्रकला, ह्यांची फार आवड आहे.

स्वराच्या उच्चारानें होणारे कंप त्या स्पशज्ञानाने समजतात. रदिल्पकृती- वर हात फिरवून त्यांतील प्रमाणबद्धता जाणतात. माक टेनच्या सुंदर

कोट्या त्या स्पर्शज्ञानानेच समजल्या. एन्रीको कारुसो ? या सुप्रसिद्ध गायकाचे संगीत त्याच्या गळ्यावर हात ठेवूनच त्यांना समजलें. पियानो व्हायोलिनवर बोटें टेकवून त्यांना संगीतामधळे बारकावेसुद्धां समजतात. 'एरबी भावहीन वाटणाऱ्या हाताच्या ओंजळींतून त्यांनीं संगीताचे सोनेरी आलाप मन मानेल तसे लुटले.ह्यापरतें आश्चये कोणतें ! “माझ्या आयुष्याची कहाणी ( 8०४५ ०: परा 1४0) ह्या सुंदर आत्मचरित्रांत त्यांनीं म्हटळें आहे, :८ मी इतर लोकांच्यापासून वेगळी आहे हें मला केव्हां कळलें ते माझ्या नक्की लक्षांत नाहीं. पण मला हें माहीत होते की माझी आई तिच्या मोत्रणी एकमेकींशी बोलतांना माझ्यासारख्या खणा करीत नाहींत. त्या ताडानें बोलतात. कर्धी कधी बोलणाऱ्या दोन माणसांच्यामध्यें मी उभी राही त्यांच्या ओठांना हात लावून पाही कीं हे लोक बोलतात तरी कर्से ! ते पाहून मीं माझे ओठ हालाविले, आवाज काढण्याचा यत्न केला, आक्रस्ताळे- पणानें हातपाय हालविले पण कांहीं उपयोग झाला नाहीं, मीं लाथा झाडल्या,

ट्र नावडती मुलें

१.२.””* ४.८४... -८४..”/४,/९४..”९..* ४२.”€१.”१५.५.””..*२ ८-४.” ५.”€%-*.””१./”५... “२.”/४१../”९

रागावले आणि थकवा येईपर्यत किंचाळलें, खूप धुके आल्यावर तुम्ही बोटीवर कधीं होतां काय ! असें वाटते को कसल्या तरी पांढऱ्या अंधारांत तुम्हांला गुरफटून टाकलें आहे. रिक्षणापूर्वी माझी अवस्था तशीच होती, आयुष्याला दिशा नव्हती, आवाजाची चाहूलहि नव्हती आणि आसरा कुठें आहे, किती लांध आहे ह्याची जाणीवाहे नव्हती, ' प्रकार, प्रकाश दिस दे ' ही माझ्या हृदयाची राब्दहीन हांकाटी होती. आणि चित्ताच्या तळमळीच्या हाकेमध्येच माझ्या जीवनाचा प्रकाश होता. खरंच हें गरम आहे? हेंवाक्‍्य मी प्रथम म्हणाले, त्या वेळीं मला बाढलेळं आश्चर्य, गमत, आनंद हे अविस्मरणीय आहे. हें तर खरेच कीं हीं सवे अक्षरें तुटक तुटक अडखळत उच्चारली गेली, पण कसं झालें तरी तो शब्दोचार होता. माझ्या मनाला उच्चाराच्या नव्या दाक्तीची जाणीव झाली, माझा आतमा बंधमुक्त झाला त्या तुटक्या अक्षरांतून कां होईना पण सवे शिक्षण, सर्व शास्त्रे, सर्व संस्कृति ह्यांच्यापर्यंत पोहोंचण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रत्येक बहिड्या मुलाच्या मनामध्यैच एक शांततेचा तुहंग असतो. त्यांत प्रेमाची लयकार नसते. पक्ष्यांची किलबिल नसते. संगीताचासुद्धां आलाप त्या स्तब्घ शांततेचे वातावरण भेदू शकत नाहीं, पण प्रथम उच्व्वार केल्यावर होणारा आश्चयींचा उन्माद, नवीन कांही तरी मिळविल्याचा आनंद हें कोणते बहिरे मूळ विसरू शकेल ! केवळ त्या मुलालाच, मी ज्या आतुरतेनें माझ्या बाहुल्यांच्याशीं बोलले, झाडे, दगड; पक्षी, कुत्री सर्वा-सवाच्याशीं बोलले त्यांतील आनंद उमजेल. माझी हांक ऐकून माझी बहीण येई, माझा हुकूम ऐकून माझें कुत्रे धांवे, त्या वेळीं माझ्य़ा दाक्तीची जाणीव मला होई. उच्चारराक्ति हें एक वर्गनातीत वरदान आहे. त्यामुळे माझ्या राब्दांना पंख फुटले, माझे बोलणें खाणाखुणांनी सांगायचे कारण उरले नाही,

डा. रॉय, कु. केटेर ह्यांच्यासारखीं अनेक उदाहरणें आहेत. इंग्लंडच्या पालेमेंटमर्थ्ये इंडिया मेजर * म्हणून प्रसिद्ध असलेले अंध श्री. हेन्री फासेट हे कित्येक वर्षे इंग्लंडचे पोस्ट मास्तर जनरल होते. ज्यानें ब्रेल लिपि शोधून काढली त्या लुई ब्रेल या फ्रेंच ग्रहस्थाचें उदाहरणहि प्रसिद्धच आहे. पण अशीं उदाहरणें भारतांत. थो्डी आहेत, वस्तुतः अपंग लोकांची संख्या भारता- मध्यें पुकळ आहे. फार कशाला केवळ मुंबई प्रांतांतच पन्नास हजारांच्या वर

* अपंग मुलांची हांक २३ अंच लोकसंख्या आहे. त्यांतील तीस टक्क्यांच्या वर लोक एकत्रीस वर्षाच्या आंतील आहेत. त्यांना यापुढची कित्येक वर्षें अंधारांत काढायचीं आहेत. त्यांना मदत म्हणून आपण कांहीं निश्चय करायला हवेतब्भीक घालतां तीच मदत अंघशाळेला किंवा अपंगगण्हाला द्यावी, प्रतिकारातमक उपाय योजून त्ञानेंद्रियाचे संरक्षण करावें, सरकार आणि समाजाने अधिक शाळा, संस्था, ओद्योगिक शिक्षण-केंद्रे काढावी, ह्या अपंगांना पुढील धंद्यांमध्ये प्रगति करतां येते. ( ) संरक्षित जागेमधील वेतकाम, फर्निचर करणें, विणकाम, सत्तरंज्या, ब्रश करणें, चांभारकाम;, तारेचे काम, पुस्तक-बांधणी, खेळणी करणें, ( ) स्वतंत्र धंदे-प्राध्यापक, वकील, लेखक, पत्रकार, संगीतकार, मिक्रेते, टेळिफोन-आपरेटर्स वगेरे, पण ह्या सवे व्यवसायांना लागणारे रिक्षण पुढील व्यवसायाची व्यवस्था ह्याकरिता अधिक संघटित प्रयत्न होणे अगत्याचें झालें आहे.

मुंबई प्रांतांत फिरतांना सर्वत्र अशी अग मुलें आढळतात. पण मना- सारखी त्यांची व्यवस्था फारशी कोठें आढळत नाहीं. एक मात्र खरें कीं इतर प्रांतांच्या तुलनेने येथील काम ज्याच उत्साहाने चाललेले आहे. अंघांना शिकवितांना स्पर्शाचा ध्वनीचा स्वूपच उपयोग होतो. एखाद्या कागदावर वेगवेगळे रग असले तर ते त्यांना दिसू शकत नाहींत, पण वेगवेगळे आकार, चढउतार, कमीजास्त जाडी, हे त्यांना स्पर्शाने चटकन समजतें. त्या स्पषपद्धतीवरच ब्रेळ लिपि बसविलेली आहे. ही लिपि सहा उठावाच्या टिंबांवर बसवलेली आहे. ह्या लिपीत लिहावयाचे असल्यास एका जाड कागदावर एक लोखंडी पट्टी ठेवतात. ह्या पट्टीचा हेतु अक्षरे सरळ योग्य जागीं यावींत हा असतो. नंतर एका अणकुचीदार सळईने प्रत्येक अक्षरार्ची टिंबरे टोचतात. लिहून झालें की. कागद उलटतात. उलट्या काग- दावर उठावाची टिंबर उठलेली असतात, त्यावर हात फिरवितांच अक्षर कोणतें हे कळतें. कागद उलटा करायचा असल्यानें आंधळे उजवीकडून डावीकडे लिहितात. ही ब्रेल पद्धत इंग्रजी अक्षरावर बसवलेली आहे. ह्या लिपीच्या बाबर्तीत अंधांच्या कल्याणाच्या बाबतींत के. श्री. नीलकंठराव छत्रपति ह्या ग्रहस्थांनीं फार प्रशंसनीय कार्य केळे आहे. निरनिराळ्या शाळांत निरनिराळ्या पद्धती चाळू आहेत. पण सर्वमान्य होण्यासारखी, मराठी

२४ नावडती सुरले

की

*...>५--”"-९*-<*-<*.<*-<*५-४५-<*--<*--*-<€*--<*-<*.-*-/-

गुजराथी ब्रेल लिपि त्यांनीं शोधून काढली. त्यांचे बंधु हरिप्रसाद छत्रपाते यांनीं ह्याविषयी अनेक पुस्तिका प्रसिद्ध करून फार उपयुक्त कार्य केलें आहे. ह्या स्परापद्धतीवर आधारूनच अंधाचें शिक्षण-साहित्य केलेलें असतें. त्यांचे नकादोे उठावाचे असतात, त्यांचे खेळायऱचे पत्ते कोपऱ्यांत उठावानें अक्षरे उमटवून केलेळे असतात. त्यांचीं घड्याळे. खास बनवलेली असून काट्यांवर हात ठेवून किती वाजले हें ते सांगूं शकतात. कोणतीहि गोष्ट शिकतांना मनाची एकाग्रता व्हावी लागते. लक्ष दळते कशामुळे तर आसपास कांहीं घडल्याने, नवीन वस्तु दिसल्याने, मनांत वेगळे विचार आल्यामुळें; पण ज्यामुळे लक्ष दळतें, तें बघण्याकरितां डोळेच नसल्यानें अंघांचें मन एकाग्र लौकर होत असावें असा अंदाज आहे. शिवाय डोळे नसल्याने ऐकण्याकडे सर्व लक्ष लागते श्रवणर्शाक्ते तिखट भासते. म्हणून अंधांना शिकविण्याचे मुख्य कार्य श्रवणशक्ति स्पददज्ञान यांवर अवलंबून असतें. पण आज आपल्याकडे हवें तेवढें शिक्षण-साहित्य नाहीं, ब्रेळ लिहायला वाचायला शिकलेल्या लोकांच्याकरितां पुरेशी पुस्तके नाहींत. संगीत रिकण्याकारितां पुष्कळ भर प्रत्यक्ष ऐकण्यावर द्यावा लागतो.संगीतासाठीं लागणारी “नोटेशान्स? किंबा आलेखनपद्धति शिकविण्यांत यावी त्याकरितां उठावाची पुस्तके करण्यांत यावीं, या पुस्तकाप्रमाणेचच ज्यांना शिकणें अशक्य आहे अगर ज्यांचे स्पदो- ज्ञान गेळें आहे त्यांच्याकरिता बोलकी पुस्तके ? करायला हर्बी, बोलकी पुस्तके म्हणजे सुमारें अर्धा तास चालणाऱ्या ग्रामोफोन रेकाड्सू . ह्यावर एखाद्या माणसाचे वाचन आलेखित केलेलें असतें, हीं बोलकी पुस्तके इतरहि लोक जे संधिवात किंवा इतर रोगांनी अंथरुणावर असतात; ज्यांचे स्पर्शज्ञान गेलेले असतें, त्या लोकांकरितांहि फार उपयुक्त असतात.

मुके आणि बहिरे ह्यांच्या शिक्षणांत एक मोठी सोय असते. ती म्हणजे दृष्टीची, त्यामुळें त्यांना प्रत्यक्ष वस्तु दाखवून तिच्या नांवाचा उच्चार करून किंवा ते लिहून वस्तूची ओळख लोकर पटवितां येते. त्यामुळें मुलांची समज लौकर वाढते. पण बहिऱ्या मुलांच्या बाबतींत मोठी अडचण म्हणजे ध्वनीची समज, आपण क्षणभर लहान आहोत अश्ीी कल्पना केली आणि आपण उच्चार कसे शिकलो ह्याची आठवण केली तर ह्याची स्पष्ट उमज येईल. लहान असतांना मुलांना येवढेंच कळतें कीं घश्यांतून कमीजास हवा जाते

«३

0 ७.४५...

अपेग मुलांची हाक

टक््ल

'-/८/८४-५/६/ ४-८ ४-४ ४”... ४८” ४-८

तऱ्हेतऱ्हेचे आवाज निघतात. प्रत्येक व्वनीला आपण जो विशिष्ट अर्थ दिला आहे त्याची जाणीव मुलांना नसते. हा अर्थ कसा कळतो लहान मूल कुत्रा, बघते, कुत्रा भू भू £ करून भुकतो, मुलाला तो आवाज नवा वाटतो. पुन्हा कुत्रा दिसला कीं त्याला त्या आवाजाची आठवण येते. कारण अधसुप्त' मनामध्ये तो आवाज कुत्रा यांची सांगड बसलेली असते. समजा रात्री निजल्यावर त्यानें भंकण्याचा आवाज ऐकला तर त्या मुलाच्या अंतश्चक्षपुढें तो पाहिलेला कुत्रा प्रगट होतो. ही ध्वनि आणि अथाची सांगड व्युत्पत्ति शास्त्राचा अभ्यास करतांना ठळकपणे दिसते. भंकणें हे॑ क्रियापद तरी कसे. आलें असेल ! मूल आवाज ऐकते आणि त्याची नक्कल करते अथे कळला असेल तर विशिष्ट वेळींच तो शब्द वापरते. बाजा म्हटल्यावर जर बडीळ ही मुलाची कल्पना असेल तर वाडेलांना पाहून तो बाबा म्हणेल. बाबा म्हणुन कोणी हांक मारली तर स्वतः इकडे तिकडे पाहील को खरोखरच वडील आळे आहेत कीं काय पण तिसराचच कोणी ग्रह्स्थ घरीं आला त्याचेंह्रि नांव बाबाच निघाळें तर मुलाच्या मनाचा गोंधळ होईल. पण विचारांती त्याच्या लक्षांत येईल कीं एक बाबा म्हणजे आपळे वडील एक बाजा म्हणजे आलेले नवे पाहुणे. मुलाच्या मनांत ही सर्वे क्रियाप्रतिक्रिया होते ह्याचें कारण त्याला ऐकूं येते. आवाजाची तीक्ष्मता, कमोजास्त मंजुळ- पणा, आवाजाची जाडी ही लक्षांत येते. जे आवाज अपरिचित असतात, गोड असले तरी मोठे असतात, ते ऐकले तर मूल दचकतें. म्हणून बहिऱ्या मुलाला उच्चार शिकविणे अतिराय जड जाते. त्याला उच्चारणदाक्ति असते, पण उच्चाराचे स्वरूपच आकलन होत नाहीं, म्हणून उच्चार त्याचे अथे ह्यांची सांगड त्याच्या मनांत घालण्याकरेतां वेगळ्या पद्धाति वापरण्यांत येतात. त्या म्हणजे ओष्टवाचन ( 11-065१128 ) कंपमान (ए1७1१- 1 1059) पद्धती,

ज्या लोकांना ह्या पद्धती साधत नाहींत त्यांच्याकरितां कांहीं शाळांतून तिसरी पद्धत शिकबिलेली मीं पाहिली, ती म्हणजे खुणांची ( छाट) पद्धत, एका विशिष्ट वस्तूच्या स्वरूपावरून एखादी खूण ठरवायची त्यावर कारभार चालवायचा. उदाहरणार्थ घड्याळ मनगटावर बांधता, म्हणन मन- गटावर बोट ठेवून मग प्रश्नार्थक अंगुली करायची, पण ही पद्धत बरोबर

२६ नावडती मलें

नाहीं ह्याचें कारण या सव खणा सर्वत्र एकच असतात असें नाहीं, शिवाय ते दिसायलाहि थोडेसें विचित्र दिसते.व त्यामुळे एखादा ग्रहस्थ बाहेर हास्यास्पद होण्याचा संभव असतो. ओ"ष्ठवाचचन-पद्धाते ही दृष्टीवर आधारलेली पण खोल निरीक्षणांतून निर्माण झालेली आहे. “आ” चा उच्चार करतांना दोन्टी यओोठ बिलग होतात तर भप? चा उच्चार करतांना दोन्ही ओठ एकत्र येऊन, चटकन्‌ विलग होतात कोंडलेली हवा ओठांतून बाहेर येते. अशा तऱ्हेनं प्रत्येके उच्चार कसा होतो हें पाहून त्यावरून त्या माणसानें काय उच्चार केला असेल हे ठरवले जाते. पण ह्या पद्धतीचा मोठा दोष म्हणजे तिःचा मर्यादितपणा. भाषा उच्चारशास्त्र हे प्रगत झालेलें असल्यानें प, फ;, ह्यांतील सूक्ष्म भेद कानांना कळत असळे तरी ओठाची हालचाल जवळ- जवळ सारखीच होते. शिवाय जन्मजात श्रवणहीनाला त्याचा थोडाच फायदा होतो. ह्याच्या उटट कंपपद्धाते ही स्वरांच्या होणाऱ्या कंपावर अव- ळेबून आहे, ओठांच्या हालचालीवर नाहीं, समजा, मी बोलतांना एखादा फुगा समोर ठेवला तर माझ्या उन्चारांच्या कती अधिक आघाताने तो कमी- जास्त प्रमाणांत थरथरतांना आढळेल, रोडेओवरून ऐकतांना जर आवाजांत फरक झाला तर त्या प्रमाणांत रोडेओपुढचा कापडी पडदा थरथरतांना दिसतो ह्यामुळें ओष्ठव्य, तालव्य वगैरे उन्चारांतले भेद स्पष्ट होतात. पुष्कळदां बाहिरी मुळें बोळणाराच्या गळ्यावर हात ठेवतात त्यामुळे त्यांना ह्या कंपांतळा भेद कळतो. सुप्रसिद्ध कार्यकत्यी कु. हेलेन केटेर ह्यांना संगी- ताची गोडी ह्या पद्धतीनेंच कळली. ह्या पद्धतीचा अवलंब आपल्या देशांत फारसा केला जात नाहीं. सूक्ष्म ध्वनि ग्रहण करणारे त्यांचे बरोबर कंपांत रूपांतर करणारें शिक्षण-साहित्य निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे हें साध्य होईल. ह्या पद्धतीमध्ये अजून खूप संशोबन व्हायचें आहे. ओ"ऐ्ठव्य तालव्य त्यांतील आते सूक्ष्म मेद कंगनामध्यें कितपत प्रगट होतात हेहि स्पष्टपणानें अजून कळलेले नाहीं. पण आज आस्तित्वांत असलेल्या पद्धतींत, ही पद्धत अधिक प्रगत वाटते. आपल्या भारतीय संगीत शास्त्रामध्ये खवरकंपनाचा पुष्कळच खोल विचार करण्यांत आला आहे. स्वरांच्या विशिष्ट स्चनेमुळें कोणता भाव निर्माण होतो हे रागरचनेमध्यें स्पष्ट दिसते. हास्ग, खेद वगेरे भावांना सुसंगत अशी स्वरमिश्रर्णे केलीं गेलीं आहेत त्यावर रागाचे

अपंग मुलांची हांक २७

“१ “१.” “१% 7 केला १.५” २.०” १.//0१._””% /” 9_ % *_” १.” ६९. ५७० 0000002020.“ ०12044. 5. श्र

स्वरूप बांधलेले आहे. त्याचप्रमाणें कोमल तीत्राचा विचार करतांना स्वरोच््चाराच्या तीक्ष्ण मृदू आधाताच्या परिणामाची दखल घेतली गेली आहे. जर विशिष्ट रागिणी गायळी तर मन शोकानें भरून गेलें असें वाटते, तर एखादी रागिणी ऐकतांना आनंदानें मन डुलायला लागतें. शिवाय त्यावर रागवेळ ठरविण्यापर्येत आपल्या संगीत शास्त्राने मजल मारलेली आहे. ही सर्व सुधारणा ज्या ध्वनिक्यासत्रागर आधारलेली आहे, त्याचा उपयोग ह्या पद्धतींत खूपच करण्यासारखा आहे. नृत्यशास्त्रांतहि मुद्रा ठरविण्यांत आलेल्या आहेत. पण नृत्य संगीत यांचा अपंगांच्या नव्हे तर कोणत्याहि शिक्षणासाठी व्हावा तसा उपयोग करण्यांत आलेला नाही.

ह्या शारीरिक पंगूपणाच्या संदर्भातच, जन्मजात रोगानें किंबा अपघाताने ज्यांना अवयवांचा पांगळेपणा आलेला आहे त्यांचा विचार व्हायला हवा. आतांपर्यंत इंद्रियजन्य पंगूपणा किंवा बहिरे, मुके, आंधळे तत्सम पंगु मुलें ह्यांच्या प्रश्नांचा विचार करण्यांत आला. आतां ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत हें पाहायला हरे. अथातच ह्या मुलांची संख्या पुष्कळच मयोदित आहे. पण त्यांच्या पुनःस्थापनेंचे मानसिक दुनलतेचे प्रश्न सारखेच असल्यानें त्यांचाहि विचार येथे अभिप्रेत आहे. अशा मुलांचा कुटुंब आप्तेष्ट यांच्यावर भार पडतो हे तर खरेच, परंतु आपण पंगु आहोंत या भावनेचा त्या मुलांवर दृतका वाईट परिणाम होतो कीं त्या मुलांच्या मनांत न्यूनतेची अगर तत्सम विकृति निमोण होते तें मूल समाजामध्ये नीट मिसळूं शकत नार्ही, एखाद्या मोठ्या माणसाला अपघात झाला तर त्याला धक्का बसतो, परंतु हळू हळू तो मनुष्य आपली शाक्ति पूबेवत्‌ मिळविण्याचा प्रयत्न करतो. परंतु मुलाला जर जन्मजात पंगूपणा असेल अगर समजूत येण्यापूर्वीच जर मूल पंगु झालें असेल तर कोणती शक्ति मिळवायची आहे, कोणत्या अडचणी येणार आहेत ह्याची त्याला कल्पना नसते त्यामुळें त्याला शिकवि्गे जड जाते. ह्या मुलांच्याकडे समाज एक दुलेक्ष तरी करतो किंवा त्यांच्या दयाबुद्ठीने दानघमोचा वषाव करतो, आपण कोणाच्या तरी दयेवर जगतों आहों ही भावना जर एखाद्या मुलांत हृढ झाली तर ती पुढें फार विकृत स्वरूप धारण करते त्यांतून निलेज्जपगा,समाजाबद्दल तैरस्क्रार, समाजावर सूड घेण्याची बुद्धि वगैरे अनेक भावना प्रकट होतात.

२ट नावडती मले

*./२-४..”/--/ ४-”१५-” ४.८: ५.

वस्तुतः त्या मुलांना पोसणे ही जबाबदारी आहे ही भावना सवांत चांगली. त्यायोगे मटत करणें हे जसे समाज सरकार यांचे कर्तव्य आहे, तसेंच मदतीचा योग्य उपयोग करणें ही मुलांची जबाबदारी ठरते. ह्या मुलांच्या शिक्षणाचा पुनःस्थापनेचा प्रश्न म्हणजे वेद्यक शास्त्रज्ञ समाजसवक यांना एक प्रकारचें आव्हानच आहे. कारण असा पंगूपणा येईल अक्ी खबरदारी कशी घ्यावी? जर तो टाळणें अशक्य असेल तर निदान त्यांच्या परिणामाच्या स्वरूपाची तीव्रता कमी कशी करावी त्याचे वाईट परिणाम कसे टाळावे ! त्या मुलाला समाजांत घरांत इतर मुलांच्या सारखें स्थान कस मिळवून द्यावे ! त्याच्या उरलेल्या शक्तींचा संपूर्ण बिकास कसा करावा ! त्या मुलाकडे पाहण्याची समाजाची दृष्टि कशी बदलावी त्या मुलाला समाजांत उत्पादक घटक म्हणून काय जागा असावी ! ह्या सवे प्रश्नांना समाजसेवकांना तोंड द्यावें लागते.

अशा मुलांचें लक्ष बहुधा आपल्या पंगूपणाकडे केंद्रित झालेलें असल्याने तीं एक तर मागासलेली असतात किंबा त्यांना आपल्या सुस शाक्तींच्या- विषयीं अविश्वास वाटत असतो. तो नष्ट करून त्यांना इतर चार पलांसारखं स्थान मिळवून देणें म्हणजेच त्यांची खरीखुरी पुनःस्थापना. अंध माणसांच्या- बाबत एका लेखकानें असें म्हटलें आहे कीं, आंधळ होणें हा त्यांचा पाहिला हक्क आहे. त्याचप्रमाणें पंगु होणें हा पंगु मुलांचा पाहिला हक्क आहे. पुष्कळदा जीवनसत्त्वे नसलेला आहार, सुतताबवस्थेंत असलेले शारीरिक दोष वेळच्या वेळीं दिसर्णे,संसगेजन्य रोग,अपघात यामुळें पंगूपणा, येतो. तो टाळण्यासाठी प्रसृतिपूर्व अवस्थेंत मुलाच्या जन्माच्या वेळीं काळजी घेतली जाणें दृष्ट आहे. त्याकरितां चांगली प्रसृतिग्हरे भाबी मातांच्याकारतां साह्य देणारीं वैद्यकीय केन्द्रे निघाली पाहिजेत. मुलांना शक्य तितका पाष्टिक आहार मिळाला पाहिजे, मुलांच्यामध्यें असणारे सुत्त शारीरिक दोष कोधण्या- करतां “क्लिनिक्स' संसरोजन्य रोग बा अपघात टाळण्याकारतां लोकांना शाक्षण देले पाहिजे. रुग्णालयांत अश्या पुलांना औषधोपचार किंवा शास्त्र क्रियेची सोय उपलब्ध करून देण्यांत येते. परंतु अश्या मुलांच्या शरीरावर मनावर जे पारिणाम होतात ते टाळण्याकारितां एखादे अनुचिंतन ( ॥॥६७ 0810 1)०१. ) खातें लागतें. मुंबईच्या कांही रुग्णाल्यांतून अशा तऱ्हेची सोग्र केलेली आढळते. परंतु ही सोय सर्वत्र करणे जरूर आहे. ह्या खात्यांत

अपंग मुलांची हांक! २९

५“९४-९१-/५४.”४४-/॥/१ “0६-//१--९१४- १-८४*--९६-//४४./ ४४.” १.”/00_””?२. ८“

२-२... “१...

तज्ज्ञ डॉक्टर्स हरीरोपचार तज्ज्ञ. ( 00 7४1००५७३७४ ) वैद्यकीय समाजसेवक ( 11०९1०७] 80०8) श०॥६७॥३) व्यवसायोपचार तज्ज्ञ ( 0७०प]७५॥०॥७1 गृ५॥॥७७७8६ ) मनोव्यथा शास्रज्ञ ( 08५००1७५७1 ) वगैरे लोक असतात. डो. ह्रोल्ड बावम म्हणतात, “ज्या रुग्णालयांत रोग्यांना खूप दिवस ठेवायचे असतें त्या ठिकाणी या मुठांच्या शिक्षणाची करमणुकीचीहि व्यवस्था करायला हृवी,एखाद्या मुलाच्या पायाच्या हाडांत कांहीं कठीण स्वरूपाचा दोष असेल तर त्यावरचे ओषधोपचार शास्त्रक्रिप्रा संपल्यानंतर त्याच्या पायाला आवश्यक असणारे कृत्रिम तऱ्हेचे बूट, कृत्रिम अवयव द्यावे लागतात. नंतर त्याला चालण्याची, उभे राहग्याची राक्ति येण्याकरिता निरनिराळी कृत्रिम साधन, खेळी देण्यांत येतात. त्यायोगानें तो उभा राहतो असें वाटल्यास त्याला पायाला सवे तऱ्हेच्या हालचालींचे वळण यार्वे म्हणून तशा तऱ्हेच्या तिपाया, स्टॅड्स, वगेरे देऊन त्याची व्यवस्था करण्यांत येते.?? मुंबईचें ठांचे रूग्णालय ह्या जातीत पुष्कळच समृद्ध आहे.

मुलाच्या शरीरांतला पंगूपणा नाहींसा करतांनाच, त्यामुळें आडेला मान- सिक सामाजिक पंगूपणा नाहींसा करण्याकरितां प्रयत्न करावे लागतात. पण पुष्कळदां ह्या मुलांच्या दोषाकडेच लक्ष दिळें जाते. मूल म्हणून, व्याक्ति म्हणून त्याकडे पाहिलें जात नार्ही. मुलाचा पांगळा पाय अगर दु्ेळ हूदय दुरुस्त करण्याकडे लक्ष देतांनाच त्या मुलाचे पुटे काय होणार, तो मनानें दु बेळ झाला आहे काय वगेरेंबाबत विचार करावा लागतो. “' मुलाचा पाय ही स्वतंत्र वस्तु नसते. तर हात, पाय, मन, बुद्धि ह्या सवीर्नी मिळून मुडाचे व्यक्तिमत्व बनत असतें. त्या मुठाला इच्छा असतात, भावना असतात, बिचार असतात, म्हणून मुठाचें शारीरिक मानसिक असे दोन तुकडे पाडतांच येणार नाहींत. ? ( डा. कु. गोरीरानी बानर्जी ) शारीरिक पंगूपणाचा त्यांच्या मनावर, व्याक्तमत््वावर वागणुकऊीवर फार खोल परिणाम होत असतो. बहुतेक लोक ह्या पंगु मुलांच्यांत मिसळणें दाक्यतीवर टाळतात. ह्याचें कारण स्यांना त्यांच्या पंगु शरीराची किळस वाटते अगर आपण त्याच्या संगर्तीत असणें त्यांना कमीपणाचे वाटतें. कित्येकांची-विशेषतः खेड्यांतून- अशी समजूत असतें कीं पंगूपणा हें त्याच्या पूर्वेजन्मांतील कर्मार्चे फळ असल्यानें त्याला त्या पंगूपणांतून मुक्त करणे चुकीचे आहे.फार झाले तर त्या पंगू मुलांना

२० नावडती मुळें दया दाखवावी, भीक घालावी, पण या पलीकडे जाऊं नये, केवळ लोकच नव्हे तर आईंबापांचीहि हीच दात्ते दिसून ग्रेते. कांही आईबाप अशा मुलांना जिवापाड जतन करून त्यांना मनानोहि पंगु करतात, तर कांहीं झाडेबाप मुलांना टाकून द्यायला निघावे इतक्या तुसडेपणानें वागवतात. एक उदाहरण असें मळा आढळले कीं एका आईनें मूल नको म्हणून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. पण तो यदास्त्री होतां तिला पंगु मुळ झालें, त्या आई च्या मनामध्ये ह्या पंग्रपणाला अप्रत्यक्षपणे आपण जबाबदार आहोंही भावना असल्यामुळें ती त्या मुलाची इतकी काळजी करीत असे कीं त्यामुळेच त्या मुलाचे नुकसान झालें. याच्या उलट एका उदाहरणांत मला असें आढ- ळले कीं एका सुदढ प्रकृतीच्या कुटुंबांत एकच मूल पंगु असल्याने त्या मुलाकडे कुटुंबावरील कलंक म्हणून पाहिळे जात दोतें.त्याच्या वडिलांना आपली इतर गुटयुटीत मुळें पाहून समाधान वाटे. पण तितक्‍याच प्रमाणांत या मुलाबद्दल तुच्छता वाटे, ह्याचा परिणाम म्हणून त्या मुलाची बुद्धि अशी बाहे काँ या इतर माणसांनाहि पंगु करून टाकावे. त्याकरितां त्याने एकदा एका भावाचा पाय सुरीने कापण्याचा प्रयत्न केला, त्याचें मन कोणालाच कळलें नाहीं आणि पंगरूपणाच्या बरोबर गुन्हेगार हें विशेषण त्याला मिळालें बापानें त्याला रिमांड दोममधे ? पाठवून दिला. कांद्दी श्रीमंत आईबापांना तर असें वाटतें कीं, ह्या पंगु मुलांना जगांत कर्धीहि काम करत” येणार नाहीं, करावें लागणार नाहीं. तो आपल्या मिळकतीवरच जगणार आहे, मग त्याच्या शिक्षणाची यातायात कां करावी ? पण ह्या कल्पनेमुळेंच त्या मुलाच्या मनाची वाढ होत नाहीं, त्याला व्यवसाय उरत नाहीं ती मुलें जास्तच बहकतात. अपस्मार झालेल्या मुलांना “फिट्स? येतात त्यासाठीं कायम कोणीतरी त्यांच्या संरक्षणासाठी बरोबर तरी असतें किंबा त्याच्या हालचालीबाबत पालक फार जागरूक असतात. अपस्मारामध्ये हात गेलेला नसवो, कीं पाय पांगळा झालेला नसतो. त्यामुळें आपण अगर्दी इतर मुलां- सारखेचच आहोंत असें त्या मुलाला वाटतें ते मूल हें संरक्षण आई! बापांची जागती नजर पाहिली कीं त्यांचा तिरस्कार करूं लागतात. याकारतां आपल्याला संरक्षण हवें आहे हें त्या मुलालाच पटवून द्यायला लागते,

ह्या मुलांना आपल्या भोंबतालचा समाज, जग याविषर्यी पुष्कळदां

»॥ हो ७... ००” के “ह “0१. --“€0१ र. ४५-४२ -- १५ वट १८८. . *-“”

अपंग मुलांची हांक -$ अत्यंत चीड असते, राग असतो. ह्याचें कारण त्यांना समाजांत मिळणारी वागणूक इंच होय. पंगूपणा हा ज्या मुलीचा अपराध नसतो त्या मुलीला कुब्जा, अष्टवक्रा अशी नांवें ठेवून नातलग ह्स्‌ लागले की तिला त्यांचा संताप येतो. ती त्यांना मनांतल्या मनांत शिव्या देते लांचेंहि जे उणे असेल ते शोधण्याऱचा प्रयत्न करूं लागतें. आईबापांना आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करायचे असलें म्हणजे ते या मुलांना घरीं बसवून ठेवतात, त्यांना जपतात, त्यांना हळूं देत नाहींत, खेळूं देत नाहींत, त्यांना जन्ममर बाळ " म्हणूनच बागवतात. त्या मुलांना आपल्या आईबापांच्या स्वभावांतला हा दोष लक्षांत आला तर तीं मुळे आपल्या पंगूपणाचा आपल्या लहरीचें समर्थन म्हणून उपयोग करूं लागतात. कसेंहि वागावे, आईबाप रागावतील असें वाटले तर स्वतःला निंदावे, हातपाय आपटावे, “' मी पंगु आहें म्हणून मला असे वागवतां काय !? ? असें म्हणावें, म्हणजे आईतव्ाप विरघळतात. ह्या मुलांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना योग्य अशी उपाययोजना करतांना केसवर्क पद्धतीचा फार उपयोग होतो. ' केसवर्क ? याचा अर्थच असा कीं ज्या व्यक्तींच्या स्भावांत, मनांत, व्यक्तिमत्त्वांत वातावरणांत कांट दोष निमाण झाला असून कोणाचीहि मदत मिळाल्याशेवाय त्यांना त्या परि- स्थितीशी जुळते घेतां येणार नाहीं; त्यांना प्रत्येकाला वेगळी स्वतःच्या पायावर उर्भे राहण्याला मदत करणें म्हणजेच केसवके. ? कित्येक वेळां आडे बापांची परिस्थितीच अशी असते कीं त्यांच्या मनावरचे ओझे त्यांना असह्य होतें. एका लेखामध्ये जॉजिया बॉल ह्या लेखिकेने हे॑ चित्र उत्तम काढलेलें आहे. “' ज्या आईला खूप मुळें आहेत, खूप काळज्या आहेत त्या आईला या पंगु मुलाचा असा कंटाळा येतो कीं हें मूल जन्माला आलें नसतें, अगर त्याचें आयुष्य संपळें तर बरें अर्से वाटूं लागतें. रात्र रात्र जागावें ळागतें, औषधाचे कप माडीवर नेणें “बेड पॅन ? खाली आणणें यांतच दिवसाचा सगळा वेळ जातो. इतर मुलांच्याकडे दुलक्ष होतें. वेळेबर जेवण दोत नाहीं, नवरा कंटाळळेला असतो, तो ऑओफितांतच जास्त वेळ राहतो डॉक्टर तर सांगतात कीं या मुलाकडे जास्त वेळ लक्ष द्या, त्याला आनंदी ठेवा; अश्या परिस्थितीत आईला त्या मुलाचा कंटाळा आला तर ती चूक आहे का ! ? म्हणूनच अशा परिस्थितींत तिच्या मदतीला समाजसेवकांची

डर नावडती मुलें

“<*--८* “६-*:-* /€* “€"६-*-<“*--€ -<६-१--%----“* /“ -<* -<*> /*- <<< ..”४-<*-- >€

४... ४. ८-८ ६/”€१-

आव्यकता आहे. परदेशांत कुटुंब कल्याण केंद्रे असतात. ( 1510113 भ०- 810 82९००४ ) ह्यांच्या बतीनें ही व्यवस्था करण्यांत येतें. पण भारतांत अशी ठ्य़वस्था फारशी नाहीं, मुंबईमध्ये : पारशी पंचायत ' ' फॅमिली चेलकेअर केंद्र ' या संस्थातर्फे असें कार्य करण्यांत येतें, पण त्याचेंहि स्वरूप मर्यादित आहे.

पंगु मुलामध्यें सेंबा करणाऱ्या समाजसेवकाचें:पाहलें कतेव्य असे असतें की स्त्या मुलाच्या मनांत विश्वास निमाण करून त्याच्या अडचणी काय आहित हें समजून घेगें, त्याला पुष्कळदां एकळेपणा, असुरक्षितपणा, न्यूनता वाटत असते, ती काहून टाकणें, त्या मुलाचे घरीं, शाळेंत वब बाहेर समाजांत जमवून देणें सर्वोत महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अपंग आहोंत त्यावर 'आतां दुःख मनस्ताप करण्यांत अर्थ नाहीं, त्यांतून निर्माग होणाऱ्या अडचणी दूर करून समाजाचा एक उपयुक्त घटक, इतर चारचोघांसारखा माणूस बनणें हें कतुव्य आहे ही जाणीव त्या मुळाच्या मनांत रुजवावी छागते. अर्थातच हें कार्य अत्यंत अवघड आहे. ह्या क्षेत्रांत, मुंबईमध्ये सो. फातमा इस्माइल डॉ. सो. निमकर ( व्यवसायोयचार-तज्जञ ) ह्यांनी केलेलें कार्य फार प्रशंसनीय आहे.

केवळ पंगूच नव्हें तर अंघ, मुके, बहिरे या सर्व मुलांमध्ये ज्याला ज्याला शारीरिक दुभलता प्रात झाली आहे त्या सवे मुलांमध्ये ही नवी जाणीव, नवा आत्मविश्वास निर्माण केला तरच त्यांच्या जीवनांत कांहींसा प्रकाश आणल्याचे श्रेय मिळेल, समाजांत कोणतंहि मूल निरुपयोगी नसते. त्यांच्या योग्य शिक्षणाने उपयोग करून घेणारे मात्र नसतात. त्यांच्या अभार्बी त्यांचें जीवन म्हणजे एक दुःखभरी कहाणीच असते. मरण येत नाहीं म्हणून जगलेले तें आयुष्य असतें, त्या जीवनांत संजीवनी कोण ओतणार ? हा प्रश्न हजारा अपंग, मुर्की, बहिरी मुळें विचारत आहेत ल्याचें उत्तर समाज सरकार यांनीच द्यावयाचें आहे.

ट्र षः

टे..१ मनोदुर्बळ मनोविकृत सुळे

गायीस दु्भेलतेमुळें मुलांच्या मनांत विकाति निमाण होण्याचा संभव असतो. ज्या विकृतीमुळे मुलाला त्याच्या घरांत ओझें मानलें जाते, समाजामध्ये उत्पादनक्षमता नसळेला एक घटक मानलें जातें, अशा प्रकारच्या विकृति इतर अनेक प्रकारांनी दुर्बळ असलेल्या मुलांच्यांत- सुद्धां दिसतात. कांहीं मुळें सामाजिक दृष्टया अपंग असतात तर कांर्ही मुळे आर्थिक दृष्ट्या निराधार असतात. कांहीं मुलांचे भवितठ्प चुरगळळें असतें तर कांही मुळांच्यामध्यें जन्मजात अगर अपघातानें येणारी मनोदुभलता त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर निरादोची काळसर छाया पसखते. मनोदुभेलतेमध्यें अनेक भेद आहेत. अनुभवी शिक्षकाला क्रिंवा पालकाला ते दोष सहज दृष्टोत्पत्तीस येतात. एखादा मुलगा मागासलेळा असतो, तर एखादा बुद्धिमंद असतो. कांहीं मुलांना प्रखर ब्राद्धि लाभूनसुद्धां त्या बुद्धीचा योग्य उपयोग करायची शक्ति किंवा संवय नसते, तर कांही मुळांच्या मध्ये मानसिक दृष्टया दुर्बलता असल्यामुळें त्यांची संपूर्ण वाढ होऊ रकत नाहीं. य़ा बिकृतींपैकीं कांही विकृती जन्मतः आलिल्या असतात, कांहीं अपघाताने येतात तर कांहीं पारोस्थतीने निर्माण होतात, समजा केशव नांवाचा मुलगा आहे. ह्या मुलाला वगौत अगर घरीं अनेक वेळां सांगूनसुद्धां एखादी गोष्ट ध्यानांत येणे कठीण जाते. चार सामान्य प्रश्न जरी २३ ना. सु.

३१४ नावडतीं मुल

विचारले तरी त्याचीं उत्तरे देतांना त्याला बराच विचार करावा लागतो. याचें कारण तो मंदबुद्धि असून त्याची आकलन-शाक्तिच म्योदित आहे. याच्या उलट नारायण नांवाचा एक मुलगा त्याच वगोत आहे. या मुलालाहि एखादा विषय सांगितल्यानंतर समजणें कठीण जाते. ह्याचें कारण त्या विष- या'ची पार्श्वभूमे त्याला माहीत नसते. त्यामुळें इतर मुलांच्या तुलनेने तो मागासलेला वाटतो. वस्तुतः त्याची बुद्धि चांगली असल्यामुळें त्या वगाला नवा विषय शदिकवला तर इतरांप्रमाणे त्यालाहि समजतो. परंतु सर्वसामान्य शिक्षणक्रमांत कांही कारणांनी मागील अभ्यासक्रम कच्चा राहिल्याने अगर योग्य तऱ्हेने समजल्याने ता. वर्गोत मागासलेला वाटतो. कांही मुलें परि- स्थितीनें विकूत मनाची जनत जातात. उदाहरणाथ गोविंद नांबाच्या मुलाला त्याच्या घरांतील भावंडें हीं प्रखर बुद्धीची असल्यानें नेहमीच तुच्छतेने वाग- वण्यांत येतें, त्यामुळें आपल्या हातून कांही अभ्यास होईल काय; आपल्याला कांहीं कळेळ काय, किंवा आपलें हँसेंच होईल या भीतीनं तों कायम गुरफटला गला असल्यामुळें त्याच्या बुद्धीची हवी तशी वाढ होत नार्ही.

मुलांच्या बुद्धीमधील हे सूक्ष्म मेद अनुभवी शिक्षकाला कळत असले तरी त्याची प्रत्यक्ष मापन करण्याची कोणतीहि पद्धत आपल्याकडे उपयोगांत आणली जात नाहीं.ज्यावरून मुलाच्या बुद्धिमत्तेचे निदान करावयाचें असें एकच साधन आज अस्तित्वांत आहे. आगि ते म्हणजे शाळेतून होणाऱ्या परीक्षा, वस्तुतः मुलाच्या वाढीबरोबर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची योग्य वाढ झाली किंवा नाहीं हं पाहण्याकरितां त्यांचा उपयोंग केला जावा. परंतु आज तरी परीक्षा या मलार्‍चा एका विशिष्ट विषयांतील अभ्यासक्रम पुरा झाला किंबा नाहीं हे पाहण्या- कारितां घेतल्या जातात. म्हणजेच परीक्षेचा भर विषयावर असतो; विद्याथ्यावर नसतो. त्याचप्रमाणे आजची परीक्षापद्धतीहि पुष्कळशी स्मरणदशाक्तीवर आधा- रली आहे असे आपणांस दिसून येतें. या सवविक्षांहि या पद्धतींत अस- मारा सवात मोठा दोष म्हणजे तुलनात्मक विचाराचा, आपण एखाद्या शिक्षकाला हा मुलगा कसा काय आहे असें विचारलें तर तो उत्तर देतो की बरा आहे. वर्गात त्याचा नंबर दहावा आहे. याचा अर्थच असाकींत्या मुलाच्या बुद्धीचे स्वतंत्र मापन असें झालेळें नसून वगोतील इतर मुलांच्या तुलनेनें त्याची बुद्धि मोजली जात आहे. याच प्रश्नाचा विचार थोड्या

मनोदुबेळ मनोविकृत मुलें ३५

वेगळ्या दृष्टिकोनांतून करणें अगत्याचें आहे. एखादा मुलगा जेव्हां जन्माला येतो तेव्हां स्वमावतः बुद्धीच्या कांही कक्षा बरोबर घेऊन येतो. सरावामुळें परिस्थितीमुळे या कक्षांचा थोडाफार विकास होत असला तरी मुलाच्या बुद्धिमत्तेचे मापन करतांना तो त्या कक्षच्या किती जवळ आला आहे हें जर मापले गेलं तरच त्याच्या बुड्ीचे खरं ग्रहण आपणास झालें असें म्हणतां येईल, केवळ चाळीस मुलांच्या तुलनेमध्ये तो पाहिला राहतो म्हणून त्याची प्रगात झाली असें निरपवाद मानणें चकीचें ठरेल, शिवाय ह्या तुलनात्मक क्रमांक-पद्धतीमुळे मुलाला अभ्यासाला लागणारी प्रेरणा पुरेक्षा प्रमाणांत मिळत नाहीं असें वाटतें. मागील उदाहरणच घ्यायचे झालें तर वर्गात पंचवबीसावा नंबर असणारा मुल्गा जेव्हां खूप अभ्यास करेल तेव्हां ऱ्वोविसावा नंबर मिळवील, फार झालें तर विसाव्या नंबरावर येऊन बसेल. परंतु त्याच्यापुढे जाणें त्याला अदाक्य होतें, याचें कारण तेथें त्याच्या बुद्धीची शक्ति तोकडी पडते. वगीत, शाळेमध्ये किंत्रा सवंत्र ही तुलनात्मक क्रमांक-पद्धाते अंमलांत आणली गेल्याकारणानें त्या मुलाला असें वाटतें की आपला नंतर पंचविसाव्यावरून विसाव्यावर आला. पण कसेंहि झालें तरी आपण वर्गात मंदबुद्धि मुलांतच गणले जाऊ. हा विचार एकदां मनांत ठाण मांडून बसला म्हणजे मुलाला अभ्यासाला पुरेशी प्रेरणा मिळत नाहीं.

हा दोष टाळण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे प्रत्येक मुलाची तुलना त्याच्या स्वतःशी केळी गेली पाहिजे. समजा गोविंदाला गेल्या वर्षी गाणित विषय शून्यापासून दहापर्यंत समजला तर या वर्षी तो दहाच्या पुढें किती गेला हें पाहिल्यास गोविंद आपल्या प्रगतीची तुलना गतवषॉच्या प्रगतीर्शी करू शकेल ती पुष्कळशा प्रमाणांत रास्ताहि ठरेल, अर्थातच ह्या पडतीचा अवलंब करण्यापूर्वी लागणारें संशोधन अजून झालेलें आढळत नाहीं, शिवाय असा स्वतःच्या तुलनेचा आलेख काढण्यापूर्वी स्वतःच्या बुद्धीच्या कक्षा माहीत असणें आवश्यक असतें. परंतु त्या कक्षा कोणत्या रीतीने निश्चित कराव्यात कोणत्या रीतीनें त्यांचें संपूर्ण स्वरूप समजावून घ्यावें ह्याचा उलगडा व्हावा तसा झालेला नाहीं, या पद्धतीडा आधार एकच सांपडतो आणि तो म्हणजे मूळच्या बुद्धीचा, बुद्धिमापन-पद्धतीचा.

मूल किती वाढलें हे जन्मल्यापासून किती दिवस जगले आहे या कालगणनेमुळें समजू शकतें. मूल पांच वर्षांचे झालें याचा अर्थ मूल

३६ नावडती मुलें

जन्माला आल्याला पांच वर्षे झालीं, पांच वर्षांला आवश्यक असणारी जी नैसर्गिक वाढ आहे, ती त्या मुलाची झाली आहे किंवा नाहीं हे कांही त्या मुडाच्या वार्षिक किंवा कालगणनेच्या वयावरून कळून येत नाहीं, म्हणूनच मुलाचें बौद्धिक वय काढण्याचे प्रयत्न करण्यांत आले. मुलाची शारीरिक बौद्धिक बाढ समांतर असतेच असें नाहीं, हें लक्षांत आल्यानंतर मुलाची शारीरिक वाढ वेगळी बौद्धिक बाढ वेगळी असे मोजण्याचे प्रयोग सुरू झाले, उदाहरणार्थ एक मुलगा वयानें बारा व्षोचा असला त्याची मानसिक वाढ पुरेशी झालेली नसेळ; तर तो मुलगा बुद्धीनें मागासलेला आहे; असेंच आजवर म्हणतां येत होतें, परंतु बुद्धि-मापनाच्या परीक्षा साधनें निघाल्यापासून असें सांगतां येतें की मुलाचे शारीरिक वय बारा असलें तरी बौद्धिक वय सहाच आहे. हें बौद्विक वय मोजण्याकरितां निरनिराळ्या परीक्षा पद्धाते निरनिराळ्या मानसशास्रज्ञांना शोधून काढल्या आहेत. त्यावरून एका विशिष्ट समीकरणानें मुलाचा बुद्धिनिर्देशांक काढतां येतो. त्या बुडिनिर्देशांकावरून सुडाची प्रगाते पुष्कळ चांगल्या प्रमाणावर मोजतां येते.

या पाश्वभूमीवर विकास झालेल्या बुद्धीचा विचार करणें येथें प्रस्तुत नाहीं, परंतु ज्यांना बुद्धिमंद समजलें जातें त्यांच्या विषयीं मात्र विचार करणे आवडय्रक आहे. ह्या बुद्धिमंद किंबा मनोदुर्बेळ मुलांना समाजामध्ये योग्य असें स्थान कर्वीच मिळालेले नाही, उलट इतिहासाचा असा पुरावा आहे कीं ह्या सुलांना कांही वेळां पछाडलेली किंबा समाजावर उगवलेडीं बांडगुळे अर्स समजून त्यांचा नायनाट करण्यांत आला आहे. कित्येक वेळां या मुलांची जन्मकुंडली पाहून तों सुधारणार नाहींत असें कळळें तर त्यांना रांजणांत घालून नि्जेन रस्त्यांत टाकावे किंब्रा डोंगरावरून लोटावें अगर वन्य श्वापदांच्या तोंडीं जाण्याकरिता रानावनांत सोडावे अक्षी पद्धत ग्रीस, रोम वगेरे ठिकाणीं आस्तत्यांत असलेली दिसते. भारतांताहरि ह्या लोकांना कांहीं खास उपचार किंञा कांही खास व्यवस्था करून देण्यांत आली होती असें नाहीं. ह्या मुलांच्या मनोविकृतीचा अभ्यास करतांना त्याचे अनेक भाग पाडले गेळे आहेत असें आपल्या लक्षांत येते. बेडाच्या प्रकारांच्या कायदेशीर व्याख्या देशोदेशी वेगळ्या आहेत. शास्त्रीय रीतीनें केलेल्या त्यांच्या व्याख्या मात्र वेगळ्या केलेल्या आहेत.

मनोदुबेळ मनोविकृत मुळे ३छ

>

“€४-/९४-”८%--”९२ ९५.४ ”१-.”/९९..””_”€४९...””१-»”..””7.

ह्या मनोदुर्बेल मुलांचे प्रश्न त्यांच्या मनोदुर्बलतेमधून निर्माण होण्यापेक्षां त्यांना समाजामध्ये जी वागणूक मिळते त्यांतून पुष्कळदां निर्माण होतात. त्यांच्या बुद्धीची शक्ति मर्यादित असली तरी त्यामुळें होणाऱ्या अडचणीऱेक्षां समाजाच्या रोजच्या जीवनामध्ये त्यांना संपूर्णपणे मिसळणे अशक्य असल्यामुळें आधिक अडचणी निर्माण होतात. सामान्य मुलांकडून ज्या सुरुगत सुबुद्ध वागणुकीची अपेक्षा आपण करतो त्याच वागणुकीची अपेक्षा ह्या मनोदुर्मळ मुलांच्यापासून केल्यामुळें हा घोटाळा निर्माण होतो. शारीरानें दुभैल अगर अपंग असलेल्या मुलांना कांही स्वनात्मक खेळ अगर काम देऊन त्यांच्या- मधील सुत्त शक्तींना वाव देणें शाक्य आहे. परंतु माणसाच्या शरीरावर ज्या- योगे ताबा ठेवला जातो त्या मनामध्ये अगर बुद्धीमध्ये कांही बिकृति नेर्मांण झाल्यास त्या मुलाला समाजामध्ये उत्पादनक्षम नागारिक म्हणून जागा नसते त्याचें आयुष्य व्यर्थ परावलंबी बनत, अशा बुद्धिमंद,मागासलेल्या मनोविकृत मुलांना घरामध्ये ओझें समजून वागवलें जाते, समाजामध्ये टाकावू म्हणून उपेक्षिळें जातें मित्रमंडळीत मनोदुर्बळ म्हणून हेटाळळें जाते. मनाने मागासलेल्या, बुद्धीनें मंद असलेल्या विकृत मुलांचा प्रश्न अगदी वेगळ्या स्वरूपाचा आहे. दारीराने अपंग असलेल्या मुलांची पुनःस्थापना कोण- त्याना कोणत्या उपायाने होऊं दाकतें. परंतु आयण कोणालाहि नको आहोंत ही न्यूनगंडाची छाया ह्या मतिमंद मुलांच्या जीवनावर सदोदित पडलेली असते. ह्या विकृति शोधून काढणें अनुभवी पालक अगर शिक्षक ह्यांना फार जड नसतें, एखादा मुगा जात्याच ब्रुद्धिमंद असतो, तर एखाद्य! मुलाला लाभलेल्या बुद्धीचा उपयोग करण्याची शाक्ते नसंते, एखाद्या मुळाच्या वागणुकीत निमाण झालेली विकृति असते, तर एखादा मुलगा मानासेक दृष्ट्या दुर्बल असतो.

ह्या मुलांचा प्रश्न समजावून घेण्यापूर्वी अगर त्यांच्या उपचाराबाबत चर्चा करण्यापूर्वी त्यांचें वर्गीकरण करणें आवश्यक आहे. मनोविकृतींचें वर्गीकरण मुख्यतः तीन तरहेनें करतां येते. ( ) बुद्धीमध्यें स्वमावामथ्ये असणारी विकृति, ( ) जन्मजात असलेले दोप मागून निर्माग होणारे दोष. ( ) सामान्य स्वरूपाचे मनोदोप मनाच्या विशिष्ट भागापुरंत मर्यादित असणारे दोष. हे फरक बुद्धि मन ह्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रावर

१८ नावडती मुलें

आधारलेले आहेत. बुद्धि म्हणजे काय मन कशाला म्हणावे ह्याची शास्त्रीय परिभाषा पाहतां इतकेच ढोजळपणानें लक्षांत ध्यावे कीं ““ ज्या क्रियेमध्ये जाणणें, समजणें त्यावर अवलंबून असणाऱ्या क्रिया करणें, समजावणे हे घटक येतात; त्या सवे गोष्टी बुद्धीच्या कार्यक्षेत्रांत येतात भावना, इच्छा, वासना, आकांक्षा वगैरे मनाच्या कार्यक्षेत्रांत येतात ? परंतु ह्या फरक लक्षांत घेतल्याने पुष्कळदां ज्यांच्या वागणुकीमध्यें कांही दोष आहे त्या सवच मुळांना मनोदुमेळ समजलें जातें. बुद्ीमध्ये असणारा दोष बहुधा मुलाची बोद्धिक प्रगाते उद्ीरां होगे वा अजिबात थांब्रणे॑ अश्या तर्‍हेच्या लक्षणांवरून ओळखतां येते. सुरवातीला सांगितल्याप्रमाणें ज्यांच्या लक्षांतच येत नाहीं तीं मुळें बहुधा जन्मतः मागासलेली असतात, तर कांही मुलें परिस्थिति, मनोरचना, विषयाऱची नाअड, शिक्षकाची अपात्रतता वगेरे अनेक कारणांनीं मागासलेलीं वाटतात. कांहीं मुलें सामान्यपणे कोणत्याहि क्षेत्रांत मागासलेली वाटतात तर कांहीं मुलें अवयवांच्यावर तामा असणें, वास, चव, स्पही वगेरे इंद्रियांच्या कामामध्ये, अगर बोलणे, आठवण अका एखाद्याच क्षेत्रांत मागासळेलीं असतात.

वस्तुतः सामान्य माणूस, बुद्धीनें असामान्य माणूस बुद्धि मंद असणारा माणूस यांमध्ये केवळ तुलनात्मक फरक आहे. ज्या ग्रहस्थाला सामान्यपणे लागणारे व्यवह्वारततान आहे, निर्दोष व्यक्तिमत्व जुळवून घेणारा स्वभाव आहे, त्यांना आपण सामान्य माणसे समजतो. ज्या ग्रदस्थामध्ये हे गुण प्रकषाने असतात त्यांना असामान्य म्हणतों ज्यांच्यामध्ये जाणवेल इतक्या प्रकषाने नसतात त्यांना बुद्धिमद किंवा मागासलेले म्हणतों. खालील आलेखा- वरून समाजांतील माणसांची सामान्यतः विभागणी कशी असते हँ कळेल.

७८-२८ पा)पटी00 क्शिणिएा 0 कन्ल्व््

बुद्धिमंद, सीमेवरील सामान्य माणसं सीमेवरील असामान्य

मागासलेले, वेडे | लोक लोक | बुद्धीचे १०% २० % ४० % २०% | १०%

असामान्य बुद्धीची माणसें ज्या संख्येने अगदीं कमी असतात त्याच प्रमाणे स्थांना अगर्दी ठार वेडे म्हणतां येईल अशींहि माणसें संख्येने कमी असतात.

मनोदुर्बेळ मनोविकृत मुलें ३९

.९६..””€१४..””४.. ६.०

बुद्धिह्दीन, बुद्धिमंद किंवा मागासलेल्या लोकांना बहुधा परिमित किंवा थोडीच बौद्धिक शक्ति असते, त्यांच्या भावनांना स्थिरता नसते, व्यक्ति- मत्त्व अधेवट वा मोडकळलेलें वाटतें आणि वर्तनामध्यें दोष असतात. हीं सव माणसे आपलें आयुष्य रडत कढत इतरांवर अवलंबून राहून काढतात. अश्या लोकांची संख्या समाजांत शेकडा १०% पेक्षां जास्त नसते. त्या अर्धवट किंवा वेडसर लोकांमध्यें मुख्यतः: खालील प्रकार दिसतात. ““ (१) कांही माणसें अवघड प्रसंग आला किंवा संकट आले म्हणजे इतकीं घाबरतात कीं जणूं कांहीं त्यांच्या मनाचे शतराः तुकडे होतात, तीं बावचळतात पुढें कित्येक दिवस त्या विकृतीची कांहीं शारीरिक मानसिक लक्षणे दिसत राहतात.?' त्यांपेकीं कांहीं प्रमुख लक्षणें म्हणजे काळजी, अस्वस्थपणा,स्मृति- भ्रॅरा, एकाग्रता होणें, खोटी भीति, भ्रम वगेरे, याशिवाय कांहीं शारीरिक लक्षणेंहि दिसतात. परंतु हीं माणसं समजुतीने चांगली असतात, बऱ्या- वाईटांतला फरक त्यांना कळतो आणि स्वतःच्या वागणुकीला जत्राबदार असतात. त्यांचें वागणे पुष्कळदां कटकटीचे वाटलें तरी त्रासदायक किंवा हिंसक नसतें. ह्या मनोदोषाला ' सायकोन्यूरासिस ? म्हणतात. करचचित्‌ प्रसंगीं भावनांचा ताण असह्य झाला म्हणजे सामान्य माणसांच्यामध्यॅहि असली लक्षगें दिसतात. पण तीं तात्पुरती असतात. अपयश आरे तर सववसामान्य माणसाला काळजी; निराशा अगर न्यूनगंड वाटेळ पण तो परिणाम कांही काळच टिकेल. ह्याच्या उलट ह्या मनोदोष्रानें व्यथित झालेल्या माणसांवर हे परिणाम फार काळ कांही प्रमाणांत जन्मभरहि राहतात. उदाहरणाथ, टायफाईडच्या आजारानंतर सौ, क? यांना जंतूंची फार भीति वाटूं लागली. संसरीजन्य रोग होतील म्हणून खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ त्या उकळून घेऊ लागल्या. रोजचें टपालांत आलेलें पत्र सुद्धां त्या घेडनात, कारण जाणो त्या पत्राला किती लोकांचा हात लागला असेल किती रोगजंतु त्यांतून येत असतील, होवटीं शोवटीं तर त्या आपल्या पतिराजांना आग्रह करूं लागल्या कीं बादलीभर पाण्यांत डीटाल घाळून आंघोळ करा मगच घरांत या.

(२ ) दुसऱ्या प्रकारच्या मनोदोपाला “सायकासीस? असें म्हणतात. या दोषांमुळे माणसाचे व्यक्तिमत्व जवळ जवळ नष्ट होते त्याची इतरांशी होंगारी वागणूक आणि संबंध तकराहेत बनतात, या लोकांच्या वागण्याला

४० नावडती मुलें कोणतोहे तकंशासत्र किंवा कोणतीहि कसोटी लावतां येत नाहीं, किंवा या! लोकांचें वागणें असें कां होत नाहीं ह्याची कल्पनाहि सामान्य माणसाला येत नाहीं, ह्या लोकांना एखाद्या होस्पिटलमध्ये अगर एखाद्या संस्थेमध्ये ठेवणे आव्यक असतें. ह्याचें कारण त्यांना स्वतःची काळजी घेतां येत नाही. ते स्वतःच्या वागण्याबद्दळ जतब्राबदार नसतात अगर ते समाजाला केव्हां उपद्रव करतील याचा कांहींहि अंदाज नसतो. ह्या लोकांच्या लहरी व॒तर्कशून्य वागण्याला कसल्याहि व्यवहाराचे, बघ सामाजिक मान्यतेचे बंधन नसतें. इच्छा हीच त्यांच्या विचारांची आचारांची जननी असते. ह्या लोकांनीं इच्छा करावयाच्चा अवकादा कीं त्यांना त्यांच्या कल्पनासाम्राज्यांत ती गोष्ट मिळते. आपण कोट्यधीरा आहोंत किंवा एखाद्या स्वरूपपुंदर नटीचचे प्रियकर आहोंत, या कल्पना अशा रोग्यांना खऱ्या वाटत असतात. एखा- द्याला वाटलें कीं आपण मरावें कीं त्याच्या कल्पनेप्रमाणे तो लगेच मरतोहि. तो खातपीत, बोलत चालत असतो, पण त्याच्या कल्पनेप्रमाणे तो भास असून खराखुरा मेलेलाच असतो. खोटे भास या रोग्यांना सत्यसष्टींत बास्तव वाटत असतात. चांगल्या बातमीला ते लोक रडतील, तर एखाद्या वेळेला एखादी बाईट वातमी ऐकून हसतील, कारण तर्कशास्रांचें आणि ह्यांचे जन्माचें वाकडें असतें. हवे लोक स्वतःच्या स्वप्नसाम्नाजांत वावरत असतात. सामान्य लोकांना आपल्याला स्वझांत दिसलेल्या गोष्टी खोट्या आहेत हें कळतें. जागे झाल्यानंतर स्वमाचें जग आपलें खरे जग यांतील मर्यादा त्यांना दिसत असते; परंतु ह्या रोग्यांना हा फरक कळत नाहीं, त्यामुळें सवे तऱ्हेच्या गोष्टी ह्यांना खऱ्या बाटतात.उदाहरणार्थ एका ग्रह्स्थाला आपण इश्वर कोस्यधीदा आहोंत असें वाटत असतें त्याप्रमाणें येणाऱ्या जाणाऱ्या कित्येक लोकांना तो कित्येक रुपयांचे चेक देत असतो, एका कुरूप बाईला लोक आपल्या सारखे मागें लागळे आहेत असा एक सारखा भास होत असे भिंतींतून, कपाटांतून सगळीकडून लोक आपल्यामागे घांवत आहेत अस वाटे, ( ) मनोदुबेलता हा एक सामान्य प्रकार असून त्यामध्यें ज्या मुलांना सामान्य शिक्षणक्रमांतून काहीहि फायदा होणार नाहीं अर्शी मुलें, ज्यांना स्वतःचा सांभाळ नीट करतां येत नाहीं स्वतःची जबाबदारी कळत नाहीं अशीं माणसें, अशांचा समावेश होतो.या लोकांना आपण काय करतो आहोंत

मनोदुबॅळ मनाविकृत मुलें 4

त्याचे परिणाम काय़ होतील याची जाणीव नसते ह्यामुळें तीं मुळें बहुधा' लहानमोठ्या चुका बारीकसारीक गुन्हे करतांना दिसतात. या मुलांना हॉस्पिटलमध्ये ठेवणें आवँयक आहे.कारण तीं मुलें केव्हां स्वत:चा नाश करून घेतील तं कळणारच नाहीं, (४) समाजविरोधी व्यक्तिः-ह्यामध्यें नेहमीं गुन्हे करणारे “सायकोर्पथिक लोक यांचा समावेश होतो.ह्या गटामधल्या लोकांना सामाजिक बंधने नको असतात. ही माणसे भावनावदा, स्वार्था असतात आपली इच्छा ताबडतोब पुरी व्हावी असें त्यांना वाटत असतें. नोतिक सामाजिक बंधने यांना नको असल्यामुळें भोवतालच्या वातावरणाशी ह्यांचा कायम विरोध असतो. यांना बऱ्यावाइ्टांतला फरक कळतो, परंतु तो बळत मात्र नाहीं. परंतु ह्या व्यक्तीच्या स्वमावाबाबत अधिक संशोधन घेण्याची जरूरी आहे. ( अंबनामुल सायकॉर्लिजी-डॉ. जेम्स )

कांहीं शतकांपूर्वी ह्या मनोदुञल व्यक्तीच्या उपचाराची सर्व व्यवस्था धर्मगुरू धर्ममंदिरें ह्यांच्याकडे होती. आपल्या देशांत अजूनहि मांत्रिक पंचाक्षरी, जोशी हेच ह्या विषयांतळे तज्ज्ञ समजळे जातात. एखाद्या ग्रहू- स्थाच्या मनांत बिघाड झाल्यास त्याला कोणीतरी झपाटलेले आहे असें समजून त्याला खरपूस मार देण्यांत येत असे. ह्यायोगें त्याच्या अंगांतील समंध शांत होऊन झाडाला ' सोडून देई असें म्हणतात. जारण, मारण, उच्चाटण ह्यांचे अनेक प्रकार आपल्या देद्यांत अजून अस्तित्वांत आहेत. गुलाल लावलेळें ठिंबू चिरून टाके, उंबऱ्यातर दारावर बिब्ययाच्या बाहुल्या. काढणें, मंत्र घातलेले उडीद दशोजारच्या घरावर टाकर्णे, मूत सुवासिनीच्या मंगलसूत्राच्या मण्यांनीं जादू करणें, वगेरे अनेक थोतांडें अजूनाहे चाळू आहेत.कांहीं ठिकाणीं तर ह्या देवक्र्षी लोकांचें राज्य खड्यावर चालटलें असते. आजाहि एखाद्या ' सायकोटिक ? माणसाठा होणारे भास हे वास्तव आहेत अर्से मानळें जाऊन त्याची पूजा केली जाते, कांद्दी वेड्यांना दूरदाररे असते म्हणतात तें याचमुळे, पाश्चात्य देशांत!हे ही मारण्याठोकण्याची चाल कित्येक शतके चाळू होती. मनोव्यथित माणसाला दगडांनी मारणे, रानांत सोडणे, जन्मभर केदखान्यांत हाळ करीत ठेवणें वगेरे प्रकार चाळू असत. परंतु अठा- कडे हा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. मनोब्यथा असर्णगे हा माणसाचा अपराध नव्हे हें दिवसेंदिवस टोकांना पटत चाललें आहे. ज्याप्रमाणें दारीराचे

४२ नावडती मुले

"॥४५./९./९.८ ९८९९४९०८५८: -“४€४४007४-४-४--*२-<४८-<८३>२८>८>८><->९.>२०>५८>->*

(5

रोग असतात त्याचप्रमाणें मनाचेहि रोग असतात. एखाद्या माणसाला *टायफॉईंड' झाला म्हणून तो कांहीं हेटाळगीचा विषय होत नाहीं. त्याचप्रमाणें एखाद्या मनुष्याला तात्पुरता मनादोष उत्पन्न झाल! म्हणजे कांहीं लज्जास्पद झाल असे नाहीं, कांहीं माणसें जन्मतः आंघळीं किंबा ठळीं असतात. स्याप्रमाणे कांहीं माणसें जन्मतः मनोदोषयुक्त असतात. त्यांना संरक्षण देणें त्यांची काळजी घेणें कांही बाबतींत त्यांना समाजापासून दूर ठेवून सामाजिक स्वास्थ्य कायम ठेवणें हें आपलें कर्तव्य आहे. त्यांच्या उपचाराची आपण सोय करायला हवी, त्यांची अबहेळना आणि हेटाळणी करून त्यांची सुधारणा होत नाहीं, उत्तम उपाय म्हणजे मानसिक आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेणे जन्मजात येणारी मनोदुर्बलळता टाळणे हा होय.

ह्या मनोव्यथांच्या उपचाराकरितां कांही शास्त्रज्ञांची फार आवश्‍यकता आहे. मानसशास्त्र हे मनाचे व्यापार व॒ माणसांच्या स्वभावाचा वाग- णुकीचा अभ्यास करतें. कांहीं लोक केवळ मानसशास्त्राच्या तत््वज्ञानांत विद्यालयीन भागामध्ये गुंतलळे असतात, तर कांही. लोक मानसशास्त्राच्या प्रयोगात्मक व्यवहारात्मक भागामध्ये गैतठळेळ असतात. मानसशास्त्र हें सवेसाधारण निरोगी मनाच्या अभ्यासाकडे लक्ष देते. पण ' विकृतांचे 4 0101710181] ) मानसशास्त्र रागी मनाकडे लक्ष पुरवते. मानसशास्राच्या व्यवहारात्मक पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या शाखेला उपचारात्मक किंत्रा 'क्रिनिकळ ( 0111091] ) मानसशास्त्र म्हणतात. ह्या शाखेशी समांतर असणाऱ्या वैद्यकीय शास्त्रांतील तत्सम शाखेला मनोव्यथा शास्त्र असें म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या मनोव्यथा ज्यामध्ये बहुधा शारीरिक दोष निमाण होतात ( अपवाद सोडून ) ज्यामध्ये औषधें, शस्त्रक्रिया किंवा रुग्णालयीन उपचार वगेरे वैद्यकीय भाग येतो तें खरें मनोव्यथाशयास्त्राचें क्षेत्र होय. ज्या शाखेंत मेंदू,मड्जा 'नव्हस सिस्टिम'यांचा विशेष अभ्यास केला जातो त्याला 'न्यूरालांजी असें म्हणतात. मनोविश्छेषण हा मनोव्यथाशास्त्राचाच एक भाग आहे त्यायोगे मनोव्यथेची चिकित्सा केली जाते उपचार केला जातो. एखाद्या मनोदोषानें आजारी असणाऱ्या व्यक्तीला वर उल्लोखलेल्या तज्ज्ञांपेकी -होक उपचार करूं शाकतील. पण ती व्यक्ति समाजांत पुन्हा कितपत कशी मिसळते ह्यावर त्या व्यक्तीचे मवितव्य अवलंबून असतें हे काम करणें

मनोदुबेळ मनोविकृत मुलें ४३ डाक्टरांना कांहीं शक्‍य नसतें, तेव्हां ह्याकरिता मनोव्यथाशास्त्रप्रवीण समाज- सेवकांची गरज असते. हे कार्यकते समाज मनोव्यथापीडीत व्यक्ति ह्यांच्यामध्ये चांगळे संबंध निमाण करण्याचा प्रयत्न करतात, शिवाय मनोदोषाच्या विछेषणाकरितां त्या रोग्याची सामाजिक पाश्चेभूमि, त्याचे ब्रिचार, स्मभाव वर्गेरे समजून घेणें आवश्यक असते, तें काम हे कार्यकर्ते उत्तम तऱ्हेने करूं शकतात.

समाजशात्ञ, दंडशास्त्र, गुन्हाशास्त्र कायदा ह्यांचा मनोव्यथेच्या प्रश्नांशी फार जवळचा संबध आहे, कारण आज समाजांत वावरणाऱ्या निरनिराळ्या व्यक्‍तींचें वर्गाकरण कांहीं करणें शक्य नाहीं. मानसिक बोद्धिक शाक्ते तपासण्याचे अचल असें प्रमाण कांही. अजून शोधण्यांत आलेलें नाहीं. एका संस्कृतीप्रमाणे काल्मानानें देशापरिस्थितीमध्ये जी वागणूक सामान्य निरोगी समजली जाते ती दुसऱ्या ठिकाणीं विलक्षग बेकायदेशीर व॑ असामान्य ' मानली जाते, एखाद्याला ठार मारणारा खुनी अनेकांना मारणारा सैनिक यांना आपण वेगळे समजत नाहीं का ? अर्थात्‌ दोन कृतींमागील द्वेतूमध्यें फरक आहे. पण हा हेतु न्वांगला हा वाईट हें तरी आपण कसें कां ठरवले आज शाहरांत ज्याला असा भास होतो कीं आपण परमेश्वराशी संभाषण करतों, त्याला आपण मनो- व्यथापीडितांच्या रुग्णालयांत पाठवतो, पण त्यालाच एखाद्या मागासलेल्या जागी ठेवला तर कदाचित्‌ लोक त्याला ईश्वरी अवतार समजूम त्याची पूजाअर्चा करूं लागतील, परंतु त्या ठेकारणी त्याला रोगी ठरलें नाहीं म्हणून त्याच्यांतला रोग थोडाच कमी होगार आहे ! हस्पेटलमध्ये ज्या प्रमाणांत तो स्वतःची काळजी घ्यायला असमथ आहे,तितक्याच प्रमाणांत तो मागासलेल्या भागांताह असमथे असेल. फरक आहे तो रोगांत नव्हे तर सामाजिक संब्रघांत, आज वेडा कोण व' शाहाणा कोण हें डॉक्टर किंबा तज्ज्ञांचे मंडळ ठरवीत नाहीं, तर कायदा ठरवितो. आपल्याकडे कायद्याऱ्चा सला देणाऱ्या संस्थांच्याकडे ज्या अनेक्र चौकशा येतात त्यांपैकीं कित्येक मनोदोपानें पीडित असलेल्या लोकां- कडून येतात. कांहो. माणसं मनोदोषामुळे बिकृत झालेली असतात तीं विशिष्ट तऱ्हेचा गुन्हा पुन्हा पुन्हा करीत असतात. कारण गुन्हा त्याचे परिणाम ह्याचें संपूण आकलन त्यांना झालेलें नसतें. अश्या तऱ्हेच्या गुन्हे-

४४ नावडतीं मुळे

गारांना वेगळे उपचार केळे पाहिजेत, त्यांना केवळ तुरुंगांत ठेवून भागणार नाही.

ञ्या वेळीं मुलांच्या हातून मनोविकृतीमुळे एका विशिष्ट तऱ्हेचे गुन्हे वारंवार घडत असतात त्या वेळेस मुलांच्या मानसिक आरोग्याचा विचार करणें अपरिहार्य होऊन बसते. मानसिक आरोग्याचें शास्त्र हें मानसिक आरोग्य कसें असावें हें सांगणारे शास्त्र आहे. मानसिक आरोग्य म्हणजे काय? ह्या प्रश्नावर उत्तर देणें, किंवा मानसिक आरोग्याची व्याख्या करणें हे मानसिक रोगा- वर अवलंबून राहणार नाहीं, कांही माणसें मानसिक आरोग्याची व्याख्या निष्काळजीपणा अशी करतात. परंतु ही व्याख्या अकरणातमक आहे. मानसिक आरोग्या'ची व्याख्या व्यक्तिमत्त्वांचें सुसंगत संपूर्ण कार्य चालणे म्हणजेच मानसिक आरोग्य असणें अशी करतां येईल. उदाहरणार्थ शारीरिक आरोग्याचा विचार करतांना आपण अशी व्याख्या करतो कीं माणसाचे सर्वे अवयव संपूर्णपणे एकमेकांशीं सहकार्याने काम वरीत असणें म्हणजे शारीरिक आरोग्य असणें, त्याचप्रमाणें मानसिक आरोग्याचें आहे. मूल जन्माला येतांना कांहीं वृत्ति आपल्या बरोबर घेऊन येतें कांहीं प्रवृत्ति ते॑ ह्या जगामध्ये शिकत असतें. ह्या सर्व वृत्तींना प्रव्रत्तींना संपूर्ण बाव मिळाला नाहीं अगर ह्या सर्व मनोवृत्तीच्या मागें एकच हेतु नसेल तर व्यक्तिमत्त्व विकृत होईल. या सर्वांचा विचार करतांना माणसांच्या मनोवृर्तीचें गतिशील स्वरूप लक्षांत घेतांना असें म्हणावेसे वाटतें कीं माणसाच्या जन्मजात संपादित प्रवृ- *ींना संपूर्ण वाव देणें, त्याच्या व्यवहारामध्ये सहकार्य असणें त्या एकाच हेतूनें व्यक्‍्तिमत्त्वाच्या विकासाकरितां संघटित करणें म्हणजे मानसिक आरोग्य. इंडियन कान्सिल फॉर मेन्टळ हायजिन? या संस्थेने नेमलेल्या, उन्मार्गी मुलांच्या प्रश्नांचा विचार करणाऱ्या उपसमितीनें दिलेल्या वृत्तान्तांत अर्स म्हटले आहे कीं 'उन्मागींपणाऱचीं कारणें प्रत्येक मुटामागें वेगवेगळीं असलीं तरी त्यांतील महत्त्वाच्या कारणांत मनोव्यथेच्चा भाग येतो,जी उघड उघड मनोविकाति आहे ती; म्हणजे वेडेपणा,विकृतव्यक्तिमत्व, बोद्दिक मागासलेलेपणा,अगर मानसिक दुर्बेळता, याशेवाय अनेक मानसिक कारणें मुलाला उन्मार्गीपणाला प्रवृत्त करत!त. मुलाची वाढ अयोग्य रीतीनें झाल्यानें मुलाच्या भावनात्मक गरजा अगर त्याची उसळत असणारी कायेप्रर्वात्त ह्यांना योग्य वाव मिळत नाहीं,

मनोदुबेळ मनोविकृत मुळें ४५

मुलाची वडील भांबडे, आईहेबाप, शिक्षक वगेरे जवळच्या माणसांचा हरि- कोन चक्रीचा असेल अगर आईबापांच्या वागण्यांत विसंगति असेल किंवा मुलाच्या विभूति-पूजेच्या प्रवृत्तीला योग्य असे पालक नसतील तर मुलें उन्नार्गी होतात. याशिवाय आयण एकटे ब॑घरांत नकोसे आहोत अशी भावना, न्यूनगंड, मनांतील ळॅंगिक दृंद्र कांहींतरी विशेष करण्याची धाडसी भ्रवरत्ति, घरच्या वातावरणाला कंटाळून पळण्याची प्रवात्ते, शाळेंत जुळ अद्य कारणांमीहि मुळें विचलित होतात. ? प्रत्येक मुलाच्या प्रेम-संरक्षण, स्वास्थ्य ह्या मूलभूत गरजा असतात आणि ह्या जर भागल्या नाहींत तर मुलांच्या मनामध्ये विकाति उत्पन्न होते.

ह्या मनोविकृत किंबा मनोदुर्बेल मुलांच्या मध्यें सवसाधारणपणें खालील तऱ्हेच्या बिकाति असू शकतात. (१) स्वभावः-त्रासदायक, ज्यापापून स्वतःला धोका होईल असा किंधा ज्यापासून लोकांना धोका आहे असा. (२ ) भावनाः-मंदपणा, त्रासिकपणा, विस्गात, संशयीपणा, आत्मघातक प्रवृत्ति, नाराक प्रवृत्ति, उपेक्षाव्रात्ते, अनेतिकपणा. ( ३) विचारः-गोंधळ, अतिरेकीपणा; स्वभ, भास, विचित्र कल्पनांचा मनावर परिणाम, (४) भाषा!-मुके, विसंगत बोलणें, तत्सम उच्चार-दोष. (५ ) स्मातेः-विसे- गाते, विस्मृाति, स्मृतीचा भास. (६ ) इंद्रियः-इंद्रियांची अनैसर्गिक जलद हालवाल, एकाच तऱ्हेच्या हालचाली सोम्यपर्णगे करीत राहगें, मंद हालचाल, या मुलांच्या मापनाकरितां बुद्धिनि्देशांकाचा ( 1161112106 १५०1600) चांगला उपयोग होतो. बुढठींची समाधानकारक व्याख्या अजून करतां आली नसली तरी सतगरेसाधारणपणें बुद्धीचे व्यवहार म्हणजे उपयोगी माहिती घेण्याची, कसज शिकण्याची शक्ति, जीबनांतल्या परिस्थितीला नव्या नव्या येणाऱ्या प्रश्नांना तोंड देण्याची धमक, जुन्या अनुभवांतून शिकण्याची शक्ति, नवीन विचार करण्याची |ाक्ति, बरेवाईट ठरविण्याची टीका- शक्ति, चुका टाळण्याची दूरदारे अडचर्गीतून पार होण्याची हिंमत, वगैरे होत. जं मनोदुबल मुळें आहेत तीं वरील सर्व व्यवहारांत मागासलेली दिसून येतात. त्यांची शिकण्याची शककित विदोषतः वेचारिक हक्‍्ति, वाचणे, गणित करणें, वगेरे बाजतींत अतिदाय मर्यादेत असते. त्यांच्यांतील अत्यंत मागासलेल्या मुलांना शिक्षण घेणे अराक्य असतें. त्यांच्यांतील उत्तम मुलांना

४६ नावडती मुल

खास रिक्षण दिले तरच ती शिकण्याची शक्‍यता असते. ह्या मुलांन शिकविणें ही एक त्रासाची कंटाळवाणी गोष्ट आहे. त्यांचे रिक्षण समजशक्तीपेक्षां स्मृतीवर पुष्कळदां अवलंबून असतें. मनोदुर्बळ मुलांतील केवळ वरच्या योग्यतेच्या मुलांना लिहिणे, वाचणे सोपी गणिते करणे एवटें येऊं दाकते. आणि शिवाय ही कला त्यांनीं कांहीं काळ उपयोगांत आणली नाहीं तर लोकरच तीं मुलें लिहिणे, वाचणे विसरून जातात. याचा अर्थ असा नव्हे कीं तीं बुद्धिहीन असतात. कारण त्यांच्यांतहि बुद्धीचा अंश थोड्याफार प्रमाणांत असतो. जुद्धिनिदेशांकाच्या भाषेंत म्हणायचें तर त्यांच-

बुद्धानिदेशांक बोद्धिक गट १३० अधिक अत्युत्तम ११नते१३० उत्तम ९०्ते११० हुशार टन्ते९० मंदबद्धि ७० ते ८० सीमेवरील ६० ते ७० मनोदोषयुक्त ४८ ते ७० आतिमंद ( १०1००० ) २८ ते ४८ खुळे २८ खालीं वेडे

अश्या तऱ्हेचे वर्गीकरण करतां येईल. सर्वे तऱ्हेची मनोदुभल मुलें आपल्या समाजांत जागोजाग सांपडतात. परंतु पुष्कळदां त्यांची मनोदुभलता फार उदीरां लक्षांत येते किंवा लक्षांत आली तरी पालक कत्रूल करीत नाहींत. आईबाप पुष्कळदां असें म्हणतात कीं आमचें मूळ एरव्ही फार चांगलें आहे. परंतु त्याच्या लक्षांतच राहात नाहीं किंबा तें वागण्यांत थोडासा गोंधळ करतें. असल्या कल्पनेच्या पंखाखाली ते आपल्या मुलाचा मागासलेपणा झाकूं पाहतात. या मुलांना सर्वसामान्य शाळेंत घातले जातें. तेथला अभ्यासक्रम त्यांना झेपत नाहीं. त्यामुळें त्यांची तेथे हेटाळणी थट्टा होते. त्यांच्या मनांत न्यूनगंड निर्माण होतो तीं शाळेतून पळून जाऊं लागतात. पालकांनी ह्या मुलांना नेहमीच्या शाळेंत घालण्याचा हद्ट सोडला पाहिजे.सर्वसामान्यपणे पाहिलें तर मुलांच्या वाढीला अनुसरून चालणे,

मनादुबेलळ मनोविकृत मुलं ४७

>“ ९४-१५” २---१.-९१-८*"%-८ ४.” ४-१ “१- २-४. ४-- ९.” २. ४-0 ४-८ ४-२. १-7१६-९१४- १-४",

“४९.”

बोलणें, मलमूत्रविसर्जन वगेरे गोष्टी मुळें आपोआप !दिकतात. सामान्यतः १॥| वर्षीचे मूल चालायला सुरुवात करते. १॥॥ ते वषापर्यंत मलमूत्र- विसर्जनावर त्यांचा योग्य ताबा निमीग होता. आणि २॥॥ ते वर्षापर्यंत तीं बोलायला सुरुवात करतात. परंतु मनोदुर्बल मुलामध्ये ही शक्ति येण्याला बरींच वर्षे लागतात. हीं मुलें सामान्यतः आपल्यापेक्षा लहान मुलांत खेळणे आधिक पसंत करतात. तीं रागावल्यानंतर मोडतोड करतात. पुष्कळशा मागा- सलेल्या मुलांना साप, अंधार; ढगांचा गडगडाट, सांवल्या, बागुलबुवा, भिकारी वगैरूंब्यासंजरवीं कारण नसतांना तीत्र भीति वाटत असते. शिवाय ह्या मुलांच्यामध्ये अंगठा चोखणे, नखें खाणे, हस्तमेथुन वगेरे वागणुकीतील दोष्रहि येतात. मुंबईच्या चेंबुर येथील मागासलेल्या मुलांच्या शाळेचा अभ्यास करून श्रीयुत दामले यांनीं असें निदर्शनास आणलं आहे कीं दोंकडा ८३ मुलांना वर दर्शविलेली भीति दोंकडा ८० मुलांना वर दशीविलेल्या वाईट खोड्या होत्या. ह्या मुलांना पालकांच्याकडून मिळणारी वागणूक पुष्कळदां चमत्कारिक असते. त्यांच्यावर मंत्रतंत्र करून किंवा त्यांना मारून हीं मुलें सुधारणें रक्प नसतें, परंतु त्या मुडांना योग्य उपचार फार क्वचित्‌ केला जातो.

मुंबई राज्यामध्ये अशा मुलांच्याकारितां चेंबूर येथें एक शाळा असून त्याच तऱ्हेचा दुसरा एक प्रयत्न सौ. वकील यांनीं केलेला आहे. वैयक्तिक लक्ष' देर्णे मागासलेल्या विद्याथ्यांना विशेष पद्धतीने शिकविणें ही या शाळेची पद्धति आहे. शाळेतील मुलांचे बौद्धिक वयाप्रमार्णे वर्गीकरण करण्यांत येते.ह्याशिवाय शारीरिक शिक्षण, नृत्य, संगीत, कलाकोदाल्य वगेरेचाहि उपयोग केला जातो, या शाळांतील शिक्षणक्रमार्नंतर त्यांच्या भावना मनोरचना यांमध्यें खूपच सुधारणा होते. परतु ह्या मुलांना कुठेतरी घरांत ठेवून किंवा शाळेतच दत्तक घराची सोय करून ( ए"०8(७1-प्०10608 ) शिकविले पाहिजे. तरच हा प्रश्न लवकर सुटेल.

ह्याशिवाय ह्या मुलांचा मनोदोप लवकर शोधण्यांत यावा म्हणून जागो- जाग बालमागैद्रान-केंद्रे स्थापन व्हावयास पाहिजेत. अर्शी बेंद्रे आज खालील ठिकराणींच आहेत. १) जे. जे, हॉस्पिटल मुंबई, ( २) वालमार्ग- दर्शन केंद्र ( टाटा हॉस्पिटल मुंबई), ( ) बालमार्ग-दर्शन केंद्र रिमांड- होम पुर्गे (४) ञडोदा ह्या मार्गदर्शन केंद्रांत कोणत्याहिमुलामधीळ दोष घालवून त्याला पुन्हा समाजांत योग्य स्थान देण्याच्या दृष्टीनें उपचार केळे जातात.

1८ नावडती मुलें

मूल केंद्रांत आल्यानंतर प्रथम त्याची संपूण शारीरिक तपासणी करून त्याच्या मनोदोषाला एखादे शारीरिक कारण आहें कों काय हें तपासले जात. मनोव्यथा शास्त्रज्ञ ह्या मुलाच्या व' त्याच्या आईबापांच्या वेगवेगळ्या पुन्हा पुन्हा मुठाखती घेऊन मनोदोपारचें कोरण शोधण्याचा प्रयत्न करतात. ज्या सुलांना बोलतां येत नाहीं त्यांना चित्राच्या खेळाच्या द्वोर तपासले जातें ज्या मुलांना बोलतां येतें त्यांनाहि खेळायला लावून त्यांचें निरीक्षण केलें जाते. वाळूंत खेळ, चित्रे काढणे, नाटक करणें वगेरे खेळांतून मुलांचे मन पुष्कळदां व्यक्त होते. मनोव्यथाशास्त्रज्ञ पालकांशी मुलास्त्रत करतांना स्यांचा स्वमाब कसा आहे, मुलावर त्यांचा कितपत परिणाम होतो, वगेरचा अभ्यास करतात. केंद्रांतील सामाजिक कार्यकर्ते मुलाचा पूर्व डतिहास शोधून काढतात मुलाच्या मनोविकृतीचें मूळ कश्ांत आहे हें शोधायला मदत करतात. त्याचप्रमाणे मुलावर उपचार सुरू झाल्यावर तो उपचार यरदास्वी करण्याच्या दृष्टीने मुलांचे पालक, शिक्षक ह्यांना मदत करतात. बालमार्ग- ददोन केंद्रांतील मुलांचे बौद्धिक मापन करून बुद्विनिदेशांक काढतात मुलाचे बौद्धिक वय ठरवितात. वरील सर्व माहिती जमा केल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर मुळावर कोणत्या तऱ्हेचे उपचार करावे, कोणत्या तऱ्हेचे विषय शिकवावे; त्याला कोणत्या शाळेंत पाठवाबें वगेरे ठरविण्यांत येतें. बाल-मार्गददन केंद्राचा उपयोग मनोदोषाची चिकित्सा उपचार असा हद्विविध आहे. पुण्याच्या बाल-मार्गदरीन केंद्रांकडे आलेल्या मुलांची पाहणी केळी तर असें दिसतें कॉ कांहीं मुळें ( ) त्रासलेलीं, (२ ) व्यक्ति- मत्त्वांत दोष असणारीं, ( ) मानसिक कारणामुळें शारीरिक दोष निर्माण झाडेलीं, ( ) वाईट संबयी असणारी, ( ) वागणुकींत बिघाड अस- णारीं अशी होतीं. बाल-मार्गदर्शनाची चळवळ अतिदाय महत्त्वाची असून या चळवळीने अजून म्हणावे तसे मूळ घरलेळे नाहीं, अर्थातच ह्याला अनेक कारणें आहेत त्यांपैकीं महत्त्वाचें कारण म्हणजे ह्या विषयांतळे तज्ज्ञ लोक आपणाकडे नाहींत. तरीहि दाक्य तितक्‍या लबकर डाक्‍्य तेथें अशी बाल-मागेदशेन केंद्रे स्थापन करणे, मनोदुर्बळ मुलांच्याकरितां अधिक शाळा उघडणें मानसिक आरोग्याबाबत आईबापांचा दृष्टिकोन सधारणें हीच आजऱची गरज आहे जोपर्यत ह्या सोयी उपलब्ध करण्यांत आलेल्या नाहींत, तोंपर्यंत मनोदुर्बळ मुळांचा अवघड महत्त्वाचा प्रश्न सुटणे कठीण झालेलें आहे. ळक &

७-३ बालगुन्हेगारीची सामाजिक चौकट

काश दिवसांपूर्वी एका तेरा वर्षोच्या मुलीची हकीकत पोलिसांना कळविण्यांत आली वृ त्या मुलीला कोटापुढें आणण्यांत आळे. सदर

मुलीवर दहा दिवसांत दोन स्वून कल्यांचा गंभीर आरोप ठेवण्यांत आलेला होता. 'चोकशीनंतर असें कळळें कीं ही मुलगी लहान मुठांना फिरायला घेऊन जाई तेथें त्यांच्या अंगावरचे दागिने काढून घरेऊन त्यांना विहिरींत ढकलून देई. पहिल्या खेपेला हा अपघात म्हणून त्या'चीं उपेक्षा झाली. लोकांना वाटले कीं चुकून मूळ विदिरीत पडले असावें. दुसऱ्या खेपेला तिनें ऐन दुपारच्या वेळीं कोणी नाहीं असें बघून एक मूल उचलले त्याच्या हातांतील सलकडीं काढून घेऊन त्या पमुटाला विहिरीत टाकून दिलें. ह्या दुसऱ्या अपघातानंतर मात्र लोकांना या मुलींचा संदायं येऊं लागला तिसऱ्या खेपेला त्या मुलीला मूळ उचलीत अमतांनाऱच पकडण्यांत आले. ही मुलगी मुलांच्या कोटोपुटें आल्यानंतर तिथ्या सवे वागणुकीचे गुन्ह्यांचे विळेपण करण्यांत आलें. चोकशीअंतीं असे कळलें कीं ह्या मुलीला सलकडी, बांगड्या, वगेरे दागिने घालण्याची अत्यंत होस होती. ह्या मुलींचा बाप दारूच्या गुन्ह्याकारेतां तुरुंगांत होता आई वेडी होती. त्यामळे ह्या मुलीला स्वतःचे घर नसल्यातरखेच होतें. साऱ्या लोकांच्या हेटाळणीच्चा तुच्छतेचा ती एक विषय बनली होती. कदाचित

ना. मु.

५० नावडती सुलें

'भच्क

-“*../४१%६.-/%-..” ४.” २.” ४.०” ५_,»/”४.” ४६.७५” ५५५५१.”

त्या मुलीमध्ये थोड्याफार प्रमाणांत मनोदोषहि असप्याचा संभव होता. ह्या मुलीने आपली होस एकदोन ओळखीच्या लोकांच्या जबळ प्रगट केली. पण त्यांनी तिला झिडकारले. पहिले मूल फिरायला नेलें त्या वेळीं मुलाच्या नांगड्या तिनें काढून घेतल्या लपवून ठेवल्या, मूल मारावे अशी वात्ति तिच्यांत नव्हती, परंतु मूळ बांगड्यांरोवाय घरीं गेल्यास आरडाओरड होईल म्हणून तिनें मूल बांगड्या या दोन्हींचा प्रश्न एकदम मिटविण्याचें ठरावेळें. दोन अपघातांनंतर तिच्या लक्षांत आलें कीं अश्या रीतीने मिळवि- लेल्या चोरीच्या बांगड्या वापरतांहि येत नाहींत, कारण त्याला चोरीचा डाग लागलेला असतो. बरें वापराव्या तर त्याकारेतां घेतलेल्या दान मुलांचे बळी फुकट गेले असा अथ निघतो. या परस्पर विरुद्ध विचारांचे द्वंद्व तिच्या मनांत उत्पन झालें ती हिंसक बनूं लागली मनांतील: दंद्वाचा परिणाम म्हणून कोणत्या ना कोणत्या मार्गानें या साऱ्या जगावर अत्याचार करावा, सुड घ्यावा अद्या विचारामध्ये असतांना ती मुलगी कोटांपुटे आली.

अशा तऱ्हेची अनेक मुळें मुळी प्रतिवर्षी मुलांच्या कोटांपुढे येत आहेत. विशेषतः औद्योगिक दाहरांमधून बालगुन्हेगारींचा आंकडा वाढीला! लागला आहे. गेल्या एका वर्षी सुमारे बारा हजार गरजू गुन्ह्यांत गुंतलेल्या मुलांचा विचार या कोटोतून करण्यांत आला, ह्यावरून हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे याची कल्पना येईल. बालगुन्हेगारी किंवा उन्मागी मुलांचा प्रश्न हा कोसळलेल्या कुटुंबसंस्था वाढतें यंत्रयृुग ह्याबरोबर अधिकच निकट डोत चालला आहे. मुलांच्या मनामध्यें ह्या वृत्तीचे मूळ कोठून आणि कसें रुजले जाते, ह्याचा विचार वेळच्या वेळींच व्हावयास पाहिजे. परंतु मुलाच्या मनाइतकेंच महत्त्वाचें त्याच्या मनाची विकृत घडण घडविणारे असे कांही. सामाजिक घटक असतात त्यांचीहि दखल घेणे अगत्याचें ठरते. मूल जन्माला येतांना आपल्याबरोबर कांहीं मूलभूत प्रवृत्ति घेऊन येते कांहीं वृत्ति तें ह्या जगामध्ये संपादन करतें. संपादित वात्त, ( ५६115 ) जन्मजात प्रवृत्ति ( 1151115015 ) मूल ज्या वातावरणांत वाढतें ती सामाजिक चौकट यामध्यें जर विरोध निर्माण झाला तर मुलांच्या वृत्ति उन्मार्गी होतात.. अर्थातच मुलें ज्या सामाजिक चोकटीमध्यें वाढत असतात तेथील त्यांचे

बालरुन्हेगारीची सामाजिक चौकट ५९

आहेबाप, भावेर्डे, घर, रिक्षक, सोबती वगेरे घटक त्या मुलांच्या वाढीला महत्त्वाचा हातभार लावीत असतात, ह्याशिवाय मुलें जी गाणीं ऐकतात, व्वितपट पाहतात, गोष्टी अगर वर्तमानपत्रे वाचतात त्या सवीचा मुलांच्या मनोरचनेवर अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. मुलांच्या विकृत अगर आरोग्य- पूणे वाटीला हे सर्व घटक थोड्याफार प्रमाणांत जबाबदार असतात. आपल्या संस्कृतीचे वारसदार म्हणून जे पुढें मिरवणार, आपल्या सुघारणांतील जास्तीत जास्त चांगले णें आपण ज्यांना द्यावयाचें उद्यांच्या जगाचे नेते मानवजातीच्या भविष्याचे शिल्पकार म्हणून ज्यांचा गोरव करावयाचा त्या मुलांच्या वाढीबाबत जास्तींत जास्त लक्ष देणें हें वरील सर्वे घटकांचे आद्य

कर्तव्य आहे.

मुलांवर त्यांच्या मनोरचनेवर ज्यांचा प्रत्यक्ष परिणाम होतो अकद्ांतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांचें घर कुटुंब, जरी शास्त्रशुद्ध पुरावा आज दाखवितां येत नसला तरी असें मानण्यास जागा आहे. कीं पाश्चात्य देशांतील बालगुन्हेगारीचें एक महत्त्वाचें कारण म्हणजे तेथील कोसळलेली कुटुंबव्यवस्था होय, एकत्र-कुटुबपद्धतीमध्यें दोष अनेक असले तरी मुलांच्या वाढीला लागणारे अनेक गुण त्यांत आहेत. परंतु एकत्र-कुटुंअपद्धति शाक्य नसेल तरी मुलांना निदान घरामध्ये ठेवणें, घरामध्ये वाढविणे घरांतील सुर्सस्कार त्यांच्यावर करणें अतिराय जरूर आहे. अत्यंत उत्तम अशा छात्रा- ल्यांत किंवा पाथ्टक स्कूलमध्ये वाढलेल्या मुलांच्यांत ह्या संस्काराचा अभाव तीव्रपणे [दिसून येतो, तीं मुले शिष्टाचार, सभ्यता, ऊअदबशीर बोलणें, खेळ, अभ्यास ह्यांत प्रावीण्य मिळवितात. परंतु घरच्या सांस्कृतिक वातावरणाला मुकतात. म्हणून आज इंग्लंडमध्यें इतरत्र शाळांना घराचें स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे, एके काळीं चारपांचशों मुलांची शाळा चालविणे ही वैभवाची सुधारणेचची गोष्ट समजली जात असे. परंतु आज शाळेतील मुलांची संख्या दाक्य तितकी कमी करून जास्तींत जास्त वैयक्तिक लक्ष द्यावें अश्या योजना मांडल्या जात आहेत. तेथें ' कॅमिली होम्स ' नांवाच्या संस्था वाढीला लागल्या आहेत. ह्या संस्थांत नवराबायको त्यांनी मानलेली वा सरकारनें ठेवलेली सात आठ मुलें एकत्र राहतात. आपल्या देद्यांताहे दिवसेंदिवस थोर्डी मुलें घेणाऱ्या जास्त लक्ष

५२ नावडती में

देणाऱ्या हाळा काढण्याकडे चालविण्याकडे प्रवृत्ति दिपून येत आहे. ह्या योगाने मुलाची अनैसर्गिक वाढ होतां त्याचें परिवर्तन करतां येईल त्यांना घरांतील सुसंस्कार देतां येतील अशी कल्पना आहे. मुलाच्या मनावर त्याचें घर, तो राहतो तेथील वस्ती, त्या वस्तीचें स्वरूप ह्या स्वीचा जरी परिणाम होत असला, तरी प्रत्यक्ष परिणाम मुळाच्या आईबापांच्या वागणुकीचा होतो. मुंजई प्रांतांतील ह्या कार्यक्षेत्रांतीलळ कार्यकत्यींचा नग्न अनुभव जमेला घरला तर असें म्हणावेसे वाटते कीं मुलांच्या गुन्हेगारीला, उन्मार्गी वतैनाला ती बिघडण्याला पुष्कळ अंशीं त्यांचे आईज्रापच कारणीभूत असतात.

मूळ आईबाप यांचे संजरध प्रेमाचे सलोख्याचे असावे लागतात. त्यांत कुठें द्वंद्व निमाण झालें कीं मुलाच्या विकृतीला आरंभ होतो. इतकेंच नव्हे तर मुलाच्या मनावर आडेत्राप भांवरडें हीं सामूहिक परिणाम करीत असल्यामुळें त्याहि कुटुंबियांचे संजंघ प्रेमाचे असावे लागतात, बालमानसरास्त्रासंभर्धी कांदीं लोकांनीं अशी कल्पना करून घेतली आहे को बाळमानसश्ात्र म्हणजे मुळांचे लाड करण्याचे शास्त्र, किंवा फुलदाणींतील फुढाप्रमाणें शिक्षा करतां मुलांना प्रेक्षणीय बनविण्याचे शास्त्र; परंतु ही समजूत सर्वस्वी निराधार आहे.ब्रालमानस- शास्त्रामध्ये शिस्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. परंतु ती शिस्त कशी लावावी ह्यासंजंर्घी कांदी पालकांना आवडणाऱ्या सूचना, त्यांत आहित. सुठाला शिस्त लावण्यासंबर्थी कांहीं पालकांच्या शिक्षकांच्या जुन्या कल्पना आहेत. मुलाचें गाणित चुकले, त्यानें हृद्ट केळा, तो घरीं उश्यीरां आला, तो नापास झाला, त्यानें चोरी केली यांसारखे अनेक प्रश्न मुळांच्या आयुष्यांत उद्भवतात. या प्रश्नांची सोडवणूक करण्याचें काम अतिदाय कोरदाल्यानें हळमरार हातानें करावयाचें असतें. परंतु वर उल्लोखिलेल्या लोकांच्या तच्वज्ञाना- प्रमाणें मुळांच्या बहुविध प्रश्नांना एकच उत्तर असतें, आणि ते म्हणजे छडी. वस्तुतः केवळ शारीरिक शिश्षेनें जर मुळें अगर माणसें सुधारत असर्ती तर कित्येक युगांपूर्वींच गुन्हेगारीचा अंत झाळा असता. ह्याचा अर्थ असा नव्हे की शारीरिक शिक्षा ही कोणत्याहि प्रसंगीं उपयोगी पडणे दाक्‍य नाही. सुचवा - वयाचें इतकेंच आहे कीं त्याचा वापर क्रचित्‌ आणि कोडाल्यानें व्हायला हवा, शिक्षेपेक्षां आपली चूक झाली हें मुलाला पटविणें हे॑ अधिक महृत्तार्चे आहे. आपले वडील आजोबा अहोरात्र धूम्रपान करीत असतांना आपण एखादे

बालरुन्हेगारीची सामाजिक चौकट डे

>“<*--

१.५४... /४४४_.० ५.» ४.” *९.”/४

थोट्क घेऊन ओढले तर काय अपराध झाला ! नको असलेला पाव्हणा दाराशी आठा असतांना, बाबा घरांत असूनसुद्धा आई “' बाबा घरांत नाहींत ?? जसें सांगते, मग आपण एखांदे वेळेस शाळेंत जातां गेलों म्हणून सांगितलें तर काय चुकले ? आपल्या सावत्र भावंडांना आपल्यावर अन्याय करून आपली सावत्र आई गुपच्ृप खाऊ देते, तर तो खाऊ आपण हिसकावून घेण्यास काय दृरकत अक्या तऱ्हेची विचारसरणी मुलांच्यामध्यें असते. “'मुलांनी केलेली चूक पाहतांना त्याबद्दल शिक्षा करतांना मुलांची ही विचारसरणी लक्षांत घ्यायला हवी. थोडक्यांत म्हणजे मुलांनी केलेल्या चुका सु'चारण्याच्या असतील तर ती चूक करण्याच्या पाठीमागे मुलांच्या मनांत कोणता विचार आहे ह्याचा अभ्यास करायला हवा. (श्री, गो. ना. इं : व्याख्यान, पुर्णे )

मुलांच्या मनोवृत्तीची धडण ही पुष्कळ अंशीं आईबाप मुले ह्यांच्या प्रेमाच्या संबंधावर अवलंबून असते. पुष्कळदां आईबापांच्या लहानसहान वागणुकीचा मुलांच्या मनावर गौर परिणाम होत असतो. मार्गे एकदां आमच्या एका शाळेमध्ये चित्रें काढायला सांगितलें असतांना एका मुलाने एक टिंब दोन रेषा ह्यांच्या साहाय्यानें प्रेतयात्रेचें चित्र काढले, चित्रकला शिक्षकाला हा प्रकार नवीन वाटल्यार्ने त्यानें तें चित्र मुलगा झाळा- प्रमुखाकडे पाठविट, चौकशी कारेतां, मुलाने असें सांगितलें कीं ही प्रेतयात्रा त्याच्या काकाची असून पुढें मडकें धरलेला मनुष्य म्हणजे तो मुलगाच होय, ह्या उदाहरणांत ज्यांनी त्या मुलाचा प्रतिपाळ कला, त्या काकांच्या विषर्यी इतका वैरभाव त्या मुलाच्यामध्ये कांनिमोण झाला ह्याचा अभ्यास होणें जरूर आहे. घरांतील आईबापाच्या भांडणानें विटलेली एक मुलगी आमच्या एका शाळेंत होती, तिला बाहुलाबाहुळी खळण्याकारेतां दिली असतांनासुद्धा ती त्याचीं डोकीं एकमेकांवर आढळून भांडण लावीत असे. ह्या बारीक सारीक गोष्टी त्या मुळींच्या मनातील विकृत मनोव्यापाराचें उत्तम निदर्शन करीत असले तरी त्यावरून आईबाप पालक ह्यांच्या वागणुकीवराहि प्रकारा पडतो. वाढत्या वयाच्या ह्या मुलांच्या मनामध्ये ज्या प्रवात्त असतात त्यांचा योग्य ता विकास होईल अश्शी काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ बालमनाच्या बिकासामर्थ्ये जिश्ासेला अतिदाय महत्त्वाचें स्थान आहे. आईबापांना ही जिज्वासापूर्ति सदासवंदा करतां येईलच असे सांगतां येत नाहीं. परंतु निदानपक्षी

५४ नावडती मुलें

।. .“<२..»”८%/४ ५५४ ४१.५”” २.७” केन

त्री री च्या

“३.

त्या जित्तासेचें रोपटे उपेक्षने मरणार नाहीं एवढी तरी काळजी त्यांनीं घेतली पाहिजे, मुलांची मनें अतिशय्र संवेदनाक्षम असल्यामुळें त्यांच्या मनांत निर्माण झालेल्या जिज्ञासांना त्यांना ताबडतोतर उत्तर हर्वे असतें. बाहेर विमानाचा आवाज ऐकल्यानंतर हें विमान कर्स चालतें ह्याविषर्यी उत्सुकता वाटून ती आईजापांकडे येतात. त्याच क्षर्णी या शांकेचें निरसन करणें हाक्य नसर्ले तरी सुद्धां मुलाला बरें वाटेल अश्या रीतीनें “' पुन्हा सांगेन ?' किंत्रा अशा तऱ्हेची कांहीं उत्तरे देऊन जिज्ञासा जगविली पाहिजे. “: भठत्या वेळेळा कसल्या शांका विचारतोत, अक्कळ नाहीं का ?” अशा तऱ्हेची उत्तरें दिल्याने जित्तासा मरते किंबा ती जिज्ञासा पूर्ण करून घेण्याकरितां मुळें गैरमार्गाचा अवळंब करतात.

'“€

मुलांच्या वाढत्या बयावरोत्र घरामध्ये आपल्याला मानलें जावे, आपल्यालाहे एक स्वतंत्र व्याक्तेमच्च आहे, स्पतंत्र स्थान आहे, ह्याची जाणीव कुरुंब्रियांकडून मानली जात्री अशी भावना असते. ह्या प्रवृत्ती- नुसार जर मुलाला वाटलें कीं घरामध्ये आपणाकडे पुरेतें लक्ष दिलें जात नाहीं, तर नाना उपाय करून तीं मुळे आपल्या कुटुंभियांचे लक्ष आपणाकडे ओढून घेतात. चांगल्या मुळासारब वागून आई- बापांचें लक्ष आपणाकडे वेधले जात नाहीं. अशी जर हांका त्या मुलाठा आली तर कांहींतरी बेडेवांकर्डे वागून किंगरा दंगा करून ती मुळें आईबापांचें मन आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रश्र्न कातात. मुळानें असा दंगा केळा कॉ साहजिकच तो एक बोलण्याचा पिषय होतो. आईबाप त्या विषयाची चचा मुलाच्या देखत करतात, आपण चचेचा विषय झालो. आहोत ह्यामध्येच मुलाला एक प्रकारचें सुप्त समाधान लाम्ते, अदा तऱ्हेच्या वृत्तीचा एक मुलगा कोर्टापुढे आलेला होता. रिमांड -होममध्ये आल्यातंतर त्याला आपणाकडे कोणी लक्ष देत नाहीं असें वाटडें. म्हणून त्यानें एके दिवशी आपल्या अंगावरचे सत्र काडे काढून टाकळे, हॅ प्राहतांच त्याच्या भोवर्ती सवे मुलें शिक्षक जमले त्यांत त्याला मनस्वी समाधान वाटळे अशा प्रतरत्तीच्या मुलांना नेहमीं आपण लोकांच्या कोतुकार्चे केन्द्रस्थान 'असावें असे वाटतें. इंग्रजींत म्हण आहे त्यात्रप्ताणे त्यांना बारशाला गेलो अततां आपण मूल असावे प्रेतयानेला गेलां अपतां आवग प्रे असार्वे अर्वे वार्ट्ते

बालगुन्हेगारीची सामाजिक 'चौकट ५१५९

४४९१ ५४१ /“7.___»“0२ “/00९ ७४%.”

“४४-४१.” ““*-“ <<"

म्हणजे तरी आपले सर्वे लोक कोतुक करतील. !' वर उल्लेखिलेल्या मुलाने असें चारपांच वेळां कपडे काढल्यानंतर त्याकडे लोक लक्ष देईनासे झाले. तेव्हां ह्या मुलाने एक नवीन उपाय्र शोधून काढला. तो खिडकोमध्ये उमा राहून म्हण कॉ मी उडी टाकून जीव देईन, किंबा विजेच्या छगजवळ उमा राहून म्हणे कों मी आत्महत्या करीन. ह्या सवव उद्योगांच्या मागे लोकांनी आपल्याकडे सारखें लक्ष द्यावें ही त्या मुठाची मावना होती. अथोतच ह्या मुडाला पुढे एका गटाचें नेतृत्व दिल्यानंतर त्याची होस थोड्याफार प्रमाणांत तरी भागली.

मुलें ज्या वेळीं भाषा शिकत असतात, त्या वेळी त्यांच्याशी त्यांच्या देखत आपण काय बोलावें ह्याचा विचार व्हायला हवा, एखादें नवें वेळणे मिळारवि त्याचप्रमाणें एखादा नवा शाब्द सांपडळा म्ह॒गजे त्यांना आनंद होतो त्याचा ते जास्तींत जास्त उपयोग करण्याचा प्रमत्न करतात. अर्थातच एखादा मनुष्य भराभरा शिव्या देतांना आढळतो, त्या वेळीं ते ऐकण्यांत स्यांना गंमत वाटते. ती शिवी पुन्हा उच्चारण्यांत, त्या शिवीचा अथे त्यांना कळतो असें नव्हे. परतु आपण कांही तोंडभरून बोललो, कांही महत्कृत्य केळें अशी त्यांची कल्पना होते. वत्तुतः शिव्या देगे हें माणसाच्या संतापाचे चिडीचे एक प्रतीक आहे. ज्या लोकांच्या संतापाळा किंमत असते, ते लोक रागावलेळे दिसतांच भोवतालचे लोक आपोआपच समजुतीर्ने आपले वागणे सुधारतात. ज्यांच्या चिडीला विशेष अथ नसतो अशी माणसें चिडीची तीव्रता दाखविण्याकरितां, जी गोष्ट आपल्या रागाने होत नाही, त्याबद्दलचा संताप व्यक्‍त करण्याकरितां शिव्या देतात. ह्यामुळें त्यांच्या मनावरील ताण हलका होतो. मुळें रागावल्यानंतर किंबा चिडऱ्यानंतर शिव्या देतात ती शिव्यामागचा अथे समजून नव्हे तर संतापार्चे प्रतीक म्हणून. एका आईनें आपल्या शाळेत मागासलेल्या मुलाला वाखार अर्ठे म्हणावे औी तू द॒गड आहेस, देवानं तुझ्या डोक्यांत धोंडे भरलेळे आहेत. ह्याचा परिगाम इतकाच झाला कीं देवाबद्दल त्या मुलाला अत्यंत तिरस्कार वाटूं लागठा. तो म्हणे ज्या देवाने सर्वे मुलांना बुद्धि दिली, आणि मला धोंडे दिठे तो देवच मला नको. अश्या तऱ्हेने आईजापांच्या सहजी बोलण्यांतून मुळे नवीन प्रयाग शिकत असतात, नवे विचार ग्रहण करीत असतात. म्हणून मुठांच्या रेस्वत काय बोलावे, कर्से बोलावें ह्याचा विवेक करयला हवा. |

५६ नावडती मुळें

"१ ..»€"४ “”* /“"*.»€*१..“€*.»”“"< “१. “”-

१०८९-८९-९५ ७०७७

कित्येक आईबापांना आपल्या मुलांमध्ये गेर तुलना करण्याची संवय असते. एखादा हुशार असतो, एखादा देखणा असतो, तर एखादा सामान्य असतो. मुलांच्या देखत त्यांची तुलना केल्यामुळें त्याच्या मनांत अप्रत्यक्ष रीतीने राग निमाण होतो, त्याला आपल्या भावंडाबद्दल द्वेष वाट लागतो, असूया निमीण होते स्वतःसंबंधीं न्यूनगंड निर्माण होतो. न्यूनगंड निमाण होतांच तो मुलगा आपल्या भावंडांमधील उणें काढूं लागतो, त्यांचे दोष जोधूं लागतो, त्यांच्यांत उणेपणा सांपडला नाहीं तर नसलेले दोष त्यांच्यावर लादण्याचा ॥किंवा नसत्या कुरापती काढण्याचा तो प्रयत्न करतो. आपल्या भावंडांवर हरतऱ्हेचे आळ घेतो. त्यांच्या संबंधी खोटें सांगतो. नंतर त्यांच्या वह्यांवर शाई सांडणे, त्यांचे चांगळे कपडे फाडणे, वगैरे प्रयोग मुलें करूं लागतात. ह्याचा अर्थ असा नव्हे की चांगली तुलना करूं नये. तुलना जरूर करावी, पण ती अतिरेकी अतिरंजित नसावी. तुलना शाक्‍्यतों. नकारात्मक नसावी, उदा० ? उत्तम धावतो. बला ? धावतांच येत नार्ही. अर्से म्हणण्यापेक्षा: ? उत्तम धावतो ? उत्तम सायकल चालवतो, असें म्हणावे. एकाचा गण एकाचा दोष दाखविण्यापेक्षां दोघांचे गुण दास्ववावे. पुष्कळदां आईबाप मुलें ह्यांचे संबंध बिघडलेले असतात ते आपल्या सहजासहजी लक्षांत येत नाहींत. परंतु त्यांच्या मनांतील ह्या. दबलेल्या वृत्ति सुततावर्स्थेत प्रगट होतात. त्यांच्या स्वप्नांत स्पष्ट दिसून येतात, म्हणून लहान मुलें जर नित्य नियमाने झापेत दचकूं लागलीं, स्वम्तांत भिऊ लागली अगर दररोज गादी भिजवूं लागलीं तर त्यांची वेळींच काळजी ध्यावी लागते. मुलांच्या आरोग्याकरितां त्याच्या मनांत स्वास्थ्याची वा संरक्षणाची भावना असणे आवश्यक असतें. आपल्याला आधार म्हणून आपलें संरक्षण करणार कोणी तरी घरांत आहेत, ह्या कल्पनेने त्यांना स्वास्थ्य लाभत असते. आणि आई - बढील आपणाकडे पुरेसे लक्ष देत आहेत, आपल्या अडचणींच्या परिहार ते करूं दाकतात, ह्या कल्पनेने ती सुखी असतात. परंतु आईवगडिलांपैकी कोणी वारले, विभक्त झाले, अगर घरामध्येंच भांडट॑ लागले तर मुलांच्या मनांतील ही स्वास्थ्याची कल्पना निखळून जाते. आपण पोरके आर्होत,. अशी भीति आपले संरक्षण सुख आपणच पाहिलें पाहिजे, अशी जबाब दारी त्यांच्या कोवळ्या मनाला वाटूं लागतें त्यामुळें त्याची बाढ मोकळ्या

बालगुन्हेगारीची सामाजिक चोकट ५७

शके...

“--<"%५.-<*-*-.

*--९९.--€९.” "४-० ४-९ ४-7” ४-८. उ. च्या

मनानें होत नाहीं. आईबाप भांबडें ह्यांच्याशी मुलें मोकळेपणाने वागत असली म्हणजे त्यांच्या मनांत कसलीहि घाण सांचत नाहीं, कसले किल्मिष नांदत नाहीं कोणताहि चोरटेपणा राहात नाहीं, पुलाला जें वाटेल ते मोकळेपणाने तो आईवडिलांजवळ बोलूं. शकतो. परंतु आईंबापांनींच एखाद्या विषयाच्या बाबतीत चोरटेपणा, अगर अयोग्य गुत्तता रासी तर मुलांच्या मनांत हांका निर्माण होते. ही अवस्था वाढत्या वयांतील मुलांच्या बाबतींत. वब विशेषतः लेंगिक विषयात्राबत येते. शारीर्क आरोग्याऱची शरीरांत होणाऱ्या बदलाची जाणीव आईने मुलीला बापाने जर फुलाला दिली नाही तर मळे आपल्या शांका बाहेरून तृस्त करून घेतात. त्या अर्धवट माहितीवर विचार करीत बसतात त्याचें पुष्कळदां विकृतींत रूपांतर होतें. ज्या विषयाची ग॒त्तता राखली जाते तो विषय चोरून बोलण्यांत त्यांना सुख वाटतें. ह्याचीं उदाहरणें शाळेतील छात्राल्यांतील स्नानग्हांत अगर संडासांत मुलांनी काढलेलीं चित्रें देतील, ज्या भावना अत्यंत आरोग्य- संपन्न रीर्तानें वाढायला हव्या त्यांना पुरेसा मोकळेपणा व॒ योग्य तें सान योग्य वेळीं मिळाल्यामुळे असें विकुत स्वरूप प्राप्त होतें.

६६मुलांच्या मनामध्ये त्यांच्या वाढीमध्ये क्रीडाप्रवृत्तीला महत्त्वाचें स्थान आहे.मुलांच्या मनांची गुंतागुंत त्यांच्या खळांतून पुष्कळदां प्रगट होते किंबा उक- खते सुद्धां.(श्री.गो.ना.ह्षे ध्वनिक्षेपेत भाषण) कांहीं आई-बापांची,खेळ हा' अधम अशी कल्पना झालेली असते.मुलानें देवासारखें गप्प बसावें,तोंडांतून दाब्द काढूं नये, मनमोकळेपणाने हसू नये, पडल्या झडल्यास मनसोक्त रड्टूं नये अद्या तऱ्हेच्या विचित्र कल्पना झालेल्या असतात, वेळ सांपडतांच मुलाने अभ्यास करावा इतर वेळीं स्वस्थ बसावें असें त्यांना वाटतें. अर्थातच असे अरसिक आईबाप थोडेच, परंतु त्यांच्या घरांत; त्यांच्या मुलांची मात्र अत्यंत कुःचं- बणा होते. मुलींच्या बाबतींत घरकुल, बाहुलाबाहुटी, भातुकटी वगेरे खेळांना खूपच महृत््व आहे. परतु त्याकडे आजकाल द्यावे तितक ल्क्ष दिलें जात नाहीं, मुलें आईबाप ह्यांच्या संबंधामध्ये शिस्तीचाहि विचार करा- यला हवा. पुष्कळ घरांतून मुलांना अत्यंत लाडावलें जाते अगर शिस्तीच्या थोरेबर धरलें जात. चांगल्या हेतूनें कां होईना मुलांना शिस्त लावणें हे आपलें कतव्य आहे, असें घरांतील प्रत्येक माणसाला वाटतें आपापल्या,

टं नावडती मुलें

>“. >... €* *>““€%../"१../€१%.”€६--४॥.”€

इृषटिक्रोनांतून जो तो शिस्त लावूं इच्छितो यामध्यें मुलाची मात्र पंचाईत 'होते. बापाने मुलाला शिस्त लावण्याकरिता चार शब्द सांगतांच आजोबा सरध्ये पढून बापालांच शिस्त लावतात, आणि सांगतात “' तुझ्य़ा लहानपर्णी तूं काय दिवे लावले होतेस ते आम्हांलाहि माहीत आहेत. ”' आईने मुळीला शिक्षा केडी तर बाप मध्ये पडतो आडेच्या माहेरावर तेथील गुणावर प्रवचन करतो, वडील मंडळींच्या ह्या परस्पर संब्रंघांत मुलाला शिस्त तर लागत नाहींच पण हाल मात्र होतात. शिस्त केव्हां आणि कशी लावावी ह्या- संजर्धीचा विवेक आईबापांनी अवश्यमेव करायळा हवा. संध्याकाळीं मुलगा मैदानावर खेळून घरीं परत येतो. आपल्याला जेत्रायडा उत्यीर झाला आहे, ह्यापेक्षांहिे आपण सामना जिंकठा ह्या आनंदांत तो असतो. त्याला साह- शिक असे वाटत असतें आपण सामना कसा कोडल्यानें जिंकला त्याचे रस- भरित वर्णन घरच्या लोकांना सांगावें, त्यांच्याकडून आपलें कोतुक व्हावें. थरंतु त्याचें ऐकतां आईजापांनीं जर प्रथमच सरती सुरू केली रागावले तर मुलगा हिरमुसला होतो. त्याचप्रमाणें जेवणाच्या वेळेला सर्व मंडळी एकत्र जमत असली तर त्या वेळी मुलासंबं्धी चचा करणें, त्याला तेथ शिस्त लावणे किंग्रा त्याच्याबद्दलच्या तक्रारी वाडिलांना सांगणे जरोबर नव्हे. ह्यामुळे दररोज जेत्रणावर होणारा हा त्रास मुलाला असह्य वाटतो जेवणावरिषर्याच घगा उत्पन्न होते शक्‍य झालें तर हा प्रसंगच टाळावा अर्से मुलाला वाटूं लागते. मूल आपलें जरी झाळे तरी आई बडील ह्यांनी एकमेकांवरील आपल्या प्रेमाचे प्रदरान मुलांच्या समोर करू नये. त्यामुळें आईबापांविषयीं मुलाच्या मनांत निर्माण झालेली आदराची भावना नष्ट होत जाते. वाढत्या मुलांच्या मनासमोर एखादा आदश हवा असें त्यांना वाटत असतें त्यामुळें घरगुती वातावरणांत बाहेरील व्यवहाराजाभत आआईवडिलांच्याकडे मुळें अनुकरणाच्या दृष्टीनें पाहतात. ही जाणीव आई- श्बापांनीं सदेव जागत ठेविली पाहिजे.

2.

आतांपर्यंत केलेल्या विवेचनावरून आईबापांचा असा ग्रह द्दोण्याचा संभव आहे की मुडांच्याशी इतक्या काळजीपूर्वक वागणे जजळ जवळ अशक्यच आहे. परंतु तें खरें नव्हे कारण मुलांच्याशी जास्तीत जास्त नैसांरीक रीतीनें बागर्गे म्हणजे चांगळे वागणं ते अगर्दी सोपें आहे.

खालगुन्हेगारीची सामाजिक 'चौकट ष्र

*.>.€*

२.२ “१.” ४...” ७...” ०”

पुष्कळदां अमनें आढळून येतें की आईबाप मुलांच्या बाबतीतील आपली जबाबदारी घेण्यास तयारच नसतात, कारण आपणाला मूल झालें हा केवळ अपघातऱच होय असें त्यांना वाटत असतें. मुलांच्या वाढीबातरत आपणावर कांहीहि जजाबदारी नाहीं, अश्शी त्यांची कल्पना झालेली असते, आजकाल कोणत्याहि शाळेंतील शिक्षकाला विचारलें तरी ते असेंच सांगतील कीं मुलाच्या अभ्यास वाढीबाबत आईबाप अत्यंत उदासीन असतात. एखस्वाद्या मुला- बाजत कांहीं अडचण असली, आणि तर्से वाखार कळवर्ले तरीहि ते लक्ष देत नाहींत. कदाचित्‌ ह्या उदासीन वृत्तीमुळेच आजकालच्या शाळांना मुलें ठेव- 'ण्याचे कोंडवाडे ह्यापलीकडे अर्थ उरत नाहीं, पुष्कळ आईबाप ह्या दृष्टीनेच शाळेकडे बघतात एकदां मुलाला शाळेत घातलें काँ. आपली जबाबदारी संपली असें ते मानतात. वत्तुतः मातृपद पितृपद ह्यांची थोखी पुगतन काळापासून गायिली जाते, आजवर आयुष्यांत जे जे कांही मिळविले, ज॑ समृद्ध आयुष्य घालविले. त्या सवोच्या सुधारणेचा संस्कृतीचा वारसा आपल्या मुलांच्या हातांत देऊन मानवतेची धुरा पुढे वाहावयाची ही कल्पना झुलांच्या वाढीमागें असायला इवी. परंतु यंनयुगामध्ये ज्या अनेक कल्पनांची 'कोंडी झाली त्यामध्ये कुटेबसंस्थासुद्धां कोसळत चालली आहे ज्या अर्थाने मुलाला घर वा कुटुंध असायला हे त्या अर्थानें ते॑ त्याला मिळत नार्ही. 'विशोषतः शहरी वातावरणांत आईबाप मुले ह्यांचा एकमेकांशी पुरेसा संबध येर्णे सुद्धां कठीण जातें म्हणूनच तेथील उन्मार्मीपणाचें प्रमाण ग्रामीण प्रदेशापेक्षां वाढलेळे आहे. खरोखर आईबाप होण्याकारितां किंवा आईंबापांचें कतव्य चांगल्या रीतीनें पार पाडण्याकरितां त्या विषयाची पूण माहिती हवी. मनांत स्पष्ट कल्पना हव्यात, आपण घेतलेल्या नव्या जनाज- 'दारीची जाणीव हवी.परंतु यांतील कांहींहि नसल्यामुळें पुष्कळदां मुलें कुमार्गीला लागलेली दिसतात. बालगुन्हेगारीच्या क्षेत्रांतील सवे तज्ज्ञांचे मत असें आहे की प्रसेयात्मक मुलांच्या पेक्षां, प्रमेस्रामक आईवबापच जास्त आहेत. ज्या आईबापांना ह्या विषयाची कल्पना नाहीं त्यांनीं मुलांची केळेली उपेक्षा कदाचित्‌ क्षम्य ठरेल, परंतु ज्या आईबापांना ह्याची जाणीव करून घेणे दशाक्‍य आहे त्यांनींच जर मुलांची उपेक्षा केळी, आपल्या मुलांच्याकडे पुरेसे लक्ष दिलें नाही, आपल्या मुलांच्या पुढे चांगले आदर्दा ठेवले नाहींत तर त्याला कोण जजाबदार !

६५ नावडती मुळें

“२ “९.

“२...

बालगुन्हेगारीची वाढ वेळच्या वेळी थांबवावी असें जर आपणास वाट्त असेल तर मुलांच्या मनामध्ये न्यायाविषयीं आदर ब्र कायदे पाळण्या'ची वृत्ति वाढायला हवी, आज अनेक मुलांच्यामध्ये न्यायपद्धतीविषयीं अनादर दिमतो. मागे एका उदाहरणांत सांगितल्याप्रमार्णे आईबापांच्या मनांत कायदे प्राळ- ण्याची वृत्ते, न्यायखात्याविषयीं आदर असेल तर ती वात्तच मुलांच्यामध्यें येऊं शकते. खोटें तिकीट काढणें, रस्त्यावर चुकीच्या बाजूनें चालणे, सायक- ळला दिवा नसतांना केंवळ ह्या भागांत पोलिस नाहींत म्हणून सायकल दामटणें वंगेरे लहानसहान व्यवहारांतून मुलांची वाति बनत असते. या सर्व उदाहर- णांतून एक गोष्ट निदर्शनास येते कीं पुष्कळ लोकांची वात्ति पोलिस आहेत म्हणून आपण कायदे पाळावेत, पोलिस नसतील तर कायदे पाळण्याचे कांही एक कारण नाहीं अशा तऱ्हेची असते. दंडशास्त्राच्या दृष्टीने ह्या वृत्तीलाच' समाजानें भ्याबें लागतें. मुलांच्या मनांत हे पोलिस सवे प्रकारे आमचें रक्षण करतील, हें न्यायखातें मला संपूर्ण न्याय मिळवून देईल. ह्या राज्यांत मला स्वास्थ्य लाभेल अश्शी वात्ति बाणायला हवी, मुलांच्याच काय पण इतरहि घटकांच्या मनामध्ये असें वाटायला हवे कीं लोकसभेने केळेले कायदे हे माचि केठेले कायदे आहेत तें मोडणें पाप आहे. अर्थातच हं सर्व मानतांनाः लोकसभेच्या न्याप्रसभेच्या पाठीमागें जनतेचा पाठिंभा आहे असें आपण. ग्रहीत धर्रीत असतों, पण सदासवकाळ ती गोष्ट खरी असते असें नाहीं. शिवाय राजकीय गुन्ह्याचा विचार इथे आभेप्रेत नाही. गुन्हा करणारा न्यायदानपद्धति ह्यांचा तरिचार करतांना त्या पद्धतीमध्ये असलेले दोष ग्रहीत. धरूनसुद्धा असे म्हणावेसे वाटतें का न्यायाविषयीं अनादर कायदे पाळ- ण्याची वृत्ति दिवसेंदिवस वाढत आहे. ह्या वरतीच्या जोपासनेकरितां केवळ आईबाप नव्हेत तर मुलांशी संब्रंध असणारे अनेक घटक कारणीभूत आहेत, आईबाप शिक्षक ह्यांची वागणूक जर गेर असेल तर आपण कायदे पाळावे असे. मुलाला कधींहि वाटणार नाहीं. ह्याशिवाय मुलांच्या्शी संत्रंच असणारे जे. अनेक घटक आहेत, मुलांना दाखविण्यांत येणारे चित्रपट, मुळें वाचतात र्ती मासिके गोष्टी, मुलांच्याकडे येणारीं वर्तमानपत्रे ह्या सर्वांचा मुलांच्या मनावर परिणाम होत असतो. मुलें जे चित्रपट पाहतात त्या सर्व चित्रपटां- मध्ये जर पोलिसांचा पराभव होऊन गुन्हेगारांचा जय होत असेल,

खालगुन्हेगारीची सामाजिक 'चेकट ६१ वयोलिसांना गुन्हेगार सांपडत नसतील, तर मुलांचा पोलिसांवर विश्वास बसावा कसा !'

ह्या बाजरतींत अमेरिकेतील ख्यातनाम बालनगराचे संस्थापक फादर झर्नगन, अमेरिकेंतील गुत्त पोलिसांच्या केडरल ब्यूरोचे प्रमुख श्री. एडवर्ड हुवर ह्यांनी मांडलेले विचार मननीय्र आहेत. “' केवळ गुत्त पोलिसांचें चातुर्य वाढगिण्यानें, त्यांना शास्त्रवि्येत प्रवीण करण्याने, किंवा गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा करण्याची मागगी करणाऱ्या वकिलांचें कोदाल्य वाढविल्यामुळे गुन्हे संपतील ही आशा व्यर्थ आहे. कायंदे त्यांची अंमलबजावणी ह्यामुळे वरवरचे कांटे आणि कुसळें काढली गेलीं तरी गुन्ह्याचे मूळ नाहींसें होणार नाहीं, गुन्हा हा केवळ दंडशास्त्रीय प्रश्न नसन सामाजिक; नैतिक मानस- शास्त्रीय प्रश्न आहे? ( प्रकरण १४ वे फॅमंगन ऑफ बोइज़ टाऊन-जॉजे, फल्टन ऑस्लर). ह्या दोघांच्याहि मते सर्वभामान्य नागरिकाची गन्ह्याविपर्यींची उपेक्षावात्ते अत्यंत तिरस्करणीय आहे. आपणावर प्रसंग येईपर्यंत आपला गुन्ह्यांशी काहीएक संबंध नाहीं त्याचा आपण विचार करण्याची जरूरी नाही. असें प्रत्येक सामान्य नागरिकाला वाटत असतें. परंतु ही गोष खरी नव्हे. आज न्यायदान तुरुंगखातें ह्यांवर होणाऱ्या प्रचेड खचाचा वांटा आपणच करामधून देत असतो. म्हणून गुन्हेगारीचा नायनाट करण्याकरितां कायद्याच्या अंमलबजावणीला न्यायाला आपला पाठिंबा हवा. कायदे केल्याबरोबर ते कसे मोडतां येतील ह्याचा विन्चार सुचायला नको. न्याय देणाऱ्या पंचांना गुन्ह्याकडे शास्त्रीय दाषिकोनांतून पाहण्याची वात्ते शिकविली पाहिजे. “चित्रपट, रोडेखा, मासिके आणि वत्तपर्त्रे ह्यांच्या गेर विचारामुळे मुलांच्या तरुगांच्या मनांत विकृति निमाग होत असते. तुरूुंगांत गजाआड असणाऱ्या कुठल्याहि मुळांना तुम्ही प्रश्न वविचारा, म्हणजे आपल्याला शॉन्हे करण्याची चलाख कल्पना कोठून सुचली, हे ती. मुठ सांगतील, चित्रपट आणि रोडिओ हे तर मार्गदर्शक आहेतच, पण वृत्तपत्रांच्या बावर्तीत देखील बोलायला नको. देशांतल्या १० टक्के लोकांना यांची दिक्कत वाटत नाहीं आणखी त्यांचाच सवीत जास्त उपद्रव होतो. मुलांच्यापुढें वीरांचे आदरी ठेवण्याऐवजी ही वृत्तपत्रे दरोडेखोर खलनायकाचे आदर्श ठेवतात आणखी मुलें त्यांचें हुनेडूअ अनुकरण करतात. ' ( कित्ता ) फादरचें म्हणर्ण'

६२ नावडती सर्ळे

पुष्कळसे खर आहे. आपल्या मुलांच्या मनामध्ये गुन्हेगारांच्या विषयी आदर. माव निमाण केला जातो. आणखी त्याचा परिणाम पुष्कळदां विभूति पूजेत. होतो. न्यूयॉकेमधील एका थिएटरांत डिलिंजर नांवाच्या एका कुप्रसिद्ध दरोडेखोराचचा चित्रपट चाललेला होता. चित्रपट चालू असतांना डिलिंजरचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांना लोक हसतात डिलिंजरच्या रशूरपणाला टाळ्या वाजावेल्या जातात, हें पाहून अमेरिकेंतील सवभ्रेष्ठ वकील होमर क्‍्यूमिंग्ज यांना तर धक्काच बसला. त्यांना बाटे कीं गुन्हेगारीच्या आकप्ेणा- पासून आपलीं मुळ वांचविण्यांत आलीं पाहिजेत. याकरितां आपण त्यांना एक आददी नायक दिला पाहिजे. इंग्लंडमधील मुळे मुली तेथील पोलिसांची' स्तुति करीत, त्यांना स्कॉटलंड यार्डचा अभिमान वाटे, कॅनेडियन मुलें मुली उत्साहाने घोडदळी पोलिसांचे कोतुक करीत, आणखी त्या पोलिसांना हवा अमलेला गुन्हेगार प्रत्येक वेळी सांपडे, पण अमेरिकन मुलें खेळतांना सुद्धां ४डिलिजरचा खेळ खेळत. हें कसें बदलावे ! या प्रश्नावर सोरे अमेरिकन पोलिस खातें खळबळून गेटें, विचार करून त्यांनीं अमेरिकन मुलांना एक. नवा वबौरपुरुष देण्याचें ठराविलें, त्यांचें नांव ' जी मन *. लवकरच हालिवुड- मधून चोर-गुन्हेगारीच्या चित्रपटांची निर्मिति थांगडी. नट-नटी टलरटारूर्चे काम करीनासे झाले. हा सारा फक जी मॅन "नं घडवून आणला, आणि ९० टक्के वत्तपत्रांनीं याळा पाठिंबा दिला. पण ज्या १० टक्के वृत्तपत्रांनी या परिवतेनाला पाठिंबा दिला नाहीं त्यामुळंच सारा घोटाळा झाला. एखाद्या गुन्हेगाराचें किंवा फोजदारी बकिलाऱचें खरेखुरे वित्रण करण्या ऐवजी. जर त्याचें भडक विरोषणांनीं वर्णन करण्यांत आलें, तर नेमका नको त्याचच विशषणांचा परिणाम लोकांच्या मनावर राहतो. ज्यांनीं आपलें कायद्याचे ्ान अट्टल गुन्हेगारांना तुरुंगाबाहेर ठेवण्याकरितांच वापरले त्यांचा उदो उदो वृत्तपत्रे करतात, एखाद्या बारीकशा गुन्हेगारानें पोलिसांच्या कोठडींतून. पलायन केलें तर त्याचे चटकदार वत्तान्त छापले जातात आणि ते आवडीने वाचले जातात. पण वुत्तपत्रकारांनींहि आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवा- घ॒यास हवी असे फादरला वाटे. याकरितां त्यानें तळमळीने चळवळ केली आणि तिर्चे फळ लवकरच दिसूं लागले. छापल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाची किंमत काय आहे हें फादरने वृत्तपत्नरकारांना शिकविले, मथळ्यामध्यें छापल्या.

बाटरुन्हेगारीची सामाजिक चौकट जे

"*_५१-५€0६- 0 “7” . “च

"२_.”**-“€*२.»//*

जाणाऱ्या प्रत्येक शब्दाचा जनमनावर विलक्षण पारेिणाम होत असतो, गुन्हेगारांची एखादी छोटी टोळी एकदोन नागरिकांना ठार मारते. आणखी पैशाची लूट घेऊन निसटून जाते. दुसरे दिवशीं सकाळीं वृत्तपत्रांचा पाहेला ठळक मथळा ' तीन मिनिटांत नश्ीीब उघडलें ! तीस हजारांची चारी ! ! पगारपेटीवर धाडसी दरोडा ! ! ! ' असा येतो, येथील “धाडसी? या शब्दाला कोवळ्या मनाच्या दृष्टीनें एक विलक्षण किंमत आहे, धाडसप्रिय असलेल्या तरुण मनाला ह्याची विलक्षण मोहिनी पडते. एक अतिदाय चांगला दाब्द, उत्तम विशेषण आपण खुनी दरोडेखोराला लावतो. त्यामुळे स्वतःचें आयुष्य नब्यानें बनवू पाहणाऱ्या कुमारावस्थंतील मुलांना एक बंदुक घेऊन तीन मिनिटांचे धाडस करावयाचें साऱ्या आयुष्याची तरतूद. करून ठेवावयाची म्हृणजे चांगळें वीरकृत्य आहे, असें वाटतें. मग तसेंच आपण स्वतः करावे असा मोह त्यांना कां होणार नाहीं

वृत्तपत्रांच्या अशा अविचारापासून मुलांचे रक्षण करण्याकरितां मुंबई राज्यांत मुलांच्या कायद्यांत सोय करण्यांत आलेली आहे. त्याअन्बये मुलांच्या बाबतींतील गेर मजकूर छापणे, अगर त्या मुलांचे फोटो छापणें ह्याला शिक्षा आहे. परंतु कांही वेळां असें आढळतें कां कांही वृत्तपत्रकारांना ह्या जबाब- दार्रीची जाणीव नसते. मागें एकदां अनाथाश्रमांत एक ग्रह्स्थ आले. हे ग्रहस्थ संस्कृतचे पौडेत होते त्यांना तशी नोकरी लावून देण्याचा संस्था- ऱचालक प्रयत्नाहे करीत होते. परंतु एके दिवशीं कांही. निमित्ताने आलेल्या वृत्तपत्रकारांनीं त्यांची हकीकत ऐकली ह्याची चमचमीत बातमी कारितां येईल असें वाटून त्यांनी त्या ग्रह्स्थाचा फोटो देऊन ' संस्कृत पंडिताचे अनाथाश्रमांत आगमन ? असे शीधक देऊन त्यांची हकीकत छापली, ह्याचा पारगणाम इतकाच झाला कीं जेथे त्या ग्रह्स्थांना नाकरी लावून देण्याचा संस्थाचालक प्रयत्न करीत होते त्यांनीं त्यांना नोकरी नाकारली.त्या हेडमास्तरांना असें वाटूं लागलं कीं ह्यांना आपण शिक्षक नेमल्यानंतर त्यांचा मुलांच्यावर बच्चक राहणार नाहीं, कारण ते एकदां मिकारग्रह्ांत राहात होते,

वस्तुतः आजच्या लोकशाहीच्या काळांत वृत्तपत्रे ही अत्यंत प्रभावी शक्ति आहे. त्याचा अधिकाधिक चांगला उपयोग उद्यांच्या नागरिकांकरितां करण्यांत आलेळा आपण पाहतों. ज्यांना ह्याची जाणीव नसते अक्या वृत्तपत्रामुळेच'

६४ नावडती मुठे

की ती

सारा घोटाळा होत असतो. वर अमेरिकेंतील वृत्तपत्रांचे उदाहरण दिलेलें आहे तर्संचं एक उदाहरण माझ्या पाहण्यांत आहे. मुंबडेच्या एका दरोड्याचें आतेदाय आकर्षक वर्णन वर्तमानपत्राने दिल्यानंतर आमच्याकडील एका मुलाच्या झनांत असा विचार आला कीं मरमर अभ्यास करायचा कुठेंतरी खर्डे- घाशी करीत असायःचे, ह्यापेक्षा एखाद्या पिस्तुलाच्या अगर सुऱ्याच्या जोरा- वरं एकदम जर नशित्राची कमाड करतां आली तर फार बरें होईल. हा मुलगा आतिराय घाडसी वत्तीचा होता त्याला माहीत होते कीमाहि- -न्याच्य़ा पाहिल्या तारखेला शाळेतील शिक्षक फौ जमा करतात. त्यास एक तारखेला हातांत काठी घेतली मास्तरांजबळ जाऊन म्हणाला, हॅन्ड्स्‌ अप, त्या होतकरू दरोडेखोरांच्या मनांत आतां आपलें नशीब उघडले असें वाटत असावें.परंतु त्या शिक्षकाच्या हें लक्षांत येतांच त्यांनी त्याला रमांड- होममध्ये आणून सोडलें. केवळ वर्तमानपर्त्रेंच नव्हे तर चित्रपटांचासुद्धां मुलांच्या मनांवर फार खाल परिणाम होत असतो. ह्याचा अथे असा नव्हे की मुलांना दाखविल्या जाणाऱ्या प्रत्लेक चित्रपटांत सत्त्ववृत्तींचा जय व्हावाट कारण ती वस्तुस्थिति नसते. परंतु हें मात्र तितर्केंच खरें कों जर सर्व चित्र- पटांमध्यें मुलाना अनेतिक बेकायदेशीर गोष्टी दिसतील तर त्यांचा न्याया- वरचा विश्वास उडेळ, तीच गोष कथाकादंत्रऱ्यांची आहे. चांगल्या विचारां- तून चांगले आचार निर्माण होत असल्यानें मुलांच्यापुढे चांगले विचार ठेवणें ही सामाजिक घटकांची महत्त्वाची जबाबदारी आहे.

पुष्कळ लोकांची अजूनहि अशी कल्पना आहे कीं मुलांची मनें ही रिकाम्या बाटल्यांसारखीं असून त्यांत आपण सद्विचार भरले कीं आई- बापांचे काम झालें, अत्यंत प्राचीन अवस्थेमध्ये ज्या वेळीं माणसाचे आयष्य साघे आणि सरळ होतें त्या वेळीं कदाचित्‌ हे खरेद असेळ, कारण त्याच्या आयुष्यांत गर्दी, गोंधळ आणि गुन्हा ह्यांना जागाच नव्हती, आजच्या यंत्र- युगांत माणसाचे मन इतक्या तम्हेचे अनुमत घेत असते. इतक्या तर्‍हेच्या ळोंकांशी त्याचा संगंघ येतो कीं ते॑ पुष्कळदां विकाराच्या आगि भावनेच्या तुफान बादळांत सांपडतें. ह्या आयुष्याला टकर देण्याइतकी शिक्षणाची किंबा अनुभवाची शिदोरी पुष्कळांच्या जजळ नसते. पुष्कळदां योग्य शिक्षण होऊन -संघि मिळत नाहीं, अशा वेळी निष्कांचन अवस्थेत किंबा मतावर तावा

बालगुन्हेगारीची सामाजिक 'चौकट ६५

४..>%-४--0 ४-0 ४-0 ५-८ क, थ्टा टर .“०"*>”«* _* -* > “0 _* “7२ “४९ /४५./४९.-”” ४.५. :-“-५१..””%.५ १. ५.८7” >>

नसलेल्या स्थितींत जगाच्या मोहांना तोंड देत आयुष्याची निसरडी वाट चालावी लागते त्यावरून मुलाचा पाय गुन्ह्याकडे केव्हां घसरेल ह्याचाहि नेम सांगतां येत नाहीं. एक मात्र खरें कीं गुन्ह्याचे मूळ मागे मागें शोधीत गेल्यास तें बाळपणांत सांपडतें. परंतु मुलांच्या बारीकसारीक अडचणींची विलक्षण उपेक्षा आज केली जात आहे.वेळच्या वेळीं उपाय शिक्षणाकरितां सोय झाल्यास अगर त्यांना सुधारणाऱ्या संस्थेला आज चार आणे दिल्यास तीं मुळें गुन्हेगार म्हणून तुरुंगांत येतील वब त्यावर समाजाला ४०० रु. खर्‍्च करायला लागतील, हा केवळ मुलांच्या मनाचा प्रश्न नसून समाजाचा प्रश्न आहे. भोंबतालच्या परिस्थितीचा प्रश्न आहे. आजवर कुटं- बांच्या सावलीमध्ये मुलांच्या युवकांच्या मनाला एक प्रकारचें स्वास्थ्य आणि संरक्षण असे,पण दिवसेंदिवस ईं छत्र नाहींसें होत चालले आहे. कुटुंबांतील प्रेमाची ह्याने ही मुलांच्या आयुष्यांत महत्त्वाची उणीव आहे. आणि ती मरून काढण्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.आईची मुलाबद्दलची काळजी, भावनाशीलता, ह्याला पुरुपाच्या ध्येयवादी घेर्यांची जोड आवश्यक आहे. त्यायोगे मुलांमध्ये ढळणारिं शील स्वभावाची कोमलता ह्याचा संगम होणें दाक्य आहे. केवळ आई किंबा बाप नव्हे तर आईवापांचें प्रेम मुळांना हवें. ज्यांना दुर्दैवाने हें मिळत नसेल, त्यांना तें प्रेम देण्याची सोय समाजाने करायला हवी, जो समाजसेवक हें प्रेम देऊं शकेल त्याकडे कोणतींहि मुल सहज आकर्षिलीं जातील, मुलांच्या मनांतील क्रीडाप्रवृत्तीला गटप्रवृत्तीला चांगलें वळण लावण्याकरिता बालवीर संघटनेसारख्या चांगल्या संघटना निमाण व्हायला हव्या , क्रीडांगणांची सामन्यांची झपाट्याने वाढ व्हायला हवी, व्यायाम वननिवासाच्या सोयी उपलब्ध करून घ्याव्या, शक्‍य तेथे मुलांची शारीरिक मानसिक तपासणी व्हावी. सांस्करातिक कार्यक्रमांना महत्त्व द्यार्वे

संगीत, नृत्य, नाट्य आदि कलांना पोषक अशी मंडळे, मुलांच्या छंदांना आवडींना संघटित स्वरूप देणारी छंद-मंडळें ( परंदशांतील हॉजी ऊुन्ज, फोर एच्‌ छन्ज;, इनव्हेंटर्त ऊुन्ज प्रमाणें ) वगेरे स्थापन करावीं, शिक्षक पालक ह्यांचा जास्तीत जास्त संबंध आणावा, ( पेरॅंट टीचर्स असोसिएशनप्रमार्णे ) मागासलेल्या, अनाथ अपंग मुलांना संरक्षण देणारे कायंदे रिमांड होम्स संमत शाळा वगेरंसारख्या संस्था सवं प्रांतांत काढाव्यात म्हणजे ह्या प्रश्नांचा प्रतिबंध थोड्याफार प्रमाणांत तरी करतां येईल,

ना. मुळ

६६ नावडती मुळें

““*«.

५४४ »“/४///१ “1...

२-*२..*--//"-१%-/*२०-€*--*->€"*--“*--“€*<-€*६-” *-/”*५-“*

आज अनेक कारणांमुळें मुलांचें आयुष्य उजाड होत चाललें आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याला खुद्द त्यांच्या आईबापांना वेळ नाहीं, विशेषतः दाहरांतील भोवतालच्या आयुष्याला, उद्वेग आणणारी यांत्रिकता आणि वेग प्राप्त झालेला आहे. राहरांत आढळून येणारे मोह, कुसंगति, मोडकळीस आलेली कुटुंज- संस्था, आईबापांत नांदणारा विरोध, मुलांच्या सुत्त हाकतींना वाव देणारी कोंदट राहणी, खालावलेळें जीवनमान, योग्य शिस्तीचा अभाव, मुलांच्याकडे आईबाप शिक्षक यांचें होणारे दुलेक्ष या सर्व वातावरणांचा परिणाम म्हणून वाढत्या वयाच्या मुलांच्या मनाला अंधाऱ्या रात्री दिशा कळतां समुद्रांत नाव वल्हवीत असावी तक्षा प्रकारची अंधारी आलेली आहे. त्यांचे मन क्षणभर उल्हासतें, डोळ्यांत चमकत्या ताऱ्याचे तेज येतें. पण क्षणांत पुन्हा मनांत काळोख होऊन सारे जीवन उदास आणि तुच्छ वाटूं लागते. या दंद्रामध्ये प्रेमाचा आधार, घराचें छत्र नसेल तर प्रगतीऐवजीं विकृति निर्माण होते. म्हणन आईबाप, शिक्षक सारे सामाजिक घळक ह्यांनी मुलांच्याकडे सामाजिक जजाबदारी म्हणून पाहिले पाहिजे. मुलांना त्यांनीं शिकव्रायला पाहिजे कीं जीवन हें जगण्याकरितां आहे. भेकडपणानें मरण्या- करितां नाही. आज जग स्वार्थी, ओंगळ; गुन्हेगारीनें बुजबुजलेठें असेल, पण तें जग मोडून नवे. जग निर्माण करण्याची किमया मुलांच्या हातांत आहे आणि म्हणून आपण सर्बोनीं त्यांना ह्या कामांत रक्‍्य तितका हातभार लावायला हवा. मुलांच्या प्रगतिशील कार्यशक्तीला आवाहन करायला हवें. त्यांच्यांतील सुप्त शक्ति जाग्या करायला हव्या, म्हणजेच शांततेची, समतेची व॑स्वातंत्र्यार्ची युगानुयुगे उरांशी बाळगलेली स्वस्तें उद्यां तरी साकार होतील.

ही.

उनाड, अवखळ आणि उन्मार्गी

उनमार्गी मुलांचा प्रश्न हा आजच्या सामाजिक गुन्हा-विषयक अभ्यास- कांच्या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होऊन बसला आहे. कारण

मुळें अवखळ आणि उन्मार्गी कां होतात ह्याच्या कारण-परंपरेमध्ये, आजच्या सामाजिक विघटनेची चिन्हें स्पष्ट दिसत आहेत. शिवाय ह्या मुलांना वेळच्या वेळींच जर सुघारलें नाहीं तर उद्यांच्या गुन्ह्यांच्या गुन्देंगारीच्या संख्येवर तीव्र परिणाम दिसून येतो, ही गोष्ट या विषयाच्या सवे अभ्यासकांनी एक मताने मानडी आहे. म्हणून आजच्या गुन्हेगारीचा प्रश्न जर सोडवावयाचा असेल तर उद्यां गुन्हेगार होणाऱ्या ह्या मुलांना वांचविठेंच पादिजे, त्यांना सुघारळेंच पाहिजे. मुंबई राज्यामध्ये गुन्हेगार म्हणून काटाोपुर्ढे आणल्या जाणाऱ्या मुलांची प्रचंड संख्या पाहतां ह्या प्रश्नाने केवढे उग्र स्वरूप धारण केळे आहे ह्याची कल्पना येडेल, ख्रिसे कापण्यापासून तें ग्वून करण्यापर्यंत विडी पिण्यापासून तें बलात्कारापर्यंत सव तऱ्हेच्या गुन्ह्यांची नोंद मुलांच्या बाबतीत सांपडते, त्याच्या बरोबरच कांडी त्रिकट प्रश्न मनांत उभे राहतात. ज्यांना आपण कोवळी समजतो त्या अल्पबयीन मुलाबाळांच्यामध्यें ही गुन्दे- गारीची उन्मागेगामी प्रवृत्ति कशी निमोण झाली ? ती त्यांच्यामर्थ्ये जन्मत:च होती कीं कांद्दीं विशिष्ट परिस्थितीमुळे ती वाढीला लागली |! योग्य उपायाने ती सुधारणे दाक्यम आहे, का हट्टी रोगाप्रमार्णे ती उन्मार्गी प्रवृत्ति मुलांच्या

६८ नावडती मुलें मनांत घर करून राहणार आहे ? ह्या प्रश्नांचा विचार आजवर आलेल्या अनुभवाच्या आधारावर शास्त्रीय ज्ञानाच्या प्रकाशांत करणें इष्ट आहे.

उन्मार्गी वतेन हा एक वागणुकींतलळा आणि स्वभावस्चनेमधला दोष असल्यानें त्याचा बिचार तुलनात्मक पद्धतीनेंच केवळ करतां येईल. समा- जाच्या जन्माबरोबरच माणसामाणसांनीं एकमेकांत वागण्याचे कांही सामाजिक संकेत ठरवले गेळे आहेत. कांहीं निभघ घालण्यांत आलेले आहेत. ह्यांतील कांहीं संकेत कांहीं सामाजिक वागणुकीच्या कल्पना लिखित असल्या म्हणजे आपण त्याला कायदा म्हणतों. उरलेले अलिस्तवित संकेत, राटे, परंपरा, सभ्यता शिष्टाचार ह्या नांवाखाली सैेर-वर्तनाला आळा घालीत असतात. सामाजिक संकेतांचे उलंघन करणें हे समाजाला संमत नसल्यानें त्याला पाप, असभ्यता, अश्छीलता, गुन्हेगारी वगेरे नांवांनीं समाज त्यांचा निंप्रेध करतो. कायदा हा केवळ गंभीर समाजविरोधी वागण्याचे नियमन करतो. अर्थातच कायद्याला प्रत्येक बारीकसारीक स्वैर वागण्याची दखल घेणें दाक्य नाहीं. ह्यावरून केवळ कायद्याच्या विरुद्ध वर्तन म्हणजे उन्मार्गी- पणा किंवा गुन्हेगारी अशी व्याख्या करणें किती चुकीचे आहे हँ स्पष्ट कळळ. वस्तुतः उन्मार्गीपणा हा कायदा, नीत, संकेत; ह्यांच्या तुलनेनेंच ठरवितां येतो. ह्या स्व कल्पनांनीं चांगुलपणाचे जे संकेत ठरवून दिळेले असतात, त्यांच्या चाकोरजिाह्र वागणे म्हणजे उन्मार्गी प्रवृत्ति. उन्मा्गौपणा केंबळ स्वभावांतीळ संकेत-विरोधी-वागणुकीचें निदशन करतो. उन्मासीपणाचा मनोव्यथेशी प्रत्यक्ष संभेध लावतां येत नाहीं. कारण मनो- व्यथेमध्यें वेडा माणूस सामाजिक संकेताच्या विरुद्ध वागतो. परंतु तसें वागतांना आपण काय करतों आहोंत त्याचे परिणाम काय होणार आहेत, ह्याची जाणीव त्या माणसाला नसते. वेडा मनुष्य दगड मारतो. नम्नावस्थेत फिरतो त्याचें वतन सामाजिक संकेतांना मान्य होण्यासारखे नसतें. परंतु नम फिरतांना कोणाच्या भावना दुखवाव्या किंवा दगड मारतांना कोणाचा ग्वून करावा असा त्याचा हेतु नसतो. उलटपक्षीं आपण असें कां वागतो, ह्यांचे परिणाम काय होतील ह्याचें गूढ त्याला उलगडत नाहीं, कारण असें वेडसर वागणें हेंच त्याच्या दृष्टीनें स्वाभाविक आहे. ह्या तुलनेमध्ये दुसरीहि गोष्ट लक्षांत घ्यायला हवी आणि ती म्हणजे वेडा मनुष्य स्वतः-

उनाड, अवखळ आणि टन्मार्गी ६९

क... द. हा डे * -<५ “९ ७.

विषयीं पुरेशी काळजी करीत नाहीं. धावत्या मोटारला थांबावेर्णे, एक चुटकी वाजवून विमान पाडणें, वगेरे गोष्टी त्याला सहज शक्‍य वाटत असतात. आणि म्हणून उन्मनावस्थेंत असणारा कोणीहि ग्रह्स्थ स्वत:संबंधी बेफिकीर असतो. आपल्या वेड्या वागण्याने स्वतःला दुःखी करू दाकतो. स्वतःला अपघातांत ढकळू दाकतो, कारण आपण असे कां वागता. ह्याचे परिणाम काय होतील ह्या प्रश्नाचे महत्त्व त्याला फारसें कर्धीच वाटत नाही, अगदीं उलटपक्षी, उन्मार्गी मुलें बा माणसं स्वत:संत्रं्धी अतिराय काळजी असतात, आपण असें कां बागतों ह्या वागणुकीचे फळ आपणांस काय मिळेल ह्याची थोड्याफार प्रमाणांत त्यांना जाणीव असते. दुसऱ्याला दुःख देऊन त्यांतून सुख मानण्याची त्यांची प्रत्रृत्ति असते. यावरून असें स्पष्ट डोतें कीं उन्मनी उन्मार्गी ह्यांच्यांत साक्षात्‌ कांदीं संब्रेध नसतो.

बर सांगेतल्याप्रमाणें एखार्दे वर्तन उन्मागी आहे किंवा नाहीं हे शोधून काढण्याकरितां त्या वर्तनाचा उगम जेथून झाला त्या हेतूकडे आपण लक्ष पुरविले पाहिजे,माणसाच्या बाह्य वतेनावरून उन्मार्गी प्रवृत्ति सिद्ध करगे बहूधा शक्‍य नसतें. कारण एकच वर्तन एका काळीं किंवा एका ठिकाणीं सामाजिक संकेताच्या 'चौकटींत बसत असलें तरी दुसऱ्या काळीं दुसऱ्या ठिकाणीं तेच वर्तन उन्मार्गी ठरण्याचा संभव आहे. श्रीकृष्ण ज्या ज्या गोष्टी करीत होता, त्या सर्व:गोष्टी आपण तद्याच करूं गेल्यास कोणत्या तरी कायद्याच्या चचौकटींत अडकणें असंभवीय नाहीं.सह् भोजने घालणें,बहुपत्नीकत्व वगेरे गोष्टी समाजानें पूर्वी पचविल्या तरी आज समाजाला त्या मान्य होणे शक्‍य नाहीं. म्हणून कोणत्याहि उन्मार्गी वर्तनाचा त्याच्या हेतूचचा विचार कालपरिस्थिती- नुरूप करायला हवा. एका कालांतील एका देशांतीळ संकेत जसेच्या तसे दुसरीकडे कर्धीच लागूं होत नाहींत, कारण माणूस एकसारखा प्रगत होत असतो त्याचीं सामाजिक वर्तनाची मूल्ये बदळत जात असतात. ह्या मूल्य-पद्धतीचें मुलाच्या वाढीचे घनिष्ठ संत्रंध असतात. कांहीं गोष्टी आपल्या इतक्य़ा सरावाच्या झालेल्या असतात कीं ती संवय वाढविण्याकरितां कांही परिश्रम पडतात; ह्याची जाणीवहि आपल्या मनांतून नष्ट झालेली असते. परक्या ग्रहस्थाश्ीं ओळख झाल्यावर नमस्कार करगे, वडील माणसा- चबहृळ आदर दाखार्वणें ह्या साव्या संकेतापासून तो. खरे बोलावें, दुसऱ्याचा

७० नावडती मुलें

४५८५.”

रर "*..>”*.-€€--- २.” ४--7 ४९.” १-.”€४--८ ४.५४--९१५.”€१४.”९ ६0% -“€१..” १४ “१ “१-९ ८४...” १..." ““€'९..”%_-“” ४.-”€"५./५€..”””९४-/ "५...

वस्तु घेऊं नये, दुसऱ्याच्या जीविताला धोका पोहचवू नये, ह्या मूलभूत कल्पनापर्यंत हें सर्व संकेत आपल्यांत इतके रुजलेळे असतात, कीं मुलाला हॅ संकेत पटवून घेण्याकारितां कांही श्रम पडतील हें खरेच वाटत नाहीं. विस्तव पाहिल्यानंतर त्याला हात लावूं नये, ही आपल्या संबयीची गोष्ट असते. परंतु मुलांकरितां हें एक प्रकारचें राक्षण असतें.

सामाजिक संकेताचा भंग करणें आणि शारीरिक वास्तव संकेताचा भंग करणें यामध्ये महर्दतर आहे. चकचकीत धारदार वस्तूला हात लावणें मुलांना नेहमीं आवडते परंतु त्याला हात लावतांच हात कापतो हा पारणाम कळल्यानंतर मुलांच्या मनांत त्या वस्तूनद्दलचे संकेत कायम बसतात. हे शारीरिक वास्तववादी संकेत मोडल्यास त्याचे परिणाम ताबडतोब आपोआप होतात. निखाऱ्याला हात लावतांच हात ताबडतोतर भाजतो, भिंतीवर घडक मारली तर लगेच डोक्याला खोक पडते. थोडक्यांत म्हणजे चाकूसास्ख्या आकधरक वस्तूला हात लावण्याचें सुख त्यांतून हात कापल्याने निर्माण होणारें दुःख एकदमच अनुभवास येतें. ह्याच्या उलट सामाजिक संकेताचा भंग केल्यास त्याचे परिणाम ताबडतोञ होत नाहींत, वडिलांच्या संत्रंघधी आदर दाख- विल्यास त्याचा परिणाम ताबडतोब होत नाहीं त्यांतून आपोआप दुःख निमाण होत नाहीं. म्हणून या संकेताचा भंग करण्याचा स्वभाव, प्रवृत्ति आणि विचार हे उन्मार्गीपणाचे पाहिलें लक्षण आहे. उन्मागी आणि गुन्हेगार प्रवृत्तींच्या मुलांमध्ये या सामाजिक संकेतांना स्थान नसतं. सुख आणखी समाधान हाच त्यांच्या वागणुकीचा हेतु असतो. उन्मार्गीपणा हा जन्मभर असतोच असें नव्हे तर कांहीं लोकांच्या बाबतींत तो कधीं काळीं घडणारा प्रकार असतो.,सामाजिक संकेत हे सुद्धां इतके असतां कामा नयेत की त्यांच्या बजनारनेंच माणूस भारावून जाबा, एखादा मनुष्य त्याच्यावर लादल्या गेलेल्या संकेतांनीं अत्यंत त्रासला गेला, तर त्याच्यांतील प्रातिकार-वृत्ति जाग्रत होते तो ते सब संकेत झुगारून देऊं इच्छितो, आईबापांच्या शिस्तीच्या उलट्या कल्पनांमुळे उन्मागी झालेल्या मुलांची संख्या कांहीं थोडी नाहीं.

उन्मागीपणारचें दुसर लक्षण म्हणजे त्या मुलामध्ये सामान्यपणे आढळणारी आघ्रात प्रवृत्ति ( 8876058170 ए'शा १6905 ) होय. ह्या प्रवृत्तीचा अभ्यास दिवसेंदिवस अधिक केला जात आहे. परंतु ह्या प्रदृत्तीची संपूर्ण कारणपरंपरा

उनाड, अबखळ आणि उन्मार्गी

४...” ४..»”/४०- ४१.५” ५.0९.” “८ ९.-/९ ४५४

रध्ल्ट २“ ५-€१*..-”* -२--*-..२-

““_”-५_”८*,

व॒कार्येपद्धाति ह्याचें ज्ञान मनोब्यथा-शास्त्रज्ञानांना झालेले नाहीं. ह्या प्रवृत्तीची दिशा स्वतःकडे असते किंबा लोकांकडे असते. आघात लोकांवर केला जातो किंवा स्वतःबराहिे केला जातो. ह्या आघाताचें सरूप म्हणजे अपमान करावा, मारावें, नुकसान करावें, मोडतोड करावी असें असतें. परंतु उनमार्गी मुलांच्या बाबतींत आघात-प्रवृत्ति परकेद्रित असते. हा आघात केवळ सुख्राकरितां म्हणून किंवा आपणाभोंवतीं असणाऱ्या वास्तव परिस्थि- तीची चीड निर्माण झाल्याकारणाने होतो. आपणाला हवी असणारी परिस्थाति भोंवतालीं नाहीं असें कळतांच माणूस हताश होतो. ती सुधार- ण्याची ताकद आपल्यामध्ये नाहीं, असें वाटतांच त्याला न्यूनगंड वाटतो. ह्या दोन्ही भावनांचा सामूहिक परिणाम म्हणून भोंबतालच्या प्रत्येक गोष्टीवर आघात करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. कांही वेळेला एकाच व्यक्तीजाजत प्रेम आणि आघात-प्रवृत्ति निर्माण होत असतात. परंतु हा विषय मनोव्यथा-शास्त्राचा आहे. पुष्कळदां ह्या आघात-प्रत्रत्ति माणसाच्या मनांत उचंबळत असतात. परिस्थितीवर आघात करण्याची अत्यंत तीत्न इच्छा असते. परंतु आपल्या मनांत रुजलेल्या संकेतांमुळें अगर भोंबतालच्या पॅर्रिस्थितीच्या दडपणामुळे तो मुलगा आघात करू शाकत नाहीं, अथातच त्याच्या अंगांत जमा झालेल्या ह्या आघात-शक्तरीचा निचरा तर व्हायला हवा. मग साहजिकच तो निचरा डोकें-दुखी, भोबळ येणें वगेरे लहानसहान व्या'धींतून पुष्कळदां होतों, ह्याला अपवाद म्हणून कांहीं वेळेला स्वरक्षणाकरितां केलेल्या आघ्राताचें उदाहरण देतां येईल.तरीहि अनेक उदाहरणांमध्यें असें दिसतें.कीं त्याहि आघात-प्रवृत्तीचा हेतु सुख हाच होता. माणसाच्या सुत्त मनामध्ये त्याने अनुभाविलेल्या अनेक गोष्टी राहिलेल्या असतात अनेक सुखोपभोगाच्या प्रवृत्ति घर करून राहिलेल्या असतात, जागत मनाला ह्या प्रवृत्तींना योग्य असा प्रसंग दिसतांच, पाण्याचा खोल डोह उचंबळतांनच्च क्षनितत्‌ दिसणाऱ्या कासवाने एकदम वर यावें त्याप्रमाणें त्या प्रवृत्ति डोकें वर करतात, त्याचा परिणाम म्हणून आघात केला जातो. “' उन्मार्गीपणाचें लक्षण हेंच कीं आघात-प्रवृत्ति बहुधा स्वकेंद्रित असत नाहीं,ती नेहमीं परकेंद्रित असते.” (डॉ. के. आर. ऐस्लर)

ह्या उन्मार्गी प्रवृत्तींचा हेतु जर सुख असेल तर हें सुख तरी कोणत्या

७२ नावडती सुलें

*>”९-/८४ “१ “९११ “१ “*-““..८६१. २*-"१-/ १-१. “५” “५२ १.४१... “*-” > “7 “* .” .--“१-.*५९--४--” /”"५-“४४१-”८€%-८४४-/%/€%--१->

शड

प्रकारचें आहे, हा 'प्रश्न उद्भवतो. पुष्कळदां हे सुख अतिशय वखरचें कृत्रिम असतें. परंतु सुखाचे रूप कसेंहि असलें तरी त्याकरितां मुले उन्मार्गी होतात हें विसरतां येणार नाहीं, उन्मा्गीपणाचें स्वरूप साधें असो अगर गंभीर असो, त्याच्या पाठीमागील प्रवृत्ति ध्यानांत घ्यायला हवी. उन्मार्गीपणा म्हणजे सामाजिक संकेत झुगारून देण्याची परकेंद्रित आघात- प्रवृत्ति असें म्हटल्यानंतर साहजिकपर्णे उन्मार्गीपणाच्या स्वरूपापेक्षां त्या प्रवृत्तीला कारणपरंपरेला अधिक महत्त्व येतें. घरांतून पळून जाणे, भटकणें, भीक मागणें, सदेव खोटें बोलणें, बारीकसारीक चोऱ्या करणें, शाळा चुकविणें, बाजारांत फिरणे, वेश्या गुंड ह्यांच्या संगतीत राहणें, जुगार खळणें, मारामारी करणें, खून करणे, घरफोडी करणें वगेरे अनेक लहानमोठ्या घटनांतून उन्मार्गी प्रवृत्तीचे स्वरूप दिसत असतें. अशा अनेक्र घटनांकरितां कित्येक मुलें मुलांच्या कोटापुढें आणण्यांत येतात. याशिवाय कितीतरी मुलें अशीं असतील कीं ज्यांच्या प्रवृत्ति उन्मार्गी असूनहि त्यांना मुलांच्या कोटात आणण्यांत आलेळें नाहो, उन्मार्गी प्रवृत्ति ही जन्मजात नसल्याकारणाने उन्मागीपणाची कारणमीमांसा हा या क्षेत्रांतील वादाचा विषय होऊन बसला आहे. आर्थिक परिस्थितीवर भर देगारे विचारवंत असे सांगतात कीं सवे उन्मार्गी प्रवत्तींचें बीज खाळाबठेली आर्थिक परिस्थात मागासलेली राहणी ह्यांमध्ये आहे. परंतु येथे असें नम्नपणानें सुचवावेसे वाटतें की. आज आलेळा अनुभव तशी साक्ष देत नाहीं, केवळ आर्थिक परिस्थाति चांगली झाल्यानें उन्मा्गीयणाचें मूळ मनांतून नाहींसें होत असेळ तर कारणाहि सोपें उपऱ्वाराहि सोपा होतो. कारण चांगळे ही एक सापेक्ष कल्पना आहे. शिवाय तसें असतें तर मध्यमवर्गातील उच्च बगोतील मुळें उन्मार्गी होतींच ना. त्यांतील सार इतर्केच कीं आर्थिक दृष्टया खालावलेल्या परिस्थितींत उन्मार्गी- पणाला क्षेत्र मोठें असते.

आजपयत असा एक विचार प्रचलित होता कीं मुलांच्या उन्मार्गी वाग- ण्याला एक महृच्वाचें कारण असते. परंतु आतां संद्योधनार्न असे सिद्ध झालें आहे की अनेक कारणें एकमेकांवर परिणाम करीत उन्मार्गी खवभावाची जोपासना करतात, एक सामूहिक परिणाम एखाद्या व्यक्तीवर करून, उन्मार्गीपणाला वाव देतात, ह्या प्रश्नांचा अतिशदर खोल अभ्यास

उनाड, अवखळ आणि उन्मार्गी ७३ केलेल्या सीरील बर्ट ह्या संशोधकाने तर एक सामान्यपणे आढळणाऱ्या कारणांची यादी दिलेली आहे, ती अशी:-( ) घरांतील शाळेंतील गेरशिस्त, ( ) उनाड प्रवृत्ति, ( ) भावनात्मक बेताल- पणा. (४ ) मनांत निमाण झालेल्या निरनिराळ्या गंडांमुळें भावनांची होणारी अनैसर्गिक वाढ आशिष्ट प्रवृत्ति, (५) घरचा उन्मार्गीपणाबाबत पूर्वेतिहास ( ) ोंद्िक मागासलेळपणा अगर मानसिक दुर्बलता, ( ) वाईट छंद किंबा आवडी, (८) मुलाची अयोग्य बाढ. ( ) घरांतील बौद्धिक मागसंलेपणा.. ( ) घरांतील माणसांचे परस्परांशी असणारे अयोग्य संत्रंध. ( ११ ) मुलावर परिणाम करणारे घराबाहेरील घटक, वाईट संगत, मनो- रजनाच्या साधनांची मोठी विपुलता अगर अत्यंत अभाव. ( १२ ) विचित्र स्वभाव-पद्धति किंबा वेडेपणाजाजत घराचा पूर्वेतिहास. (१३ ) शारीरिक रोगाबाबत आढळणारा घरचा पूर्वीतिहास. ( १४ ) दारिद्य व॒ तदनुषंगिक अडचणी. ( १५ ) मुलांत असणारे शारीरिक दोष.

ह्या यादीमध्ये पुष्कळच फरक करतां येण्याजोगा आहे. शिवाय आपल्या देशांतील परिस्थिति पाहतां कोणतीं कारणें कोणत्या प्रमाणांत मुलावर परिणात करतात हँ खोलपणानें अभ्यासायला हवें. १९५०७ ५१ सालीं जीं मुलें मुलांच्या कोटापुढें आणण्यांत आलीं त्या मुलांचें बिश्छेषण केळें तर असें दैसतें.

मुलं मुली (१ ) उपेक्षित ऐकणारा २४२३३ ८९१८ ( ) दुरुपयोग केलीं गेलेली ३० २०५ (३ ) गुन्हेगार उन्मार्गी ४२३२ ३०३

वरील आंकडेवारीवरून ह्या मुलांची संख्या किती मोठ्या प्रमाणावर आहे हे लक्षांत य्रेईल. उन्मार्गांपणाचें स्वरूप समजावून घेण्याकरिता वरील

४९ *२ ५) शहोषित

गुन्हेगार मुलांची संख्या ही गुन्ह्यांच्या वगवारीनें वि करायला हवी.

मुलं मुली ( ) चोरी, घरफोडी तत्सम गुन्हे १६९९ ११७ ( ) जुगार २५९

(३) तिकिटाशिवाय प्रवास करणें ४८५ २१

।्४ नावडती मुळें

२./०-/€१५-५.”0५-€ .““->«)

*-५”€,

( ) रेल्वेला उपद्रव

( ) विनयभंग असभ्य वर्तन ६३ १३ (६ ) आत्महत्येचा प्रयत्न डं (७) खून १० (८ ) बलात्कार ष्‌ रि ( ) स्वसंभोग (१०) देखरेखीच्या शतींचा भंग 2 (११) पळून गेलेली ९० (१२) इतर १६६८ २३१

( मुंबई राज्यांतील जवेनाईेल नेगसं खात्याच्या वत्तान्तावरून )

वरील वर्गवारीवरून एक गोष्ट स्पष्टपणानें दिसते कीं अवखळपणाच उनाडपणांत उनाडपणाचें उन्मार्गीपणांत रूपांतर होतां होतां मुळें गुन्हे गारीच्या मागीकडे लागतात गुन्हेगारीच्या वाटेवरून जर त्यांना लवकर परतवलें नाहीं तर तीं मुलें सराईत गुन्हेगार बनण्याचा संभव असतो..गुन्ह्याच्या स्वरूपावरून त्या मुलांच्या पुढील आयुष्याबद्दलचा अंदाज बांधणे चुकीचे ठरेल. महत्त्वाची गोष्ट गुन्ह्याचें स्वरूप नसून त्या गुन्ह्यामागची प्र्रातति आहे. असे मोहाचे कित्येक क्षण प्रत्येक माणसाच्या आयुष्यांत येतात कीं जर त्या वेळी आपण नेमके बळी पडलो तर आपल्या हातून गुन्हा घडण्याचा संभव असतो. आपल्या मनावर ज्या ज्या प्रमाणात संस्कार झालेले असतील, त्या त्या प्रमाणांत आपण हा मोहाचा क्षण टाळूं शकतो. परंतु ज्या मुलांच्या मनावर चांगले संस्कार झालेले नसतात, किंबा चांगले संस्कार होऊनहि रुजलेळे नसतात त्या मुलांना हा मोहाचा क्षण टाळणे अत्यंत कठीण जातं. हा मोह टाळण्याकरितां लागणारी मदत मुलांचे मित्र,शिक्षक;,आस्त आईबाप ह्यांच्याकडून मिळायची असते त्यांताहि आई-बापांनीं केलेल्या संस्काराचा परिणाम आधेक असतो. बांहेरील कोणत्याहि घटकापेक्षां घराचा तेथील कुठबियांचा परिणाम मुलांवर झ्ञास्त होतो म्हणून अशा मुलांच्या बाबतींत सर्बोत जास्त जबाजदारी आई- बापांच्यावर पडते. धाडसी कामे करावींत, दुंख्य्याची वस्तु आपल्याला मिळावी, जरा गंमत करावी, शाळेपेक्षां कांही तरी चांगला उद्योग बाहेर जघावा; अद्यासारख्या इच्छा आकांक्षेन प्रेरेत होऊन एखादा मुलगा गुन्ह्या-

उनाड, अवखळ आणि उन्मागी ७१९९.

११.” 0५..”८*-.-€४६-//४५.///४..”€१.

--“४--/१*--१.-<४-<"५-€*-/४*४--/"५- ४६-४२.” ४७ १-०-/४--८%-४-

कडे वळत असतो. आणि चांगल्या इच्छेंतून वाढणाऱ्या या उन्मार्गी वृच्तामांगे कायद्याबाबत उपेक्षची वृत्ति असते. ही वृत्ति मुलांच्यामध्यें जन्मजात नसून मुळें ती आईहापांच्याकडून भोंबतालच्या परिस्थितीतून ]दशिकतात. जर आईबाप स्वतः, मुलाच्या मनांत कायद्याविषर्यी, सामाजिक संकेताविषर्यी योग्य आदर निर्माण करतील तर असा अनवस्था प्रसंग ओढवणार नाहीं.

उन्मार्गी मुलांच्या मनोवि-छेषण्पासून 4 त्यांच्या उपचार-पद्धतीमधून असे स्पष्ट दिसर्ते कीं त्यामध्यें संस्काराला मुलांच्या श्रद्धेला अतिदाय मह- तत्वाचे स्थान आहे, मुलाच्या मनावर संस्कार करायला आवश्‍यक असणारी' जीवनमूल्यासंबंधीं निष्ठा श्रद्धा आहेबापांना नसेल तर मुलांच्या वाढीमध्ये एक फार मोठी उणीव राहिली असें होईल. पुष्कळ आईजापांना आजकाल इश्वराविषयी श्रद्धा निर्माण करणे कमीपणाचे वाटतें. परंतु ईश्वर नको असेल तर त्याच पद्धतीची दुसरी कोणती तरी जीवन-निष्ठा आईजापांर्नी मुलाला? दिली पाहिजे, अशी कोणती तरी जीवनाची मूल्ये मुलांना द्यायला हुर्वीत कीं ज्यांच्या आधारावर श्रद्धेवर मुलांना जगतां येईल. पुष्कळदां असें आढळते कीं ज्या आदेबापांचा कशावरहि विश्वास नाहीं त्यांच्या मुलांच्या मनांत जीं सुळे लहानपणापासून एखाद्या संस्थेमध्ये वाढलेली असतात त्या मुलांच्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली असते.एखादी वाईट गोष्ट करतांना ज्या मुलांच्या मनावर संस्कार झालेले नाहींत, किंवा ज्या मुलांना आडूबापांनीं श्रद्धा दिलेली नाहीं, त्या मुलांना कचरायचें किंवा पुन्हा विचार करण्याचे कारणच उरत नाहीं, ह्याच्या उलट ज्या मुलांच्या मनावर सुसंस्कार झालेले आहेत तीं मुळें बाईट गोष्ट करतांना क्षणभर विचार केल्यादिवाय राहात नाहींत असें दिसतें.

मुलाचे मन हें अत्यंत संस्कारक्षम असल्याकारणानें त्याच्या मनावर पूर्वी उल्लोखिटल्या अनेक घटनांचा पारेणाम होऊन त्यांच्या उन्मार्गीपणाचा उद्रेक दोतो. त्याच्या सुप्त मनामध्ये राहिलेल्या इच्छा जागत मनामर्थ्ये असलेले संस्कार सामाजिक बंधर्ने ह्यांच्या दंद्वामध्ये मुटगा हतबल होऊन एखादा गुन्हा करतो. तो मुलगा वेळींच वांचवावा म्हणून त्याला मुलांच्या कोटांपु्े आणण्यांत येतें. मुलांच्या कोटामध्ये, कोर्ट मुलाकडे पालक या नात्यानें पाहून

७६ नावडती मुलें मुलाची संपूण चौकशी करिते. मुलांच्या कोटींमध्ये सामान्य कोटाच्या चातावरणार्‍चा लवलेशसुद्धां नसतो. त्यांतील मुख्य फरक खालीलप्रमाणे: -

मोठ्या माणसांचें कोटे मुलांचें कोटे

तक्रार ( युन्हेगाराविरुद्ध ) अज ( गुन्हेगाराच्या वतीनें ) पकड वारंट समन्स ( बोलावणें ) खटला चौकशी शाक्षा शिक्षण

वरील गोष्टीवरून ह्या दोन कोर्टामागील मूलभूत कल्पनांमध्ये केवढा 'फरक आहे हँ लक्षांत येते. 'प्रोबेशन ऑफिसर? च्या कुशल मदतीनें मुलाच्या अडचणीची पूण छाननी करून मुलाचे घर चांगलें असेल आईबाप सहकार्य करीत असतील तर मुलाला घरीं पाठविण्यांत येते. मुलाला घरदार बसेल तर त्याला संमत शाळिमध्यें अगर तत्सम संस्थेत पाठविण्यांत येतें.

आज आपल्या राज्यांत घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या पाहिली तर ती संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. ह्याला कारणें दोन अपूं शंकतात. ( ) गुन्हे सांपडण्याचें प्रमाण वाढलें असेळ, ( ) कायद्याच्या दृष्टीनें गुन्ह्यांची संख्या वाढली असेल. म्हणजे नवीन होणाऱ्या कायद्याबरोजर नवीन नवीन गुन्हे मोजले जाऊं लागले. वस्तुतः एखादी वागणूक ही गुन्हेगारीची आहे. किंबा नाहीं हैं त्याच्या हेतूवरून ठखावयाला पाहिजे. परंतु तसें होतां आजकाल गुन्हा हदी तांत्रिक गोट॒ होऊन बसली आहे. म्हणून वाढते गुन्हे गुन्हा प्रतिजंघ-कार्य ह्यांचे परस्पर संअ्ंध प्रस्थापेत करणें अवघड झालेलें आहे. परंतु एक सत्य मात्र सर्व कार्यकत्योनीं पानांत ठेवायला पाहिजे की, पढे होणारे गुन्हेगार वांचबावयाचे असतील तर आज

>>

उन्मार्गी असणाऱ्या मुलांना वांचाविलें पाहिजे.

१५ ऱ् धु त्र टि

2: मुलांचा कायदा ( इतिहास )

आणल्या घरांत वागतांना सुद्धां आपण एकमेकांच्या सोयीकरितां कांही संकेत मानीत असतों, वेळच्या वेळी जेवणे, एकमेकांच्या सोयीनें वागणें-

घरच्या वृद्धांची काळजी. द. इ. आर्थिक जबाबदारीसारख्या गोष्टी सुरळीत र्‍वालाव्या म्हणून घरांत वागण्या'चे हे संकेत सर्वोर्नी मानावयाचे असतात. जी गोष्ट आपल्या घराची, कुटुंबाची, तीच गोष्ट समाजाची आहे. समाजाच्या प्राथामक अवस्थेंत कायदे असण्याचे कारणच नव्हतें, कारण त्या वेळीं जीवनाला स्थैय॑ नव्हतें. आज इथें, उद्यां तिथे, अशा अवस्थेंत माणसें होती. भूक लागली कीं खार्वे, झोप आली कीं झोपावे, राग आला कीं मारावे, जो सहाक्त आहि त्याने मारावे, अशक्त आहे त्यानें मार खावा ही समाजाची व्यवस्था होती. पण डोंगर उताराला कोठें तरी पाण्याच्या आसपास कायम वस्ती केल्यानंतर कामाची वांटणी करण्यांत आली. पुरुषाने शिकार करावी; घर स्त्रीने सांभाळावे. घराची अधिष्ठात्री सरा असावी, कामाची वांटणी कुटुंबव्यवस्था निर्माण झाल्यावर माणसाला थोडेसें स्वास्थ्य मिळालें. तो अधिक सुखाकरितां विचार करूं लागला. खायची वस्तु दिसल्यावर आदिमानव त्याच्यावर स्वतःच झडप घालीत असेल, पण लौकरच त्याला कळलें कीं उंच फळ असेल तर तें

छ्ट नावडती मुलें

१.५५१.०/५-/०९१०-०९%९१--८*

"१२०१-१८-१४: -- *-<“*-<* - ४-४४२/४*-”॥१--* “४- 40४६-”५-0४-2४४--९४-४४-”९४-7 ४-रन्ल

सोंडण्याकरितां आपण वर चढण्याचे कारण नाहीं. आपण दगड मारला म्हणजे फळ पडते. यांतून धनुष्य-जाण आले, भाला आला, दगड फरफटत नेला तर श्रम जास्त लागतात, वेळ जास्त लागतो. तो गडगडत गेला तर लोकर जातो. यावरून चाकाची कल्पना सुचली असेल; पण ज्या महाभागाने चाक शोधून काढलें, अभ्नि शोधून काढला, फेकायची युक्ति शोधली त्यानें मानवी जीवनांत क्रांति केली. या महान्‌ शोधामुळे माणसाचे सुखस्वास्थ्य समृद्धि वाढली बाहेरच्या व्यापातून मानव मोकळा होऊन समाजाची रचना नीट करण्याकडे लक्ष घाळूं लागला. कुटुंबसंस्था निर्माण होतांच, आपलेपणाची भावना आली, जत्राबदारीची जाणीव जागत झाली समा- जाच्या स्थैर्याकारेतां बिकासाकरितां कांहीं संकेत निर्माण झाले. वर्णव्यवस्था, नीतिनियम, कुट॒ंजपद्धाते, उत्पादनपद्धति, राजा, ह्या कल्पनांमधून समाज संघटित होऊं लागला.

सामाजिक व्यवस्थेचे जे महत्त्वाचे संकेत होते, निणेय होते. त्यांवर शास्ररचना करण्यांत आली. मनूने ह्याचें तपशीलवार विवेचन केळे आहे. लिखित संकेतांना लवकरच कायद्याचे स्वरूप आलें, जे अलिस्त्रित संकेत होते ते शिष्टाचार, सभ्याचचार; परंपरा ह्या नांवानें राहैले.

या सवे लिखित किंवा अलिखित संकेतांमधून सामाजिक न्यायाच्या कल्पनेर्चे बीजारोपण झालें, ' समाजाने मला ज्या तर्‍हेनें वागवावे अशी मी अपेक्षा करतों त्याच तऱ्हेने मीं इतरांना वागवावे ही भावना सामाजिक न्यायाच्या मार्गे आहे. भारताच्या सांस्कृतिक जीवनाला ज्याप्रमाणे ॥हिमाचला- सारखी भव्य तेजस्वी अशी तत्त्वज्ञानाची बैठक आहे, त्याचप्रमाणें ह्या सामाजिक न्यायाच्या, कल्पनेमागें आत्मोपम्याच्या तत्त्वज्ञानाची बैठक आहे. आहिंसा,दानपद्धाते कमेयोग ह्या दाटिकोनांतून भारतीय संस्कृतीकडे पाहिल्यास सामाजिक न्यायाचे स्वरूप स्पष्ट होईल, पातित, परित्यक्ता, अनाथ अपंग ह्या प्रश्नांची जाणीव फार पूर्वीपासून भारतांत निर्माण झालेली आहे.

छांदोग्य उपनिषदामध्ये सत्यकाम जाबालाची गोष्ट आलेली आहे. गुरूकडे गेल्यानंतर गुरूनें बापाचे नांव विचचारळें आणि ते तर सांगतां येईना.पण शेवटी आईनें त्याचें समाधान केलें,गुरूनें त्याला शिष्य मानलें तो पुढें मोठा तर्षी म्हणून प्रसिद्धीस आडा. महाभारतांतील कर्णाचें उदाहरण सुद्धां प्रसिद्ध आहे.

मुलांचा कायद (इतिहास) ७९

%%७०/१.. ४..” ४५४४०” ४-0

222220४४०१ ७”४५॥०९५ 0-७ ४२०८७ 2७०2२७ टि नान

«द्वैवायत्त॑ कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्‌? असें म्हणणाऱ्या मानधन कर्णाचा बेवारशी म्हणून कित्येक ठिकाणीं उपहास करण्यांत आला आहे.पण तो,कणी'चा दोप आहे का ? सूयापासून पुत्र प्रात होतांच कुंतीने त्याला नदींत सोडलें. झाजच्या कुमारी माता त्यांना अनाथाश्रमांत सोडतात. येथें कुमारी मातेच्या प्रश्नाची चचा करावयाची नाहीं, पण प्रश्न असा विचारावासा वाटतो की त्या निरागस मुलांनी काय अपराध केला आहे कीं त्यांना जन्मभर “बेवारशी! म्हणून हिणवले जावें रामायणाची थोर नायिका सीता, जनकराजाला शेतांत सांपडली त्यानें तिचे पालनपोषण केलें. पुढे सीतेच्या आयुष्यांत सर्वे स्थिरस्थावर झाल्यानंतर सुद्धां केवळ एका धोब्याला शका आली म्हणून तिचा त्याग करण्यांत आला.संस्कृत भाषेचे भबण. असणाऱ्या शाकुंतलामध्ये हाच प्रश्न आहे. दुष्यन्ताची स्मृति जाणें, बाळ भरताची ओळख राहणें त्याला शकुंतलेचें प्रेम समजर्णे हा सवकालीन प्रश्न आहे. उत्तानपाद राजाला दोन बायकांच्यामध्ये चाललेल्या भांडणांत पडावं लागतें प्रवाला प्रत्यक्ष पित्याच्या मांडीवर जागा मिळत नाहीं. मुलांच्या दृष्टीनें जी अत्यंत प्रेमाची जागा ती जर ध्रत्राला मिळाली नाहीं तर त्यानें काय करावें श्रत रानांत परमेश्वराची प्राथना करायला गेला. त्याची प्राथना ही होती की ८६ पला अशी सुरक्षित प्रेमाची जागा दे कीं जेथून कोणीहि उठविणार नाहीं. ह्या कथेमध्ये मुलांच्या आयुष्यांत जे प्रेमाला सुरक्षिततेला स्थान आहे त्याचें सुंदर विवरण आले आहे. ह्या तर पुराणांतरींच्या गोष्टी झाल्या. तेराव्या शतकांतली ज्ञानेश्वराची कथा तर सर्वेपरिचित आहे. वडिलांनी एकदा संन्यास घेतला पुन्हां संसारांत पडले, पण त्यामुळें निर्गात्त, ज्ञानदेव, सोपाना आणि मुक्ता ह्या अभकांना समाजांत आसरा उरला नार्ही. त्यांना वाळींत टाकण्यांत आठे. ज्ञानेश्वरांना कोणत्या यातनांतून जावें लागले हे सुप्रासेडूच आहे.

वरील सर्वे उदाहरणे देण्याचा हेतु हाच कीं जगांत मानवी स्वभावामध्ये जे दोष आढळतात ते सवंत्र सारखेच आहेच. त्या दोषांचा आविष्कार कोणत्या पद्धतीने होतो हें स्थलकालसापेक्षतेनें पाहतां येतें. परंतु ह्यामुळें निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीं समाजानें वेळोवेळी कोणते उपाय अवलाबिले हँ पाहायला हर्वे.

८० नावडती मलें भारतीय संस्कृतीमध्ये पुत्राला फार महत्त्वाचें स्थान आहे. खुद्द ' पुत्र? ह्या राब्दाची फोडसुद्धां पुत ' नांवाच्या नरकापासून जो पितरांना वांचवतो तो, अशी आहे. ह्यामुळें पुत्रेच्छेचा उल्लेख पुरातन कालापासून सांपडतो. झुछु-यजुबेंदांत असे उल्लेख आहेत (८: १) स्मृतिकालांतहि मुलांच्यावाबत काय व्यवस्था असावी याबद्दल भरपूर उल्लेस् आहेत. कोटिल्याच्या अर्थशासत्रांत स्त्रिया मुळें यांचा त्याग करणाराला रोाक्षा सांगण्यांत आलेली आहे. हिंदु न्यायशास्त्राप्रमाणेह्दि मुलांची विक्री, किंबा दान करण्याचा अधिकार खुद्द आईबापांनाहि नाहीं (मनु ९: १९०), खिस्ताब्दापूर्वी ३२२१ ते २९१ या काळांत झालेलें कोटिल्याचें अर्थशास्त्र हे राजनीर्तावरचें सर्वात जुनें पुस्तक आहे. त्यांत तर गरजू मुलांच्याबाबत स्पष्ट आज्ञा असून त्याच्या पालनपोषणाचची व्यवस्था कशी कोणीं करायची ह्याचेंहि विवेचन केलें आहे. “' राजानें अनाथ, वृद्ध, पांगळे, वगेरे लोकांचा प्रातिेपाळ करावा, अनाथ गर्भवती स्त्रियांच्या पोषणाची त्यांना होणाऱ्या मुलांच्या पालनाची व्यवस्था करावी. स्ेड्यांतील बयस्क मंडळींनी उघड्या पडलेल्या अनाथ मुलांच्या मिळकतीची व्यवस्था करावी तीं मुलें बयांत येतांच ती मिळकत त्यांच्या ताब्यांत द्यावी. ? (अर्थशास्त्र ) ह्यावरून पूर्वी सुद्धा अनाथ-अपंगाबाबत काय सामाजिक जवाबदारी आहे विर्‍चारवंतांच्या लक्षांत आलं होतें असें म्हणण्याजोगा पुरावा उपलब्ध आहे. “६ ह्या अनाथ मुलांना सरकारला पोसावेंच लागते तेव्हां त्यांस गुततचराच काम द्यावें ', असाहि उल्लेख कोटिल्यांत आहे. यातीळ पोसावेंच लागतें हे गाब्द लक्षांत घेण्यासारखे आहेत. ??(श्री, द, वि, कुलकणी-अप्रकाशित प्रबंध कोलंबिया विश्वविद्यालय )बूहस्पतीनें *समूहाच्या' कायोचें ।विवेचन केळे आहे. त्यांत अनाथांच्या पोषणाचा उल्लेख आहेच. याजञवल्क्य स्मृतीचा ख्यातनाम टीकाकार विश्ञानेश्वर ह्यानें म्हटले आहे कीं स्रिया वृद्ध यांना इतरांच्या मानानें कमी शिक्षा (प्रायश्चित) असावी, ज्यांच्यावर संस्कार झाले नाहीत अशा मुलांना एक चतुर्थांश शिक्षा ( मोचन ) असावी. शांखस्मृतीमध्यें तर अगदीं लहान वयाप्ची मुलें पाप करीत नाहींत आणि त्यामुळें त्यांच्या चुकांबद्दल तीं मुलें जजाजदार आहेत असें मानतां येणार नाहीं. आणि म्हणून राजानें त्यांना शिक्षा देऊ नये ?' असें म्हटलें आहे ( अंगिरस : २४३ ).

मुलांचा कायदा ( इतिहास) ढ१

मुलांना वेगळ्या तऱ्हेने वागवावे ही कल्पना पाश्चात्य देश्यांत अलीकडे मानण्यांत आली आहे. कित्येक शतकेंपर्यत तेथ मुळांना, मोठ्या माणसा- प्रमाणेच शिक्षा दिल्या जात होत्या, न्यायसभेपुढें मुलें वेगळी मानली नात नसत. याच्या उलट भारतीय न्यापपद्धतीमब्ये मुलांनाच वेगळें बागवार्वे असें नाहीं, तर स्त्रिया वृद्ध यांनाहि वेगळें वागवावे असें प्रतिपादन करण्यांत आलें आहे.

अर्थात्‌ मुलींच्या बाबतींत हिंदुधमंशास्त्राने समत्व-बुद्धि राखलेली नाहीं हे मानले पाहिजे. तीच गोष्ट शूद्रांची आहे. एकलव्याची कथा या दृष्टीनें पाहण्याजोगी आहे. बाल्हत्याहे क्वचितप्रसंगी होत असे. इतिहासकालांतहि इमारती वगेरे टिकाव्या, त्यांचा पाया स्थिर राहावा, वास्तूला शांत ठेवावे म्हणून पायांत मुळें घातल्याची उदाहरणें सांपडतात. परंतु ही गोष्ट अनेक देशांत सांपडते, स्पा्टामध्यें अशी चाळ होती काँ वेदीपुढें मुलांना परीक्षे- करितां चाजकानें मारावे. बेवारशी मुलांना गर्भपातानें मारण्याच्या संजंघींचा उल्लेख झेंदावेस्तामध्यें सांपडतो. अरब लोकांताहि ही चाल होती. परंतु भारतांत हॉ उदाहरणे क्काचित्‌ सांपडणारी आहेत. मुलींच्या बाबतींत मात्र न्याय झाला आहे असें वाटत नाहीं, आजसुद्धा कर्नाटकांत चाळू असणारी देवदासीची चाल, महाराष्ट्रांतील मुरळीची प्रथा तत्संबंधीचे मल्हार वाळम- यांतील या दृष्टीने उल्लेख पाहण्याजोगे आहत.

लिखित संकेतांना कायद्यार्चे स्वरूप आलें म्हणून त्यांचा परंपरेच्या दृष्टीनें आणखी कांही अलिखित संकेतांचा विचार ह्याच संदर्भात करायला हवा.

सर्वेसाघारणपर्णे कुटुंबांचे आज्यास्थान म्हणजे मुलगा. स्मृतिकालांत मुडाच्या हक्काभाबत, पितापुत्रसंबैवाबाजत वाखार उल्लेख येतात, तेव्हां त्या दृष्टीनें स्मृतिकालीन संकेतांची पाहणी करायला हवी, याशकल्क्यानें पुत्राचे भारा प्रकार सांगेतलेळे असून त्या प्रकारांतच कानीन ( कोमार्यावर्स्थेत झाडेला मुलगा ), क्रीत ( विकत घेतलेला मुलगा ), क्षेत्रज ( नियुक्त माणसाकडून भायेठ झालेला मुलगा ), सर्वात महत्त्वाच्या अश्या अपब्रिद्ध ( ज्या मुलाचा मातापेत्यार्ने त्याग केलेला आहे ज्याचा आपण स्वीकार केळेला आहे असा मुलगा ) मुलांचा समावेदा करण्यांत आला आहे. धतराष्ट्र पंड हे क्षत्रन पुत्र होते हें सवश्रतच आहे. परदेशांत विदोषतः अमेरिकेमध्ये ' फोस्टर होम्ख'

ना. मु.

८९ नावडती मुळें

“५.”

**५€* "०१

नांवाची संस्था वाढूं लागली आहे. ह्या फोस्टर होमचा अर्थ हा, कीं आई- बापांनीं टाकलेली पोरकीं अनाथ मुलें चांगल्या घरांतून वाढवावी, अपविद्ध पुत्र फोस्टर होममध्ये वाढवली जाणारीं मुलें यांची तुलना अभ्यस- नीब आहे.

ज्या माणसांचें पोषण करणें ही आवश्यक गोष्ट आहे अश्या लोकांना पोष्यवर्ग म्हणण्यांत येते, दायभागावरील श्रीकृष्णाच्या टीकेमर्ध्ये एक कोक दिलेला आहे. ह्या छोकांत पोष्यवर्गात कोणकोणते लोक येतात याचें विवेचन आहे. तो कोक असा!--<

पिता माता गुरुभार्या प्रजादीनः समाश्रितः अभ्यागतो5तिथिश्वेव पोष्यवर्ग उदाहूतः ।। (मनु )

( पोष्यवर्गात वडील, आई, गुरु, पत्नी, संतति, आपल्यावर अवलंबून असणारे दीन लोक, पाहुणे हे येतात. ) ह्याचाच एक पारेपाक म्हणून कोणाचा त्याग करूं नये हेंहि मनुस्मृतींत सांगितलेले आहे.

माता पिता स्त्री पुत्रस्त्यागमहति त्यजन्नपतितान्‌ एतान्‌ राज्ञा दण्डथः शतानि षटू

( आईबाप, बायको अथवा मुल्या यांचा त्याग करूं नये, हे पातित असतांना यांचा जी त्याग करील त्याला सहाशे पण ( तत्कालीन नाणें ) दंड करावा.) कांहीं लोकांना विशिष्ट दोषांमुळे वांटणी मागण्याचा अधिकार असत नाहीं त्या वांटणीऐवर्जी त्यांना पोटगी मिळते. याब्राबर्तीत याशबल्क्य स्मृतीमध्ये असें म्हटलें आहे!->-

कीबो5थ पतितस्तज्जः पडगुरुन्मत्तको5जड! अन्धो5चिकित्स्य रोगाद्याः भतंब्या स्युर्निरंशकः ।! औरसाः क्षेत्रजास्तेषां निदोषा भागहारिणः | सुताश्वेषां प्रभतेव्या यावद्वे भतृसात्कृताः ॥। ( याशवल्क्य £ १४०, ४१ )

( : घंट, पतित, त्याचा मुलगा पांगळा, मुर्ख, वेडा, अंधळा बरा होणाऱ्या रोगांनी ग्रासलेल्या अद्यासारख्या लोकांना वांटणी मिळत नाहीं पण पोटगी मिळते. यांचे ओरस अथवा क्षेत्रज मुलगे दोषरहित असतील

मुळांचा कायदा-( इतिहास ) ८३

तर त्यांना वांटणी मिळूं शकेल, यांच्या मुली ञांपर्यंेते अविवाहित आहेत, तोंपर्यंत त्यांचें पोषग केलें पाहिजे, ?' (स्मृतिकालीन कायदा-राम केशव रानडे)

ह्याच्या उलट स्पाटोमध्ये असलेल्या, अपंग मुलांची पंचांनी चौकशी करून त्यांची विल्हेवाट लावण्याचा उल्लेख पूर्वी आलाच आहे. तीच कथा अथेन्समधील सोलन ? च्या कायद्यांची आहे. रोममध्ये रोम्यूटसनें केलेले कायदे अशाच तऱ्हेचे आहेत. असे सांगतात कीं “' लहान टोपल्यांत घालून अपंग मुलांना तैबर नदीच्या प्रवाह्यंत सोडण्याची रोमन राज्यांत चाल होती. ? (डा. राग-- *“' सामाजिक जबाबदारी ? इंग्रजी पुस्तिका ), परंतु हा दृष्टिकोन बदलत जात असल्याची चिन्हें जुना करार ( 06व ॥'०४(80001 )) हिब्रू वाड्य़य वगरेमध्यें दिसतात. आपस्तंभानेहि अश्या लोकांना करमाफी द्यावी असें सुचविले आहे.

ह्या सवे वबिचारविकसनांतून भूतकालाचा मागोवा घेत गेलो. तर दोन मुख्य विचारप्रवाह त्यांत प्रकट झालेले दिसतात, एक विचारप्रवाह असा कीं अपंग, वृद्ध, स्त्रिया मुलें ह्यांना न्यायदानपद्धतीमध्ये वेगळी वागणूक ( 06'९118) (1९51161) मिळावी, एकाच गुन्ह्याकारेतां वयांत आलिला मनुष्य निरागस मूल ह्याला एकच रिक्षा असूं नये. ह्यांतूनच पुढें मुलांची वेगळीं न्यायालये असावीं हा विचचार निघाला. दुसरा विचार- प्रवाह असा कीं अपंग, दीन मुले हीं समाजाच्या दयेवर वाढावी, त्यांना टाकून देऊं नये. परतु लोकशाद्दीच्या बरोबरच दयेऐवजीं कर्तव्याची भूमिका आली ह्या मुलांचे रक्षण हें समाजाचे, शासनसंस्थेचें कतंव्य आहे, ती दया नव्हे अशी जाणीव निर्माण होऊं लागली. ह्यांतूनच पुढे राष्ट्रीय विमा ( 8००७] 82०१11४ ) तत्सम कल्पना वाढीस लागल्या. ह्या मुलांच्या पोषणाचा विचार केला तर अर्ठे दिसतें की हिंदु कायद्याप्रमाणे पोटगीची जबाबदारी दोन प्रकारची आहे. “'पाहेल्या प्रकारची नात्यावर अवलंबून असून दुसऱ्या प्रकारची मिळकत ताब्यांत आहे किंवा नाहीं यावर अवलंबून आहे ,.....उदा० वामन त्याचा चुलता वासुदेव हे समाईक आहेत. वामन जन्मजात वेडा असल्यानें समाईक मिळकतीत त्याला वांटणी मागण्याचा अधिकार नाहीं, पण कायदा असें सांगतो कीं *' वांटणीचे ऐवर्जी अशा ळोकांना पोटगी मिळण्याचा हक्क असे ?' ( स्मृतिकालीन कायदा-श्री, रा. के.

८४ नावडती मुळे

“९...”

२-//१./४-//४-//४०५//*-५/१-८२-€१-€९-€४-*-€

रानडे ) एके ठिकाणी मनूने पोष्पवर्ग, किंवा ज्यांच्या पोषणाची जत्राबदारी आपल्यावर आहे त्यांत गरीब अथवा दीन यांचा समावेश केळेला आहे. मनु म्हणतोः-

वृद्धो मातापितरो साधती भार्या सुतः रिशुः अप्यकार्यशातं कृत्वा भतेव्या मनुरजवीत

(वृद्ध आईबाप, साध्वी स्त्री; अज्ञान मूल ह्यांचें करूं नये त्या शंभर गोषी करून पोषग केळें पाहिजे, ) दासीपुत्र असणें हा त्या दासीपुत्राचा खास दोघ नव्हे, म्हणून दासीपुत्राच्या पोप्रगाची ठप्रवस्था व्हावी असें सांगतात. कांही दोषांमुळे ( अंघळेपणा, परकेपणा, वेड, उन्मार्गीपण[ ) एखाद्यास जर घांटणी मिळत नसेल तर त्याला पोटगीचा पोषण मागण्याचा हक्क जरूर आहे.

पूर्वी जेव्हां माणसाची किंमत त्याच्या आर्थिक उत्पादनशक्तीवर, लष्करी सामथ्यांवर मोजली जात असे त्या वेळीं नवा दृष्टिकोन स्वीकारून अनाथ अपंगांना आधार देणें ही खरोखरच महत्वाची गोष्ट होती. अथेन्समध्ये अंघळ्य़ा मुलांना मातीच्या रांजणांत ठेवून आडवाटेला ठेवण्यांत येत असे. ५६ आश्चर्याचा गोष्ट ही कीं ऐेरो,अरिस्टोटल ह्यांसारख्या तत्तववेत्यांनी ह्या प्रकारांना तास्तरिक पाठिंबा दिला, ऐेटोच्या आदर्श राज्यव्यवस्थेंत ह्या अनाथ अपंगांना स्थानच नाही, म्हणूनच अंघळ्य़ा-पांगळ्य़ांना छेरोचें राज्य अस्तित्वांत आल्याबद्दल आनंद होत असावा. ?' (डॉ. सुव्रोघचंद्र राय : अंध सामाजिक शक्ति कीं जबाजदारी ! ) रोममध्याहि दृश्टिहीन मुळांची अवस्था कहुणास्पद होती. क्चित्‌ त्यांना नदींत सोडण्यांत येत असे.सुमात्रामधील कांही जातींमध्ये अंध अपंग मातापित्यांना जाळण्याची आज्ञा पुत्रांना दिलेली अस्ते. हित्र लोकांमध्यें मात्र मुलांना परमेश्वराची देणगी समजण्यांत येत असे अशा अनाथ मुलांची क्रूर तऱ्हेने बिल्हेवाट लावणें हें पापच समजलें जाई. परंतु दिवसें- दिवस युरोपीय देशांतील लोकांचा दृष्टिकोन बदलत गेला. त्याच्या खुणा जागोजाग दिसतात, “' तूं बाहेञ्यांना शिव्याशाप देऊं नयेस, किंवा आंघळ्याच्या रस्त्यांत दगड आणून ठेवू नयेस, उलट परमेश्वगच्या ठायीं आदर पापाचरणाची भीति बाळगावी. मी तुझा ईश्वर आहे.'' (जुनाकरार प्र. १९, सकोक १४ ). हित्रू हिंदु वाड्यय़ामध्यें अनाथ अपंगांना योग्य रीतीनें

मुलांचा कायदा ( इतिहास) ८५९

“-----.

“१...” ४.”

बागण्याविषयीं वारंवार सांगितलेले आढळते, ह्याबाबत अनेक फुटकळ उतारे कोटिल्य, मनु, आपस्तंभ वगेरे शास्त्रकारांचे सांपडतात.

न्यायदेवतेची मूर्ति नेहमीं अंघळी दाखविटी जाते तिच्या हातांत तराजू दिलेला असतो. ह्यामागे कल्पना अशी असावी कीं न्यायदेवतेपुटे सर्व सारले आहेत अपराध शिक्षा यांचें प्रमाण सारखें आहे. परंतु गुन्हा करतांना, आपण काय करतों, ह्या कृत्याचे परिणाम काय होतील ह्याची कल्पना नसणाऱ्या निरागस मुलांना जर मोठ्या माणसाप्रमाणे शिक्षा देण्यांत येणार असेळ तर तो ढळढळीत अन्याय होईल. हा अन्याय अंधळेपणानें प्चविण्याकरितां जर न्यायदेबतेनें डोळे मिटले असतील तर ह्या अन्यायाविरुद्ध. ठामपणार्ने उर्भे राहून आपल्याला न्यायदेवतेचे डोळे उघडावे लागतील.

वेदकाल, स्मृतिकाल ह्यांमध्ये ह्या मुलांच्याकरेतां काय काय़ करण्यांत आले ह्याची उदाहरणें मार्गे पाहिटींच आहेत. महाभारतांतहि अद्या तऱ्हेची उदाहरणें सांपडतात. वनपवामध्ये. (प्र. थे) नारदाने युविष्ठिराला विचारलें आहे कीं, ' हे राजा, तूं तुझ्या अंधळ्या, मुक्या, अपंग अनाथ प्रजेला पित्याची वागणूक देतोस काय ? '? त्यानंतरची कांहीं शतके पाहिली तरीहि या तऱ्हेची शिकवणूक आढळते. इस्लाम धर्मातहि अपंगाचे रक्षण महत्त्वाचें मानले आहे. हादीज ( प्रेषिताचीं वचनें ) मध्यें म्हटलें आहे कीं काम करण्याची शक्ति असतांना मिक्षा मागणें हा अपराध आहे. परंतु अनाथाला मदत कर्तबन्य आहे. १६ व्या १७ व्या दातकांत संत- वाड्यय़ामध्ये, अनाथ-अपंगांच्या बाबत अनेक उललेख सांपडतात. पेशवे दतरांताहे असे उतारे सांपडतात, अज्ञान मुलाच्या रक्षणाची पोषणाची जबाबदारी त्याच्या चुलत्यावर घातल्याचे उदाहरण सांपडते. बावडा दप्तर (पत्र ९७ वें) मध्येंह्रि अंधळे, मुके अनाथ मुलें ह्यांच्या पोषणाची जबाबदारी राजावर कशी आहे तें विदाद केळ आहे. परंतु इंग्रजी राजसत्तेचे स्थान बळकट होतांच भारताचे राज्ययंत्र एकतंत्री होऊं लागले, साऱ्या देशाचा कारभार एका धोरणाने होऊं लागला. साऱ्या प्रश्नांची सोडवणूक मध्यवर्ती सत्तेच्या सल्याने होऊ लागली, इंग्रज राज्यकत्याच्या आघींच येर्थे आलेल्या मिरानरी लोकांनी सहेतुक वा अहेतुकपणें सेवेच्या कल्पना रुजवल्या सेवा-संस्था सुरू केल्या, पाश्चात्य कल्पनांवर आघारळेले कायदे होऊं लागले.

८६ नावडती मुलें

१८५० सालचा दिकाऊ कामगारांचा कायदा हा आज मिळत असलेल्या

माहितीप्रमाणे मुठांना संरक्षण देणारा भारतातील पहिला कायदा आहे. ह्या कायद्यान्वर्ये निराश्रित लहान गुन्हे करगाऱ्या मुलांना जामिनकीवर सोडण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचप्रमागे 'क्रिमिनल प्रोसिजर कोड' च्या २९९व्या कलमाप्रमाणे,नाठाळ; हूड अपराधी मुलांना 'बालसुधार शाळेंत? (रिफॉर्मेटरी स्कूल्स) पाठविण्याची सोय करण्यांत आलेली आहे. अर्थात्‌ ज्या प्रांतांत अशा शाळा असतील तेर्थेच हे॑ कलम उपयोगी पडे. १८७६ सारली बालसुधार शाळांचा कायदा करण्यांत आला, हा कायदा १८९७ सालीं नव्या स्वरूपांत समत आला.वर्रील सर्व कायदे हे अखिल भारतीय स्वरूपाचे आहेत. २८९७ च्या कायद्याप्रमाणे मुंबई प्रांतांत १६ वषोखालील इतरत्र १५ वघौखाठलील मुलांची व्यवस्था लावली जात असे. जिथें दाक्य असेल तिथे धालसुघार शाळा काढाव्या न्यायाधिशाला योग्य वाटल्यास त्यानें अपराधी बालगुन्हेंगारांना त्या शाळांतून दोन ते सात वर्षेपर्यंत शिक्षण व॒ शिस्त याकरितां पाठवावें त्याबदलीं तुरुंगवास माफ करावा अश्ी योजना होती. अश्या शाळांतून जास्तींत जास्त वयाच्या १८ वर्षेपर्यंत मु ठाला ठेवतां येत असे १४ वर्षोर्नतर जर नौकरी मिळत असेल तर मुलाला परवान्यावर (लायसेन्स) सोडतां येत असे. मात्र परवान्प्राच्या अटी पाळल्या जातात किंवा नाहीं हे पाहण्याचे काम झाळेच्या प्रमुखाचे असे.त्या वेळीं मुलांना तुरुंगांत घालण्यापेक्षा बालसुधार शाळेंत घालणें ही फारच मोठी सुधारणा असे वाटत असे.

१९२४ सालीं मुंबई सरकारनें पहिला मुलांचा कायदा केला, हा कायदा केवळ मुंजई प्रांतापुरतांच होता. ह्या कायद्यान्वये केरळ अपराधी गुन्हेगार मुलांचीच व्यवस्था नव्हे तर उपेक्षित, हूड, अनाथ मुलांचीहि सोय करण्यांत आली होती. ह्यामध्ये फार मोठें परिवतैन होतें. पूर्वी मुलांत गुन्हेगार समजून, शिक्षेच्या स्वरूपांत मात्र फरक केलेला होता, पण ह्या कायद्यामुळे उन्मा्गीं मुजांना संरक्षण उपचाराची व्यवस्था, जी पुढें गुन्हेगार हवोण्याचा संभव आहे. अद्या अनेक उपोक्षेत अनाथ मुलांच्याकडोहि लक्ष देण्याची सोग्र झालेली होती ह्याच कायाद्यान्वर्ये मुलांची वेगळीं कोटे, स्परीकारकेंद्रे ( रिमांड-होम्स ), संमतशाळा ( 0७४116१ 8000018 ) स्थायन करण्यांत आलीं, अनेक खाजगी सरकारी संस्थांचा उपयोग मुलांच्या शिक्ष गाकरितां

मुलांचा कायदा ( इतिहास ) टे

“२...

.८"५--९*--९*५-४

होऊ लागला. हा कायदा १९२७ सालीं मुंबई दाहराला नंतर इळू इळू इच्ररत्र लागू करण्यांत आला.

१९३३ सालीं बालगुन्हेगार अनाथ मठे ह्यांच्या प्रश्नाचा अभ्यास करण्याकरितां स्टार्ट कमिटी ? ह्या नांवानें ओळखली जाणारी समिति नेमळी गेली, ह्या समितीने मुलांच्या प्रश्नाचा सत्रे बाजूंनी विचार करून एक सुंदर प्रतिवृत्त सादर केलें ह्या प्रतिवृत्ताया आधारावरच ह्या क्षेत्रांतलें काम सरकारनें वाढविले, ह्या समितीने सुचविलेल्या सुधारणांमध्ये खालील सुधारणा महत्त्वाच्या होत्या,1-( १) मुलांना परवान्यावर सोडण्याच्या पद्धतीचा जास्तींत जास्त उपयोग करावा. (२) सवेसाधारणगर्गे मुलाला कर्मीत कमी तीन वर्षे शाळेंत पाठवावे. ( संमत-शाळॅमर्ध्ये), (३) सात ते सोळा वर्षांपर्यंतच्या पोरक्या मुलांच्याकरितां वेगळ्या संस्था स्थापन कराव्या. ( ) हॅ काम करण्याकरितां स्वतंत्र खातें निर्माण करण्यांत यावे. (५ ) मोठ्या माणसांच्या कोर्टात जर मुलांची साक्ष द्यायची झाली तर ती ' खाजगी ? ( 15, 6511003 ) पद्धतीने ध्यावी, (जर मुलावर कांहीं अत्याचार झाला असेल तर त्याचा दुरुपयोग होऊं नये म्हणून,) (६) ज्या खटल्यांत मुळें मोठी माणसें ह्यांच्यावर एकच भारोप ठेवला असेल त्या खटल्यांत सुद्धां मुलांची केस मुलांच्या कोर्टीत चालविण्यांत यावी, (७ ) जेव्हां तें १२ वर्षीच्या मुळावर खटळा केला जाईल तेव्हां त्या अपराधाचें स्वरूप त्याचे परिणाम ह्याची पूर्ण कल्पना त्या सुढाळा आहे हें सिद्ध करण्याची जज्ाजदारी खटळा करणारावर राहील, (८) ज्या वेळीं मुलाला अश्शी कल्पना नव्हती ह्या किंवा तःछम आधारावर मुलगा निदोंषीं सुटेल, म्हणून त्याच वेळीं तो मुलगा अनाथ, उपेक्षित गरजू आहे किंवा नाहीं हें पाहिळें जाईल त्याप्रमार्णे त्याला मदत करण्यांत येईल. ( ) * प्रस्थापित आरोपी ( 6०5पल ), शिक्षा ( 350010100 ) ह्या- सारखे शब्द मुलांच्या बाबतीत वापरतां येणार नाहींत. कारण हा कायदा मुळांना संरक्षण देण्याकारेतां, सुधारण्याकरिता आहे, रिक्षा देण्याकरितां नार्ही, ( १० ) मुलांच्या लहानमोठ्या सर्व अपराधांची चौकशी मुलांच्या न्याया- ल्यापुर्ढे व्हावी, जेर्थे मुलांची न्यायालये नसतील तेथें तेथील न्यायाधिशाने कोटोखेरीज इतर जागेत इतर वेळीं ही चोकशी करावी, ( ११ ) मुलाच्या

ट्‌ट नावडती मुल

कोटाचे न्यायाधीश, हा नवा दृष्टिकोम जाणणारे मुलांच्या कल्याणकार्यीरचें शान घेतलेले असावे. ( १२ ) परप्रांतीय अनाथ मुलांचा खर्च त्यात्या प्रांतांनी करावा, ( १३ ) मनोदुभल मुलांच्या शिक्षणाची व्यबस्था करण्यांत यावी, ( १४ ) अनुचिंतन संस्थची ( 1६७1-०816 ) संघटना त्वरित करण्यांत यावी. ( १५ ) मुलें उन्मार्गी होऊं नयेत म्हणून क्रीडाकेंद्रे( छुब्स ) स्थापन करावीं.

ह्याच प्रतिवत्तांत म्हटलें आहे--'' जगाच्या पाठीवर कोठेहि झालें तरी मानवी स्वभाव सारखाच आहे. त्यामुळें मानवाचा पुढील प्रश्न त्याचें योग्य उत्तर ह्यामध्ये पुष्कळ देशांत साम्य दिसतें. जर एखाद्या मुलाच्या हातून बेकायंदे- शीर कृत्य घडलें तर समाजाच्या स्वास्थ्याकरितां मुलांच्या रक्षणाकरितां कायद्यानें मध्यें पडायला हवें; परंतु मुलांच्या बाबतींत शिक्षा करण्याच्या हेतून खास नव्हे. आम्हांला केवळ तत्त्व म्हणून नव्हे तर व्यवहार म्हणून हें मान्य करावयाचें आहे, कीं सुलानें केलेल्या गुन्ह्याचा इतिहास पाहणें गुन्ह्याची कारणपरंपरा शोधणें हँ प्रत्येक न्यायाधिशाचें कर्तव्य आहे. ' मुलाची सुधारणा? हॅ कायद्यानें सांगितलेल्या शिक्षेपेक्षां महत्त्वार्चे ध्येय आहे. मुंबई शहरांत प्रांतांत इतरत्र राहणीचें मान इतके खालावळें आहे कीं मुलांचे शील चांगलें राहणें त्यांची योग्य वाढ होणें संभवनीय नसतें त्यामुळें मुलांच्यांत उन्मार्गीपणा वाढतो, बेकारी राहण्याला अपुरी जागा ह्यामुळे नैतिक मूल्ये पुष्कळदां ढासळतात. गजबजलेल्या चाळी घरें ह्यांतील उदासवाणें वातावरण, खेळकरमणुकींचा अभाव, मोकळ्या मैदानांचा अभाव, बाजार हॉटेले यांतील भडक आकर्षकता मिकारी मवाली यांचा बाईट सहवास ह्यामुळें मुलें नको त्या रस्त्याला नेमकी जातात. ह्या पाश्चेभूमीवर असंख्य अनाथ मुलांना जीवनाचा झगडा चालवायचा असतो. उपोक्षित मुलांचा प्रश्न साऱ्या भारतांत आढळून येतो. ' हा प्रश्न पाश्चात्य राष्ट्रांना-निदान इतक्या मोठ्या प्रमाणांत तरी-मुळींच माहीत नाहीं. म्हणून ह्या मुलांच्याकरेतांहि वेगळी सोय करणें अगत्याचें झालें आहे.” ,..आजच्या शौक्षणिक पद्धतीचा विचार केल्यावांचून ह्या प्रश्नाचा उहापोह होऊंच शक- णार नाहीं, सक्तीचें शिक्षण नसल्यानें मुलांच्यावर नीट देखरेख होत नाहीं. याबाबत पूर्वा उललेख केलाच आहे. आजचे निरुद्योगी मूल उद्यां उन्मार्गी

मुलांचा कायदा (इतिहास ) ८९,

-““*-..€*..€% ९५-५०.

होण्याचा संभव असतो. आजची अशिक्षित मुलें उद्या बेजबाबदार आईबाप होण्याचा संमब असतो. मुलांच्या कोटीच्या प्रत्येक बैठकीत हें स्पष्ट होत असतें कीं मुलांच्यावर आईबापांचें असावें तितके लक्ष नाहो.उन्मा्गी मुलांच्या उपचारात्राबत जाग्रत लोकमत नाहीं.भावनात्मक अप्रबुद्ध वागणुकीमुळें बेतंद दानधर्माला ऊत येतो मिक्षेची प्रवृत्ति वाटते. याचमुळें जेव्हां कडक उपा- यानें मूळ सुधारेल असें वाटतें त्या वेळीं सहानुभाति दाखविली जाते. ह्या उन्मार्गी मुलांचा सदुपयोग कसा होईल ह्याबाबत समाजांत कसलीहि जाणीव निर्माण झालेली नाहीं. ह्या कार्यांची किंमत पैश्यापेक्षां मानवी मूल्यांतचच मोजायला हवी ह्यामुळें उद्यांचे किती सराईत गुन्हेगार वांचवले जातील ह्याचाच विचार करायला हवा (प्रे र, १३).

ह्या प्रतिवृत्ताच्या आधारावरच जुवेनाईल अण्ड बेगर्स ) ह्या खात्याचा पाया घातला गेला. ह्या खात्याला कार्याच्या वाढीला, सुप्रासिद्ध इंग्रज समाजसेविका कु. डेव्हिस ह्यांनी मोठाच हातमार लावलेला आहे. पहिल्या- प्रथम ह्या खात्यांतून त्या खात्याकडे जात जात ह्या खात्याचा पाय ' ब्रॅकवर्ड कास ? खात्यांत रोबला गेला, पण तेथें असलेली मुलांच्या कामाची ही शाखा लोकरच वाढली १९४७ सालीं तिचें एक स्वतंत्र खार्ते झालें. ह्या खात्याला पूर्वी आलेल्या अनुभवाचा फायदा घेऊन १९४८ साली मुलांचा कायदा दुरुस्त करण्यांत आला. मात्र हा कायदा दुरुस्त करण्यापूर्वी जुले १९४५ ला एक खात्याची सामेति नेमण्यांत आली.व त्या समितीने मुलांच्या कायद्याचा खोल अभ्यास करून सुधारणा सुचविल्या, १९२४ च्या. कायद्यापेक्षा १९४८ च्या कायद्यांत महत्त्वाची सुधारणा म्हणजे कायद्यांत अपराधी मुलांच्या उपचाराची व्यवस्था केटी आहेच, पण अनाथ उपेक्षित कुमागीला बळी पडलेली अकद्या मुलांना जुवेनाईल ब्रेगर्स खात्यातर्फे वेगळी मदत देण्याची व्यवस्था करण्यांत आली आहे. *

मुंबईचा पाहिला कायदा होण्यापूर्वी १९२० सालीं मद्रासमध्ये मुलांचा कायदा संमत झाला, १९२२ साली बंगालमध्ये मुलांचा कायदा, १९२८ मध्ये मध्यप्रांतामध्ये मुलांचा कायदा करण्यांत आला, मद्रास येथील कायदा दुरुस्त करण्याकारेतां|. १९४९ सालां एक तज्ज्ञांची समिति नेमली, ह्या

१. १९५३ साली हें खाते ' कायम ) ससरूपार्च झाले.

९० नावडती मुलें

समितीरनेहि-गुन्हा तत्सम दाब्द गाळावे, अनुचिंतन-संस्था स्थापन करावी, अधिकाधिक गरजू मुलांना फायदा मिळण्याकरितां बवयोमयीदा विस्तृत करावी कायद्याचा हेतु शिक्षा नसून सुधारणा असावा--अशा महत्वाच्या सुधारणा केल्या आहेत.

निरनिराळ्या प्रांतांतील मुलांच्या कायद्याची तुलना खालीलप्रमाणे: ---

राज्य कायदे काय ) सुंबई मुंबई मुलांचा कायदा सरकारी बोस्टल स्कूल कायदा प्रोबेशन ऑफ ऑर्फिडर्स कायदा खासगी ( अनेक फुटकळ कलमें ) ( ) म्हैसूर म्हेसूर मुलांचा कायद सरकारी

म्हैसूर बोस्टंळ शाळेचा काग्रदा खाजगी संस्था नाहींत प्रोबेदान आफ ऑफेन्डर्स कायदा सरकारी परिवीक्षाधि- कारी देसख्वरेख करतात

३) मध्यप्रदेद & रिफर्मिटरी स्कूल कायदा सरकारी (४) राजपुताना नाहीं नाहीं (५)त्रावणकोर-कोचीन मुलांचा कायदा सरकारी 4६) आसाम नाहीं नाही ९७) उत्तर प्रदेश प्रोबेहान ऑफ ऑफिन्डर्स कायदा - बोर्स्टल स्कूल कायदा निमसरकारी ९८) पंजाब मुलांचा कायदा सरकारी प्रोंबेशन ऑफ ऑफिन्डर्स ( लहान रिफॉमेंटरी कायदा प्रमाणांत) बोस्टेल स्कूल कायदा ९९) बिहार नाहीं सरकारी संमत शाळा ९१०) बंगाल बंगाल मुलांचा कायदा सरकारी खासगी (११) ओरिसा स्वतंत्र कायदे नाहींत

मद्रासचे दोन कायदे हृजारीबाग रिफॉर्मेटरी कोड सरकारी

मलांचा कायदा ( इतिहास ) ९१

( १२ ) मद्रास मद्रास मुलांचा कायदा प्रोभेशन ऑफ ऑफेन्डसे कायदा सरकारी खाजगी

( वरील तुलनात्मक आलेख श्री, द. वि. कुलकर्णी, चीफ इन्स्पेक्टर ऑफ सर्टिफाइड स्कूल्स, मुंबई राज्य यांच्या मान्यतेने, त्यांच्या इंग्रजी लेखांतून घेतला आहे. )

भारतांतील वरील स्व कायद्यांचा तुठनात्मक विचार करतांना मुंबई भ्रांतांतील काय हे अग्रेसर आहे असें स्पष्ट दिसतें, आज तरा मुंबईचा १९४८ चा कायदा हा सर्वात प्रगत कायदा आहे. ह्या कायद्यांतील तर्त्वे त्यांत निमाण केलेल्या सोयी ह्या अत्यंत महत्त्वाच्या उपयुक्त आहेत. बालक- कल्याण-कार्य मुंबई राज्यांत अत्यंत पुढारळेळे आहे. परंतु परिवीक्षेचे कार्य-विशेषतः कोमारावस्थंतील १६ ते २१ ह्या वयांतील मुलांच्या करितां-हें फारसं पुढारलेले नाहीं, त्या बाबतीत ( 4 तण] 70080०0 ) मद्रास उत्तर प्रदेश यांचें काय वाखाणण्याजोगे आहे. मद्रास सरकारचा दुरुस्त कायदा अधिक प्रगतिशील आहे कारण त्यामध्ये मुंबई मुलांच्या कायद्या पेक्षां अधिक स्पष्टपणें, दंडशास्त्रीय शासनशास्त्रीय दृष्टिकोनापेक्षां महत्त्वाचा असा मुलांच्या सुधारणेचा दृष्टिकोन मांडलेला आहे. मध्यमारतांतील कायदा व्यवहारांत पूर्णपर्णे आणला जात नाहीं, बंगालमध्योहि रिफर्मिटरी शाळांबाबत तेथील कार्य-पद्धतीबराबत थोडासा मागासलेलेपणा.आहे.

भारत सरकारला असें वाटलें कीं मुलांच्या उपचाराबराबत पुन:स्थापने- बाबत सवंत्र सारखेपणा असावा ह्या हेतूनें भारत सरकारनें १९४९ साली एक शिक्षण-मंञर्यांची परिषद बोलाविली त्यानंतर एक तज्ज्ञांची समिति नेमण्यांत आली. ह्या समितीच्या कार्याचा हेतु एक अनुकरणीय स्वरूपाचा ( १४०१७ ) मुलांचा कायदा करावा हा होता. हा कायदा करतांना समितीने आज असणाऱ्या सवे कायद्यांतील गुण घेतले आहेत. त्यांत सर्वे दंडशास्त्रीय ( म्ह० गुन्हा, गुन्हेगार, शिक्षा वगेरे ) शब्द टाकले आहेत. जास्तीत जास्त मळे कुमारांना याचा फायदा मिळावा म्हणून वयोमर्यादा २१ पर्यत वाढविण्याचे योजलेले आहे. दिवाय आज या क्षेत्रांत असलेलीं सर्वे चांगलीं तत्त्वे घेऊन दंडशासनाचे ( ०18) ) तत्त्वज्ञान टाळळें आहे. येथेंच,

९२ नावडती मुळे

जातां जातां, एका प्रश्नाचा विचार करणे अगत्याचे आहे. कांहीं लोकांना असें वाटतें कीं सर्व देशाला लागूं पडेल असा एकच मुलांचा कायदा असावा. मुलांच्या कामामधील सर्वोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूल परिवीक्षाधिकारी यांचे संबंध. हे संबंध ही वैयाक्तिक गोष्ट आहे. प्रत्येक मुलाचे प्रश्नह्मि वेगळे असतात. तेव्हां अशा कामाचे निर्यत्रग एका केंद्रामधन झालें तर तें दिरंगाईचें अव्यवस्थित होईल. शिवाय तो कायदा बदलणेंहि फार कठीण होईल. कायदा ही गतिमान संज्ञा आहे त्या त्या कालांतील सामाजिक संकेतांचे प्रातिब्रिंञ त्या त्या कायद्यांत पडलेळें असते. तेव्हां संकेताबरोबरच कायदा बदलणे श्रयस्कर पण असख्रिळ भारतीय कायदा ळोकर बदलणे काठिण हो अखिल भारतीय कायद्यामुळे प्रांतांना कार्यांची प्रेरणा पुरेशी मिळणार नाही. ॥शीबाय आज भारतांत प्रत्येक प्रांतांत गरजू मुलाला वेगवेगळी वागणूक दिली जाते. कोठें त्याला ' लहान गुन्हेगार ' समजतात, तर कोठें ' परिस्थिर्तांचा जळी ? मानतात. तेव्हां या कल्पना एका पातळीवर आणून, तशा संस्था काढून; कार्यकस शिकवून काम चालविर्णे आर्थिक राज्यव्यवहाराच्या दृष्टीनें दक्‍य होणार नाहीं.

परंतु गरजू मुलांच्या बाबत कार्य करणाऱ्या प्रांतांना याग्य दिशा मिळावी म्हणून मध्यवती सरकारनें कांही गोष्टी करणें आववयक आहे. ( ) मुलांचा अनुकरणीय ( 11०१61 ) कायदा करावा. म्हणजे त्याच्या आधाराने प्रांतांना कायदे करतां येतील, 'अनुकरणीय कायदा हा त्या वेळच्या अद्यावत कल्पनांचा निदर्शक असावा प्रत्येक प्रांताने त्यांतून जास्तींत जास्त कल्पना आपल्या शक्‍यतेप्रमाणें घ्याव्या. ( सध्यां लोकसभेपुढे श्री, केशवदेव मालबीय ह्यांनी मांडलेला लौकरच राज्यांना लागूं होणारा * मुलांचा कायदा आहे.) (२) निरनिराळ्या प्रांतांतील कार्याचें सुसूत्रीकरण करावें. उदा मुंबई मध्यें पकडलेल्या मद्रासच्या मुलाळा शिक्षणानंतर मद्रासमध्ये परत पाठविला तर तेथें मुं्रईसारखी मदतीची व्यवस्था असावी. (३) आजपर्यंत झालेल्या भारतांतील कामाचा आढावा घेऊन परिभाषा, आंकडे माहिती जमवून त्यांचा उपयोग करावा, ह्याकरिता एखादा ब्यूरा किंबा तत्सम-संस्था निमोण करावी. ह्या संघटनेचा संदर्भ म्हणन, मार्गदरीक म्हणन, संशोधक म्हणून उपयोग व्हावा. अक्या संघटना अमेरिका इंग्लंडमध्यें आहेत. ह्यामुळें कामाची

मुळांचा कायदा ( इतिहास) ९३

पातळी उंचावण्याला मदत होईल. १९५२ साली भारतांतील कार्य पाहूण्या- करितां आलेल्या डा. रेकळेस या युनायटेड नेशन्सच्या तज्ज्ञानेंहि मध्यवर्ती ब्य्रो वा तत्सम संस्था काढावी असें सुचविले आहे. (४) शाक्य तेथें “६ सामाजिक कल्याण ?' किंवा समाजसेवेचे काये करणारें स्वर्तत्र खार्ते असावे.

अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचा वेगळा कायदा असल्यानें कामामध्ये वेगवेगळेपणा निमाण झाला आहे. त्याला मार्गदरीन म्हणून ' स्टँडर्ड जुवे- नाईल कोर्ट ? कायदा नांवाचा कायदा करण्यांत आला आहे, त्याच्या हेतूजद्दल त्या कायद्यांत म्हटलें आहे. “' ह्या कायद्याचा हेतु, त्याच्या व्यवण्थ- खालीं येणाऱ्या प्रत्येक मुलाला आसरा मार्गदर्शन देण्याकरितां, शिस्त लावण्याकारेतां आहे. ही व्यवस्था शक्य तर मुलांच्याच घरीं कुटुंबांत तें राक्‍य़ नसेल तर घरासारख्याच वा तत्सम संस्थेंत कळी जाईल. आईबापांनी मुलांकारितां ज॑ जे केलें असतें, तें ते सर्वे; शिक्षण, काळजी, प्रेम, व्यवस्था ह्या व्यवस्थेत सामावलें जाईल. ह्या कायद्यांत हें तत्त्व मानलेळें आहे कों कोटापुटे आलेली मुलें हीं राज्यसरारची मुलें आहेत त्या भावनेनेंच त्यांचें रक्षण, पोषण शिक्षण केलें जाईल. '' इंग्लंडमध्ये पहिला कायदा १९०८ सालीं केला गेला. तो नंतर १९३३ सालीं बदलला १९३८ साली सुधारला. इंग्लंडच्या कायद्यांत अमेरिकन कायद्याप्रमाणे भावना नाहीं, कायद्यांतील दंड- शासनाची वृत्ति स्त्रियांना न्यायाधीडा नेमून काढण्याचा तेर्थ प्रयत्न केला आहे. मुलांना वेगळ्या तऱ्हेची वागणूक द्यायला हवी, बालगुन्हेगारांना वेगळे शिक्षण हवें अशी हाकाटी प्रथम फ्रान्समध्ये करण्यांत आली. पण फ्रेंच कायद्याची ह्याबाबतची प्रगति थोडी सावकाश झाली, १८९८ पासून ऑगस्ट १९५ पर्यंत ही चालूच होती. तेथे १९३१ साली मुलांच्या बाबतच्या कायद्याला खरें स्वरूप आलें. त्यानंतर झालेली बाढ ही युद्धकालांत निर्माण झालेल्या अडचणी लक्षांत घेऊन लाठेली असल्यानें १९५० साली कायद्याला आलेलें स्वरूप हें पुष्कळच प्रगत आहे. बेल्जममध्ये १९१२ झेकोस्लोव्हाकियांत १९३१ सालीं मुलांचे कायदे झाले. जर्मनीमध्ये १९२३ सालीं मुलांच्या कोर्टाचा कायदा झाला पण हिटलरच्या राजवटींत त्यांतील मद्दत्वाचीं तत्त्वे उपोक्षिलीं गेलीं, ग्रीसमध्ये तर मुलांची कोटे १९४० सालीं सुरू झालीं. पोलंडमध्ये १९१९ सालीच मुलांची कोर्टे स्थापन झालीं. स्वँडिनव्हियन देशांत विशेषत $ नावेत ““ अनोपचारिक कोटांचा ? प्रयोग पुष्कळ यरास्वी

९४ नावडती मुलें

ज्ञाला आहे. रशियन भागांताहे याबाबत अगदीं नवे उपाय, प्रयोग सुधारणा होत आहेत असें कळतें. ( पहा “' सिन्स अँड सायन्स '? ) पण त्याविषयी संपूण माहिती मिळत नाहीं.

फार पुरातन काळापासून मुलांना वेगळ्या तऱ्हेने वागवावे, त्यांना संरक्षण द्यावें अशा तऱ्हेच्या कल्पना प्रचलित आहेत. पण त्यांना शास्त्रशुद्ध स्वरूप गेल्या दातकांत आळे कमीजास्त प्रमाणांत त्या कल्पनांचा अंमल निर- निराळ्या देशांत केला गेला, कायद्यानें माणसें सुधारत नाहींत. देशांतील माणसे नीतिमान असावी असा कायदा करून नीति सुधारत नसते, परंतु माणसे सुधारावी म्हणून वातावरण, सुधारण्याकरितां लागणारे मार्गदर्दीन आर्थिक सामाजिक साह्य वगेरे करणारी यंत्रणा कायदाच निर्माण करूं शकतो. मूळ कायद्यानें सुधारत नाहीं, पण त्याला सुधारण्याकारेतां शाळा, मदत देणारा परिवीक्षाधिकारी, ही यंत्रणा कायदाच निर्माण करूं शकतो. कायदा हा दंड आणि शिक्षेकरितां नाहीं. समाजाचें स्वास्थ्य माणसांच्या सुधारणेकरितां आहे. त्याचप्रमाणे द्दी चुकटेलीं मुळे गुन्हेगार झालीं याला कारण परिस्थाति समाज, हें केवळ कायदाच पटवू शकेल. ह्या हा्टे- कोनांतून विचार केला तरच बालगुन्हेगारांच्या प्रश्नाचे खरें उत्तर सांपडेल.

03

मुलांच्या हक्काचा जाहीरनामा

सुठांच्या कल्याणाकरितां मध्यवर्ती राज्यसरकारांनी केलेल्या निरनिराळ्या कायद्यांचा अभ्यास करून सरकारी खातें खाजगी संस्था ह्यांच्या कार्याचा अनुभव जमेला घरून १९४८ सालीं मुंबई सरकारनें नवा मुलांचा कायदा केला, ह्या कायद्याची सवे कमे पाहिलीं त्यांतील विचारांचा आढावा घेतला तर या कार्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या त्यांचें निराकरण या कायद्यासरये कशा तर्‍हेनें होईल इं लक्षांत येतें. ह्या कायद्याच्या प्रास्ताविकांतच म्हटलें आहे कीं “मुलांना कुमारावर्स्थेतील बाल- गुन्हेगारांना आसरा, संरक्षण देणाऱ्या उपचारवयवस्था सांगणाऱ्या आणि त्यांच्या पुनःस्थापनेची न्यवस्था करण्याकरितां बालगुन्हेगारांच्या चौकशीकरितां करण्यांत आलेल्या सर्व कायद्यांचे एकत्रीकरण सुधारणा करण्याच्या हेतूनें हा १९४८ चा मुलांचा कायदा करण्यांत येत आहे. ? ह्या कायद्याची संपूर्ण तपासणी करण्याआधी त्याचे नजरेत भरणारे ठळक विरोष कोणते आहेत त्यायोगे कोणतीं नवीं तत्त्वे प्रस्थापित होत आहेत पाहणें इष्ट आहे. ह्या कायद्याप्रमाणे ( ) बालगुन्हंगारांची चोकशी मुलांच्या कोटोतच झाली पाहिजे जेथें जेथे मुलांचे कोट आहे तेथें तेर्थे गुन्हेगार मूल त्याचा वयांत आलेला साथीदार ह्यांची एकत्र चौकशी होतां कामा नये. (२) न्याया. ध्यक्षांच्या खास परवानर्गीवांचून वकिलांना मुलांच्या कोर्टात येतां येणार नाहीं.

९६ नावडती मुलें

ट*२८०४८/१८४१०€१५ ४५४४-१५-५८ /५-४-५५-/५-/५.-/५.५---९.-८/६-*

७१.५९१४६/९१४४-/९१/९४५४४०४१५४१५५५९७५५९००७०५०८४०००0%०५९४०११००0 ६००००४११००

(३) महारोग मनोव्यथा ह्यांना बळी पडलेल्या मुळांची व्यवस्था करण्यांत आली आहे. (४) जीं मुळें ऐकत नाहींत किंबा हूड आहेत त्यांना संमत शाळेत घालतां सुयोग्य अशा खाजगी संस्थेत किंत्रा एग्वायया नातलर अगर पालकाकठे सोडतां येतें. ( ) मुलांची पिळवणूक थांब्रविण्याकरितां व्यवस्था करण्यांत आली आहे. (६ ) मुलांची छळणूक हा गुन्हा गंभीर ठरवून गुन्हेगाराला वारंटाशिवाय पकडण्याची सोय केली आहे. ( ) संपूण खात्री झाल्यारोवाय मूल पुरक्षित राहील ही खात्री दिल्याऱिवाय मुलाला जामिनावर सोडण्यांत येत नाहीं. ( ८) धोकेज्राज मुलांना तुरुंगांत पाठविणे हें कर्चित्‌ तोह फक्त सरकार करूं शकते, (९ ) परप्रांतांतीळ मुलांना आपल्या प्रांतांत पाठवून त्यांच्या पुनःस्थापनेंची सोय करण्यांत आढी आहे. ( १० ) परिवीक्षाधिक्रारी ( प्रोबेशन ऑफिससे ) हे राज्याचे सेवक आहेत. हे मान्य केलें गेळें आहे; सदूह्देतूरने केठेल्या कोणत्याहि कृत्याबद्दल त्यांच्यावर खटला भरतां येत नाहीं असें ठरविण्यांत आलें आहे.

ह्या कायद्यामुळे कांही संज्ञांना विशिष्ट अथ प्राप्त झाला आहे. त्या संज्ञा अशा मूल (01116) १६ वर्षीच्या आंतील मुलगा अगर मुलगी.संमत-शाळा ( ठळ्प०१ 8ळ0०1 ) अनाथ उन्मार्गी मुठांच्या शिक्षणाकरिता सरकारनें अगर खाजगी संस्थांनी स्थापन केलेल्या शालेय शिक्षणाच्या, धंदे- शिक्षणाच्या अगर शोती-शिक्षणाच्य़ा शाळा. सुयोग्य व्यक्ति अगर संस्था, (पपा ९501 0प१पपाला वापरांवप७) मुडांच्या संरक्षणपोषणा- करितां स्थापन झालेली ह्या मुलांच्या योग्य शिक्षगाची जबाबदारी घेणारी कोणतीहि संस्था अगर व्याक्ति, मुलांचे कोटे < गरजू मुलांच्या अडचणींचा विचार करण्याकरितां स्थापिलेलें कोर्ट, सुरक्षित जागा > स्वीकार-केंद्र ( रिमांड-होम ) अगर मुलांना जेथे तात्पुरते संरक्षित ठेवतां येईल अशी संस्था, दोन्ही नसल्यास मुलाला पोलिस ठाण्यांत इतर गन्हेंगारांपासून अलग ठेवण्यांत येतें. परिवीक्षा ( 0०05101) )> मुलगा चांगला वागावा म्हणून स्वतःच्या जञाजदारीवर त्याला सोडल्यावर त्याच्या मार्गदर्रांनाथ किंवा त्याच्या पुनःस्थापनेकरितां केलेळे प्रयत्न, देखरेख ( 501०४18100 ) > मुलगा कोणा नातलगाच्या किंवा हितार्चितकाच्या धरीं चांगल्या वागणुकीकरितां ठेवलेला असेल त्या वेळीं केलेली देखरेख,

मुलांच्या हकाचा जाहीरनामा ९७

“२ “शा*-*- “*-<.“*-“”*--“*-<*-**-“€*५-€*--”--

कायद्याच्या दुसऱ्या भागामध्ये ह्या कायद्यासयें जे मुलांचे कोट स्थापन होतें, त्याविषयी माहिती दिलेली आहे. समजा सरला नांवाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराची चौकशी चाळू आहे. अक्षा वेळी खटल्याला खूप प्रेक्षक जमतील, वकील लांबलचक भाषणें करतील वृत्तपत्रे त्या बातमीचे मोठमोठे मथळे देतील. त्या मुळीच्या मुलाखती छापतील, चित्रें देतील, पुढें त्या खटल्यांत आरोपीला शिक्षा होईलच पण ह्या खटल्यामुळे प्रसिद्धीला आलेल्या मुलीची काय स्थिति होईल, तिच्याशी पुढें लय्माला कोणी तयार होईल काय़ ! त्याचप्रमाणे एका गांबांत दरोड्याचा खटला चाळू आहे. त्या दरोडेखोरांना मदत केल्याच्या आरोपामध्ये एक लहान मुलगा आहे, ह्या खटल्याचें स्वरूप पाहून खटला सेशन कमिट करण्यांत आला आहे. आतां त्या खटल्यामध्ये त्या बदनाम झालेल्या दरोडेखोराबरोबरच त्या मुलाची चोकशी करणें योग्य होईल, का स्वतंत्रपर्णे ! या भागांत अर्से सांगितलें आहे कीं सरकारने जागोजाग मुलांर्ची कोर्टे स्थापन करावी, त्यांवर अध्यक्ष म्हणून पगारी मॅजिस्टेंट ( वर्ग ) ह्यांना नेमार्वे कोणतेंहि मूल वयांत आलेला माणूस ह्यांची चोकशी एकत्र होऊं नये. मुलांचे कोटे वेगळ्या जागीं वेगळ्या वेळीं भरावे. खटला सेशन कमिट झाला तरी मुलांची चोकशी मुलांच्या कोटोतच चालावी. कोर्टाचे न्यायाधीदा, आधिकारी खास परवानगीर्ने आलेले लोक खटल्यांत रुंतलेळी माणसें याशिवाय इतरांना कोटात येण्याची बंदी असावी, हजर असलेल्या कोणत्याहि माण- साला कोर्ट बाहेर घालवू ठाकते. एका मुलीची हकीकत अशीच महत्त्वाची आहे. ती मुलगी-रझिया नांव तिर्चे-आपल्या एका लांबच्या मावशीकडे राहात होती. ही मावशी अनेतिक वर्तनाची होती. तिची इच्छा राझिया आपल्या ताब्यांत मिळावी अशी होती म्हणजे तिच्या अनेतिक व्यवसायाला रझियाचचा उपयोग करतां आला असता, ह्या बाबतींत मुलीला पालकापासूनच संरक्षण देणें अवशय आहे. कारण ती मावशी जर कोटोत आली तर पुलीवर दडपण आणेल, तिला पढवेल म्हणून अशा मुलांमुलींच्या बाबतींत पालकांना सुद्धां कोटांत हजर राहण्यास बंदी करतां येते. तीच गोष्ट वकिलांची आहे. वकील हे वकिटीकडे व्यवसाय म्हणून बघतात. अर्थात्‌ हें अगदी स्वाभाविक आहे. पण दुदैवाने कांही. अपवादात्मक वकील धंदा करतांना आपली खोटी

ना. मु.

९्द नावडती मुलें

बाजाहे तांत्रिक कायंदेबाजीनें खरी भासवितात., वरच्याच उदाहरणामध्यें जर एखादा वकील आला त्यानें मावज्ञी ही कायदेशीर पालट्क असून ती नीतिमान आहे असें भासबिलें ती मुलगी सुटली तर काय होईल! तो खटला मावशी जिंकेल, बकिलाला फी मिळेल मुलगी अनैतिक व्यवसायाला लागेल. सरवेच वकील असे नसतात. पण असे अपघात टाळण्याकरितां असें एक कलम घालण्यांत आठे आहे कीं कोटोच्या परवानगीविना वाकिलांना मुलांच्या कोटीत येतां येत नाहीं, इतर कोटीमध्यें, कोर्ट हा गुन्हा खरा कीं खोटा येवटेच पाहते शिक्षा देते. मुलांचे कोर्ट हे॑ शिक्षा देणारे कोर्ट नाहीं. अपराध कां घडला ह्याची चिकित्सा करून मुलांना सुन्मागीला लाव- ण्याचे पालकाचें काम तें करतें, तेथे मुलांचें हित प्रथम पाहिले जाते. कायदा नंतर सांभाळला जातो. यामुळे सामान्यतः वकिलांनाहि येथें काम नसतें. मुलाची चौकशी करतांना कोट मुलाचे वय, स्वभाव शील, मुलाच्या भावतालची परिस्थिति परखिवीक्षाधिकाऱ्याचा अहवाल याचा विर्‍चार करतें. ह्या मुलांची नांबें, पत्ते, चित्रे वगेरे छापण्यास प्रसिद्ध करण्यास कायद्यानें बंदी आहे. अर्थातच ह्याचा हेतु स्पष्ट आहे. संसर्गजन्य रोगाने पछाडलेलीं मुळें चौकशी करतां आल्यास त्यांना वेगळें ठेवण्यांत येतें पालकांच्याकडे सोडावयाचें झाल्यास पालक त्या रोगाने पछाडलेले नाह्दीत अशी खात्री करून घेण्यांत येते,

तिसऱ्या भागांत संमत- शाळा, सुयोग्य संस्था, स्वीकार-केन्द्रे ह्यांसंबंधी माहिती देण्यांत आली आहे. प्रांतिक टरकार खाजगी संस्थांना शाळांना संमत-शाळा किंबा स्वीकार-केन्द्र म्हणून जाहीर करू दाकतें, प्रांतिक सरकार सुयोग्य संस्था कोणाला म्हणावें ह्याचे नियम करते ज्रालकल्याण खात्याचे प्रमुख चीफ इन्स्पेक्टर ऑफ सर्टिफारेड स्कूल्स तर्से जाहीर करतात, संमत- शाळा सरकारी किंबा खाजगी कशीहिे असली तरी, त्याला एक शाळा- प्रमुख हितचिंतकांची समिति लागते, या शाळांतून वैद्यकीय तपासणीं होते, खाजगी शाळांना संमत-शाळा ( 066111116१ 8७०08 ) म्हणून जाहीर केलेलें असलें तरी सरकार आपली संमति काढून घेऊं शकते किंवा ती संस्था हें काम करण्यास नकार देऊं शकते, खाजगी संस्थेत पाठविल्या नाणाऱ्या प्रत्येक मुलाकरितां त्या संस्था-चालटकांची संमति घ्यावी लागते.

मुलांच्या हक्काचा जाहीरनामा ९९

ह्या भागांत सर्वात महत्त्वाचें कलम ३५ वें आहे. पुष्कळदां असें अनुभवास येतें कीं कांदी. आपमतलत्री लोक एखादी संस्था अगर अनाथाश्रम कोढतात. त्याकरितां देणग्या पैसे मिळवितात त्या सावेजनिक संस्थेच्या नांवा- खालीं स्वतःचा स्वार्थ साधतात, त्या मुलांची आबाळ करतात त्या मुलांची छळवणूकहि करतात, हे प्रकार थांजविण्याची व्यवस्था या कलमांत आहे. या कलमान्वये एखादी मुलांच्यासाठी स्थापन केलेली शाळा अगर संस्था ( तिला सरकारी मदत असो अगर नसो ) मुलांचा दुरुपयोग करीत आहे, त्यांचें अकल्याण करीत आहे अशी दका आल्यास चीफ इन्स्पेक्टर अगर त्यांचे प्रातिनिधि केव्हांहि त्या शाळेची तपासणी करूं शकतात. त्यांचीं दप्तरे तपास शकतात. जेर त्या संस्थेंत अंदाधुंदीचा कारभार आहे. मुलांची गेरव्यवस्था आहे असें आढळले तर त्या संस्थाचालकाला समन्स काढतां येतें तेथील सवे मुळें दुसरीकडे हलविली जातात. अर्थातच ह्या कलमाचा वापर करण्याची वेळ क्वचितच येते.

मुलांच्या कायद्याच्या चौथ्या भागांत ह्या कार्याकरिता लागणारे अधिकारी ( चीफ इन्स्पेक्टर, इन्स्थेकटर असिस्टेंट इन्स्पेक्टर ऑफ सर्टिफाइड स्कूल प्रोबेशन ऑकिसर्स ) त्यांचीं कामें ह्यांचे विवेचन केळें आहे. सरकार किंवा या कार्यात असणाऱ्या खाजगी जिल्हा-संस्था प्रोबेशान ऑफिससंची नेमणूक करतात.

अनाथ मुलांची व्यवस्था करण्याची योजना ह्या कायद्याच्या पांचव्या भागांत करण्यांत आलेली आहे. पुढील मुलांना मुलांच्या कोटापुर्ढे हृजर करावें लागते. ( ) ज्या मुलाला राहायला घर किंवा उदरनिर्वाहाचे साधन नसेल जो भटकत असेल, मीक मागत असेल, किंबा कोणतीहि गैर गोष्ट करीत असेळ; ( ) रजे मूल अनाथ किंबा बेवारशी असेल, ज्याला आईबाप किंवा पालक नसतील, अगर असुनहि मुलाचा सांभाळ करण्याला अयोग्य असतील; ( ) जे मूल वेह्या, दारूबाज अगर गुन्हेगार व्यक्तींच्या सहवासांत असेल; ( ४) जे मूळ वेश्या असलेल्या घरांत राहात असेल किंबा तेथें वारवार जात असेल; (५ ) किंवा र्जे मूल कुसंगतीत असेल किंवा अनेतिक बातावरणांत,नेतिक धोक्यांत असेल किंबा गुन्हेगारी जीवनांत असेल; त्या सर्व मुलांना पोलिस अगर प्रोबेशन ऑफिसर

१२०० नावडती मलें प्रांनीं मुलांच्या कोटात हजर करावें, जर तेथें मुलांचें कोट नवतेल तर मुलांच्या कोटाची व्यबस्था जेथें असेल तेथें मुलाला पाठवावे. ह्या ताब्यांत घेतलेल्या मुल्यला जर आईत्राप असतील तर पोलिसाने प्रथम आईबापांना कळविलें पाहिजे, एखाद्या गरजू सुलात्राबत माहिती मिळतांच मॅजित्टेट त्या मुलाला हजर करा अर्त पालकांना कळवितात पालक योग्य आहेत असे वाटल्यास म्चौकशीच्या काळांतह्ि मुलाला पालकाजवळच ठेवतात. परंतु चौकशीच्या काळांत मुलाला भलत्या ठिकाणी हृलवलें जाईल, ' लपवळे जाईल अशी हांका आल्यास कोट मुलाला आपल्या ताब्यांत घेईल, आवश्यक वाटेळ तर पालकाच्या घराची झडती हि घेतली जाईल, ही खबरदारी आवश्‍यक आहे कारण एका उदाहरणांत ताब्यांत असलेली मुलगी चौकशीच्या काळांत नाहींशी झाली, ती वेडसर आहे, ती पळून गेली म्हणून त्या तथाकथित पालकांनी कांगावा केला; पण पोलिस तपासांत ती मुलगी एका वेद्यागण्हांत सांपडली. या मुलांची चौकशी पूर्ण झाली मॅजिस्टूेंट यांस जर असें वाटलें कीं मुलाला एखाद्या तैपत-शाळेंत पाठविल्यास त्याचा फायदा होईल तर त्यास संमत-शाळेत घालण्यांत येतें. जर असें वाटलें को पालक अगर दुसरा कोणी सुयोग्य ग्रहृस्थ त्याचा योग्य सांभाळ करील तर कोटे योग्य तो लेख जामीन घेऊन वाटल्यास मुळाच्या देखरेखीची व्यवस्था करून त्याच्या ताब्यांत देईल, जामिनकीच्या अटीचा भंग झाल्यास मुलाला पुन्हा संमत-शाळेंत पाठविण्यांत ग्रेईल. या- दिवाय त्या भागांत अशीहि सोय आहे कीं एखाद्या पालकाला असे वाटलें कीं आपला मुलगा आपले अजिब्रात ऐकत नाहीं, वांड आहे, तर ते पालक मुलांच्या कोटांकडे तसा अज करूं शाकतात अर्जांच्या छाननीनंतर कोर्टाला ते॑ पटल्यास कोर्ट त्या मुलाला शाळेंत पाठवते अगर दुसरी योग्य व्यवस्था करते.

आईबाप पालक यांच्या दृष्टीने ह्या कायद्याचा सहावा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्या ४८ कल्मांत म्हटळें आहे. मुलगा ताब्यांत असतांना जो मुलाला जाणूनबुजून त्रास देईल, वाईट वागवेल, त्याच्याकडे दुलेक्ष करील किंबा हें होण्याला कारणीभत होईल, मुलाला शारीरक मानसिक त्रास होईल अशा तऱ्हेने, मुलाला पुरेसे खायला, अंगावर घालायला, राहायला किंझा अवश्य असणारी वैद्यकीय मदत देणार नाहीं त्या पालकाला जास्तींत जास्त दोन

मुलांच्या हक्काचा जाहीरनामा

0 ००७. 0010200000 10.00: जद

१०९

“४-”८*--<१--/४*- ८६-८९ “२ ““*-”* “- “२ -.”/५-”-”/१ “70-००

वर्षे रिक्षा हजार रुपयांपर्यंत दंड होईल, अर्थातच योग्य कारणाकरितां मुलाला शिक्षा केल्यास ती ह्या कलमाच्या कक्षेत येणार नाहीं, पुढील कलमांमधूनहि

अश्याच स्वरूपाची शिक्षा सांगितली आहे. कडम

४९ भीक मागण्याकरेतां मूल नोकरीवर ठेवणें, विकणे, त्याला भीक मागायला लावणें, त्याकडे दुलक्ष करणें; मिकेकरितां प्रदरशोन करगे.

५०, ५१, ५२, मूल ताब्यांत असतां, सावजनिक जागीं झिंगणें त्यामुळें मुलावर ताबा ठेवण्यास असमर्थ होणें. डाक्टरांच्या आज्ञिविना मुठांना नशा येणारी औपधें किंवा दारू पाजणे, किंब्रा जेथें दारू वगेरे विकली जाते तेथें मुळाला पाठविणे, मुलाला आंत घेणें,

५३, ५४, ठाब्दांनीं अगर खुणांनी मुलाला सट्टा; अगर जुगार ह्यांकडे प्रवृत्त करणें, पैसे उसने घेण्यास लावणें, मुलांकडून गहाण वस्तु घेणे.

५५ मुळाला वेश्याग्रहांत जाण्यास प्रवृत्त करणें, जाऊं देणें,

५६, ५७, ५८, अठरा वर्षाच्या आंतील मुलीला, अनेतिक मार्गाला किंवा वेश्याव्यवसायाला प्रवृत्त करणे, पतीखेरीज दुसऱपाशी संबंध ठेवावयास लावर्णे, वेश्येच्याकंड मुलळीळा नोकरीला ठेवणें, १८ वर्षांच्या आंतीळ मुलीशी अनेतिक वर्तन करणें, मुलीडा अनेतिक वर्तनाच्या किंबा वेझ्यावृत्तीच्या थोक्यामध्ये, जाणून बुजून अगर अजाणतां ठेवगें, फूस अगर नादी लावणें,

५९ मुलाला हलक्या कामाकरिता अगर डाक, फॅक्टरी ब॒ इतरत्र नोकरीला ठेवून त्याचा स्वार्था- करितां उपयोग करणें, त्याचें वेतन देणें अगर त्यावर स्मतः जगणे.

शिक्षा

एक वप शिक्षा ३०० रु. दंड,

२०० रु. दंड अनुक्रमें महिना शिक्षाव १००८२. दंड, वर्षे शिक्षा ५०० रु. दंड. वर्षे शिक्षा १००८ रु, दंड. अनुक्रमें वर्षे राका १००० रु. दंड; तसेच पालकांकडून लेख घेतला जाईल,

१००० रु. दंड,

१०२ नावडती मुळें

किंबा त्याला नादी लावण्याच्या, समसंभोगाच्या; वर्षे शिक्षा,

वेव्यावत्तीच्या धोक्यांत ठेवर्णे, किंवा हें सर्वे १००० रु. दंड,

पाहून त्याकडे डोळेझांक करणें,

६०, पळणाऱ्या मुळाडा मदत करणें, लयविणें, महिने परत पाठविणे ५०० २. दंड.

( ) खासगी संस्थांचा दुरुपयोग रु. ५०० पुटे रु, ५० रोज. ९२) कलम २३ च्या विरुद्ध वागून मुलाचें चित्र, प्रतिवृत्त छापणे ५०० रु, दंड महिने रिक्षा ( ह्या भागातले सवे गुन्हे असे आहेत कीं ज्यांच्या कारितां पोलिसांना कोणालाहि वॉरटशिवाय पकडतां येतें. )

बालगुन्हेगारांना पकडल्यानंतर त्यांची कशी व्यवस्था करावी ह्याचं त्रिवेचन कायद्याच्या सातव्या भागांत केळे आहे. १६ वषाच्या आंतील वाटणाऱ्या गुन्हा करणाऱ्या सर्वे मुलांमुलींना कोटांपुढें उभें केल्यावर पुरेसा जामीन निळाल्यास जामिनावर सोडण्यांत येईल; पण सोडल्याने मुलाला धोका आहे असें वाटल्यास अगर न्यायाला अडथळा येतो असें वाटल्यास सोडलें जाणार नाहीं. सोडलेल्या मुलांना रिमांड-होममध्यें पाठवून तेथील प्रोबेशन ऑफिसरांना कळविण्यांत येईल. ते त्या मुलाच्या घरची माहिती पूर्वेतिहास जमा करतील. चोकशीच्या वेळीं पालकांना त्रोलावण्यांत येईल. चौकशीचा कांहींहि निर्णय झाला तरा मुळाला फांशी किंवा जन्मठेप देतां येणार नाहीं. गुन्ह्याचे स्यरूप फारच गंभीर आहे किंवा मुलगा अत्यंत दंगेखोर किंब्रा शीलभ्रष्ट आहे ह्या कायद्याखालील कोणतीहि शिक्षा त्याला पुरेशी होणार नाहीं असें कोटीला वाटल्यास ते सर्वे खटला सरकारला कळवितील त्याचा निर्णय घेतील, मुलांच्या बाबतींत गुन्हा ( 0017101100)) शिक्षा ( 56116066 ) वगैरे शब्दप्रयोग वापरण्यांत येणार नाहींत. चौकशी- नंतर मुलाला शिक्षणाकरितां सुधारण्याकरिता एखाद्या संस्थेत पाठविणे अवइग्र आहे असें वाटल्यास त्याला संमत-शाळेंत किंवा सुयोग्य संस्थेत पाठविण्यांत येते, किंवा योग्य वाटल्यास मुलाला ताकीद देऊन सोडण्यांत येईल. मुलाला जामिनकीवर सोडण्यांत येईल किंवा मुलगा १४ वषीवरील असल्यास दंड करण्यांत येहेळ, किंवा तो परप्रांतांतील असून नीट वागेल

मुळांच्या हक्कांचा जाहोरनामा १०३

असे वाटल्यास आपल्या गांबीं परत पाठविण्यांत येईल, मूळ १४ वर्षा- खालील असल्यास पालकांना दंड भरायला लावतां येतें. मात्र अर्से करण्या- पूर्वी त्याच्या पालकांना आपली बाजू मांडण्याची साधि दिली जाईल. जाभिनकीवर सोडलेल्या मुलावर देखरेख ठेवण्याची व्यवस्था कोटाला करतां येते जामिनकोच्या अटींचा भंग झाला तर त्या बालग]न्हेगाराच्या मूळ ग॒न्ह्याचें स्वरूप पाहून त्याची व्यवस्था करण्यांत येईल.

ज्या मुलाबाजत कांहीं गुन्हा घडला आहे किंबा घडण्याचा संभव आहे त्या मुलाला पोलिस सज्र-इन्स्पेक्टर किंवा इतर अधिकारी आपल्या ताब्यांत घेतील त्यात चोबीस तासांच्या आंत मजिस्टेटपुढें उभे करतील. नंतर पुढील खटला सुरू होईपर्यंत निकाल लागेयर्येत मुलाला ताब्यांत ठेवण्यांत येईल. ज्यांत मुलांबाबत गुन्हा घडळेला आहे. अश्या स्वरूपाच्या खटल्यांत मुलाला मुलांच्या कोटापुढें आणण्यांत येईल, अश्या मुलांना संमत-शाळेला पाठविण्यांत येईल, किंवा पालनपोषण करण्यास योग्य असे पालक अगर आप्त कोणी असल्यास त्यांच्या ताब्यांत देण्यांत येईल. याबाजत जामीन घ्यावा किंवा नाहीं, देखरेख ठेवावी किंबा नाहीं हें कोर्टाने ठखवावें. देखेरखीच्या अटींचा भंग झाल्यास कोर्ट मुलाला पुन्हा ताब्यांत घेईल. घरचे लोक योग्य आहेत असें वाटल्यास परप्रांतांतील घरीसुद्धा मुलाला पाठविण्यांत येईल. वरील उपाय-योजना करतांना ती करण्याची कारणें निकालपत्रांत दिलीं जातील.

याच आठव्या भागांत असें म्हटले आहे कीं एखाद्या मुलाबाजत एखादा गुन्हा घडला! आहे अगर घडण्याचा संभव आहे असा संदय एखाद्या कोटीला आल्यास त्या मुलाचा तात्रा घेण्याकरितां कोटे वारंट काढील. त्या वेळीं जर अपराधी, मुलाला वाईट वागवतांनाच आढळेल, तर झडतीच्या वेळींच त्या अपराधी ग्रहस्थाला अटक केली जाईल अगर कोटोत जरूर तेव्हां हृजर राहण्याच्या जामिनावर त्याला सोडण्यांत येईल. अशी माहिती देणारा ग्रहस्थ डाक्टर यांची गरज असल्यास तोहि झडतीच्या वेळीं हजर राहतील, मूळ ताब्यांत घेतल्याबरोबर प्रोबेशान आफिसर किंवा रिमांड-होमचे अधिकारी ह्यांना कळविग्यांत येईल चौकशीच्या करितां जास्तीत जास्त १४ दिवसांची (जी पुन्हा वाढवितां येईल) मुदत मॅजिस्ट्रेट देतील.

१०४ नावडती मले

१“ << -<*

कायद्याच्या नवव्या भागांत मुलाच्या शिक्षणाबाबतच्या उपाययोजनेत्राबत सांगतललें आहे. सर्वसामान्यपणे मुलाला वयाच्या अठरा वर्षापर्यंत, ( मुलगा पंधरा वर्षावरचा असल्यास; सतरा वर्षापर्यंतच्या मुदतीकरितां) संमत-शाळिमध्यें पाठविण्यांत येईल, मुदत कमी दिल्यास त्याचीं कारणे न्यायाध्यक्षानें नोंदून ठेवाबीं, ह्या मुलाच्या पालनपोप्रणाकरितां, पालकांना दाक्ति असल्यास त्यांचें आर्थिक साहाय्य घेण्यांत यावें. ह्या मुलांना त्यांच्या 'घमाप्रमाणें वाढविण्यांत यावें. तसें होत नाहीं असें आढळल्यास त्या मुलांची बदली दुसऱ्या संस्थेत करावी, मुलाला संमत-शाळेत, सुयोग्य संस्थेंत ठेवून सहा महिने झाल्यावर, संस्थेच्या हितरचिंतकाच्या समितीने ( ॥81॥॥7. ठण (७७ ) सुचच- विल्यावर अनुर्चितन संस्थेकडून ( 21[617”08506 &85800181101) ) त्याला दुजोरा मिळाल्यावर, मुलाला परवाना देऊन सोडण्यांत येईल, परवान्याच्या अटींचा भंग झाल्यास, चीफ इन्स्पेक्टर ऑफ सर्टिफाइड स्कूल्स तो पखाना रद्द करतील. परवाना रद्द झाल्यावर आईबाप पालकत्या मुलाला परत करीत नाहींत अशी खात्री झाल्यास कोटे त्यांना तसें करायला लावील, परवान्यावर असतांनाचा काळ संमत-झशाळेंत घालविण्याच्या मुदतीचाच एक भाग समजला जाईल, मात्र पखान्याच्या अटींचा भंग झाल्यास, भंग झाल्यापासून परत शाळेंत थेईपर्यंतचा काळ त्यांत मोजला जाणार नाहीं, मूल पळाल्यास तो अपराध समजला जाणार नाहीं, मुलावर खटला केला जाणार नाहीं पण कोणीहि आधिकारी त्या मुलाला बारंटागिवाय पकडून शाळेंत पाठवूं शकेल.

दहाव्या अकराव्या भागांत औपचारिक गोष्टींचा उहापोह केला आहे. कोर्टाच्या निकालावर तीस दिवसांच्या आंत वरिष्ट कोटांकडे अपील करतां येते. मुलाची त्रिनशते सुटका किंबा बोस्टेळ शाळेमध्ये बदली, प्रांतिक सरकार करूं दाकतें. बोस्टंल शाळेमध्ये मात्र बोर्स्टलळ कायदा लागूं पडेल, प्रांताबाहेरच्या संस्थेमध्ये बदली करणें असल्यास प्रांतिक सरकारची संमति लागेल. एखादे मूल दुबल मनाचे अथवा महारोगी आहे. असें आढळून आल्यास त्याला रुग्णालयांत अगर महारोग केंद्रांत पाठविण्यांत येईल. त्याला सुधारण्याकारितां कोर्टाने दिलेल्या मुदतीपेक्षां जास्त ठेवणें अवश्य आहे असें वाटल्यास प्रांतिक सरकार ठेवू हकेळ. तीं मुलें ल्युनसी कायदा महारोगाचा काप्रदा याखाली येतील. मुलांच्या इतर बदल्या चॉफ इन्स्पेक्टर करूं दाकतील, मुलाबाबत जो कोणी जाणूनबुजून खोटी माहिती देईल त्याला, ज्याच्या विरुद्ध माहिती दिली

मलांच्या हकका'चा जाहीरनामा १०५

१_/"४-/४-/४-४-४-/४£-€-१-टशट

असेल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागेल, हे काम करणारे प्रोबेदान ऑफिसरसे, चीफ इन्स्पेक्टर, त्यांचे अधिकृत प्रतिनिधि हे लोकांचे सेवक: आहेत असें समजलें जाडे. मुडाच्या कल्याणाकरितां केलेल्या कोणत्याहि गोष्टीकरितां त्यापैकीं कोणावरहि फिर्याद करतां येणार नाहीं,

मुंबई सरकारचा मुलांचा कायदा हा आजपर्यंतच्या मुलांच्या कायद्यामध्ये सर्वोत प्रगत सुधारलेला आहे. ह्यांतहि कांहीं उणीवा आहेत ज्या प्रत्यक्ष अनुभवाने दृष्टोत्सत्तीस येत आहेत, त्या वेळचे वेळीं कायदा सुधारून दूर करण्यांत येतीलच. मुलांच्या कायद्यारिवाय इतर अनेक कायद्यांत मुलांच्या स॑रक्षणाकरितां कलमें घालण्यांत आलेली आहेत. उदा० एग्छायमेट ऑफ चिल्ड्रेन अक्ट, मिकाऱ्यांचा कायदा, देवदासी कायदा, वेश्य़ाप्रतिबंधक कायदा, स्तराणींचा कायदा, शारदा कायदा, शाप्स ऑड एस्टनिळिशमॅट कायदा, वरील सर्वे कायद्यांमधून मुलांच्या व्यवस्थेविषयी फुटकळ कलमें घातलेली असलीं तरी मुलांच्पासाठीं केळेला असा ' मुलांचा कायदा ' हाचच गरजू मुलांच्या सवे व्यवस्था करूं शकतो.

याखेरीज कुमारावस्थेंतील मुलांच्या करितांहि कांही कायदेशीर व्यवस्था करणे अवइपर आहे असें वाटतें. आज पुढांच्या कायद्यामध्ये मुलाची वयो- मर्यादा सोळा वर्षापर्यंतच आहे. पण ती २१ वर्षापर्यंत न्यावी अर्स कित्येक तज्ज्ञांचे मत आहे. मुलाच्या आयुष्यांतील सर्वात महत्त्वाचा काळ कुमारावस्थेचा ( १0165001 ४० ) असतो. या कालखंडांत मुलें मोठी होत असतात, मुली वयांत येतात, त्यामुळें त्यांच्या अधसु्त मनामध्ये, नव्या नव्या भावना निर्माण होत असतात. ल्हान पुलें (६ ते १२ वर्षोर्ची ) गटागटांनी. खेळणें पसंत करतात, तर जरा वरच्या म्हणजे १२ च्या पुढची मुलें आपल्या स्वतःचा असा कंपू बनवून त्यांतच गुंग असतात. पण १६ वर्षीच्या सुमाराला मुलांचे लक्ष स्वतः भोवती केंद्रित होत जाते. कळी उमळून यावी तसें त्याचे नवें व्यक्तिमत्व प्रगट होत असतें. स्व्रतःचे कपडे, चर्या, केशभूषा यांकडे त्यांचे अधिक लक्ष असतें, त्याला ' कांहींतरी वाटतें;' “* कशाची तरी ? लाज वाटते. त्या आवाज फुटलेल्या मुलांना लहान मुळें मोठीं माणसें समजतात, आपल्यांत मिसळू देत नाहींत मोठीं माणसें त्या मुलांना अजून मूल ? आहे अद्या कल्पनेने वागवतात. त्यामुळें घड मूल नाही, धड पूणे वाढ

१०६ नावडती मुलें

झालेला ग्रहस्थहि नाहीं अशा चमत्क्रारेक वयोमर्यादेमध्ये मुलाचे मन हेल- कार्ज्र खात असतें, सुंदर पोशाख करावा, लोकांवर छाप पाडावी, कशाची तरी आकांक्षा घरावी, कांहीं ध्येय धरावें त्यासाठी स्वस्थ पगाला लावावे अमे वाटतें, इथेच मागसाच्या जीवनांतला मोठा चौक असतो. इथून अनेक रस्ते फुटतात, अनेक बाटा जातात. त्या वाटांमधून कोणती वाट निवडायची, कोणत्या रस्त्याने जायचें हॅ प्रत्येक मुलाला कळतेच असें नाहीं, कारण प्रत्येक चांटेअर वेगवेगळी आकषर्गे अततात; वेगवेगळे मोह असतात. म्हणून या वयामध्ये मुलांची खरी काळजी ध्यावी लागते.

ह्या वयोमर्यादेमध्ये एखादे वेळीं या कुमार-कुमारींच्या हातून गुन्हा घडला तर त्यांना तुरूंगांत पाठावितां दुसञ्या एखाद्या संस्थेत पाठवून सुधारण्याचा प्रयत्न करात्रा म्हणून बोस्टंल शाळेचा कायदा ' करण्यांत आला आहे ( १९२९ ), ह्या कायद्यामध्ये १९ ते २१ वर्षीच्या कुमारानें एखादा गुन्हा केळा तर त्याला सुधारण्याची संधि देण्याकरितां बोस्टल शाळे- मध्यें पाठविण्यांत येतें. हें केवळ मॅजिस्टेटच्या मनावर आहे. किंत्रा जेलमध्ये असलेल्या एखाद्या कुमाराला बोस्टंल शाळेंत पाठविल्यानें तो सुधारेल असे वाटलें तर त्याला बोस्टंलळ शाळेमध्ये बदली करून पाठवितां येतें. त्याच्या उलट बोस्टेंळ शाळेत पाठविलेला एखादा कुमार तेथें सुधारणे अशक्य आहे असें वाटल्यास त्याची बदली तुरुंगामध्यें करतां येतें. ह्या कुमारांना धंदेशिक्षण देण्यांत येतें, ह्या कुमारांचा त्या शाळेंत प्रत्रेश झाल्यापासून सहा महिन्यांनंतर, हितर्चितकांच्या समितीने ( 1872 0००1701६०७) सुचविल्यानंतर इन्स्पेक्टर जनरळ आफ प्रिझन्स त्याला पखवान्यावर सोडूं शकतात. 'परवान्याच्या काळांत त्याच्यावर प्रोबेशन आफिसरांची देखरेख असते. या मुदतीत तो नीट वागला नाहीं तर त्याला पुन्हा पकडून बोस्टेल शाळेंत 'पाठविण्यांत येतें अगर चौकशी समितीपुढे (17०5189198 0010101५०0 ) उभ करण्यांत येतें. ही सामेति त्याची संपूर्ण चौकशी करून त्याला पुन्हा शाळेत पाठवते अगर परवान्यावर सोडते, अशी एकच बोस्टेंलळ शाळा धाखाड येथें आहे. मुलींच्याकरेतां बोस्टल शाळा काढण्याची फार आव- इयकता आहे. वरील कायदा जुना झाल्यानें त्याच्या यंत्रणेमध्ये थोड्या उणीवा राहेल्या असून त्या सुधारण्याची तीव्र गरज निर्माण झालेली आहे,

मुलांच्या हक्काचा जाहीरनामा १०७ उदाहरणार्थ बोस्टेळ शाळेमध्ये पाठविणे हें आज बंधनकारक नाहीं. शाळेच्या शेक्षणक्रमांताहे थोंडासा फरक अनुर्चितनाच्या ( ७1७1-०७ ) व्यवस्थेत सुधारणा करतां येण्यासारखी आहे. ह्या वयांतील गुन्हेगाराबाबतर्चे संशोधन फार महत्त्वाचें ठरणारे असल्याकारणाने ह्या वयांत सुधारण्याची शक्‍यता जास्त असल्यानें या कायद्यांत सुधारणा यंत्रणेत बदल व्हावा असें वाटते.

बॉम्बे प्रोब्रेशन आफ ऑफेन्डर्स कायदा (१९३८) नांबाचा एक कायदा करण्यांत आलेला आहे. ह्या कायद्यामध्ये प्रत्यक्ष बयोमर्यादा घालून दिलेली नसड़ी तरी ज्यांची सुधारणा होणें हाक्य आहे अशा देडशास्त्राच्या दृष्टीने कोवळ्या गुन्हेगारांच्या करतांच त्याचा उपयोग असल्याने वरील कायद्यांच्या समवेतच त्याची पण ओळख करून घ्यायला इवी, ह्या कायद्यामध्ये अर्स म्हटलें आहे कीं गुन्हेगारांचे शील, वय, पूर्वेतिहास मानसिक शारीरिक स्थिति यांचा आणि गुन्ह्यार्चे स्थरूप तत्कालीन परिस्थात यांचा विचार न्यायाधिशांनी करावा, त्या गुह्याला जर जन्मठेप अगर फांशीची शिक्षा नसेल तर जामिनकीवर अगर देखरेखीखाली त्या माणसाला सोडण्यांत येते. [करम ५(१) वब (२). ] ह्या पद्धतीला मोकळी सुघारणा पद्धति हर ( 010601 प'"693(1101() ग्ह्ण्तां येईल. कारण पद्धतीमध्ये गुन्दे- गाराला त्याच्या घरांत समाजांत सुधारण्याचा यत्न केला जातो. तुरुंगांत घातल्याने जवढीं माणते सुधारतील त्यापेक्षां जास्त माणसें ह्या मोकळ्या सुधारणा पद्धतीनें सुधारतील असें तज्ज्ञांचे म्हणणें आहे, ( भारतीय तुरुंग सुधारणेचे प्रतिवृत्त डा. वाल्टर सी.रेकलेस ). मात्र देखरेखीच्या अटींचा भंग केल्यास पूवेवत्‌ रिक्षा देण्यांत येते. ह्या पद्धतीचा विदोष ह्वा कीं प्रथमच गुन्हा करणाऱ्या अगर चुकीनें त्यांत सांपडलेल्या माणसांन] त्याच्या घरांत ठेवून मार्गदर्शन वब मदत देऊन सुधारण्याचा प्रयत्न करण्यांत येतो. ह्या पद्धतीमुळे तुरुंगामध्यें ज्या अनेक अडचणी निर्माण होतात, त्या सर्व नष्ट होतात. ह्या कायद्यांत बयाच्या २६व्या वर्षापर्यंत माणसाला देखरस्तीखालीं सोडण्यांत येतें.

कांही तुरळक उणीवा सोडल्या तरी सर्वसामान्यपणे पाहिलें तर असें दिसतें कीं इतर प्रांतांच्या मानानें मुंबई प्रांतांत मुळें युवक यांच्याकरितां केलेल कायदे हे पुष्कळच पुढारलेले आहेत. उत्तर प्रदेश मद्रास ह्या प्रांतांत

१०८ नावडती मुळें

प्रोबेरशन आफ आफेन्डसे ? कायद्याचे काम मुंबईपेक्षा जास्त संघटित आहे. परंतु केवळ मुलांचाच विचार करायचा झाला तर असें स्पष्टपणानें म्हणायला हरकत नाहीं कीं आजचा मुंबई सरक्रारचा कायदा हा पुष्कळच पुढारलेला आहे. त्यांत असलेल्या उणीवा हळू हळू दुरुस्त केल्या जात आहेत ही फार मह- तत्वाची गोष्ट आहे कारण कायदा हा गतिशील अततो, तो कालमानाने बदलतो हेंच अजून कित्येक लोक मानायला तयार नाहींत. मुलांच्या कायद्यांत गुन्हेगार ज्यांच्याबावत गुन्हे घडले तीं मुठे त्यापेक्षांहि म्हणजे अनाथ, उपेक्षित, गरजू वांड मुलांच्याकरितां केळेली सोय, समाजांतील वाई लोकांच्यापासून ( ते कदाचित्‌ पालकाहे असूं शकतील ) मुलांना दिलेलें संरक्षण ह्याचा विचार केला म्हणजे लक्षांत येते कीं मुलांचा कायदा हा कायद नसतो, मुलांच्या हक्कांचा जाहीरनामा असतो.

१८१ खाजगी प्रयत्न

भई सरकारनें मुलांच्या कल्याणाकरितां केलेल्या कायद्यान्वये मुलांच्या व्यवस्थेकारेतां जी यंत्रणा निर्माण करण्यांत आली आहे ती पाहतां आज भारतामध्ये ' बालक-कल्याण ? ( 011]त-कृ०115810 ) या विषयांत तरी मुंबई राज्य अग्रेसर आहे असें मानण्यास आघार आहे. ह्या कायद्यांतील सर्वोत महत्त्वाचा कायदा म्हृणजे १९४८ चा मुलांचा वायदा. या कायद्या- प्रमाणे अनाथ, उपेक्षित, निराधार, वांड, उन्मार्गी अपराधी मुलांच्या सुशिक्षणाची पुनःस्थापनेची व्यवस्था करण्यांत येते. ही व्यवस्था करण्याचे काम खाजगी जिल्हा संस्था करीत असतात. हें काम कसे चालतें

आपण उदाहरणानंच पाहूं.

समजा, राम नांवाचा एक मुलगा आहे. लहानपणीच आईबाप वारल्या- मुळें तो निराधार आहे मामाच्या आश्रयाने पुर्गे दाहरांत राहात आहे. मामा स्वतःच्या मुलाला चांगलें प्रेमाने वागवतात रामला सावत्रपणा करतात, यामुळें रामाला घरांत सुख नाहीं. साहजिकच राम जास्तीत जास्त वेळ घराच्या बाहेर काढु लागतो. तेर्थे त्याला वाईट मित्र मिळाल्यामुळे हॉटेलांत जाण्याची, वारंवार चित्रपट पाहण्याची संवय लागते. ह्या संवयी पुरविण्या-

पेसे त्र तेव् - टर

इतके पेसे तर रामजवळ नसतात. तेव्हां तो प्रथम मित्रांची उसनवारी

११० नावडती मुलें

करतो. मग फुटकळ चोऱ्या करू लागतो दोवर्टी जुगाराकडे वळतो, अल्प वयांत रामचची झालेली प्रर्गात ही रामचे मामा किंबा शेजारीपाजारी काणा- लाऱ्च मान्य नस्ते, पण रामला कसा सुधारावा हा तर गहन प्रश्न असतो. कारण मारून झोडून, उपाशी ठेवून सर्व उपाय करून, त्याचे मामा थकलेले असतात. अर्थात्‌ रामचा स्वभाव हें त्याच्या पालकांना भोवतालच्या समाजाला एक कोरडे असतें, राम म्हणजे एक अहर्निश लागलेली चिंता किंवा प्रमेय वाटूं लागतें. अद्या तऱ्हेच्या मुलांना सामान्यपण प्रमेयात्मक मुरले ? 7?10016118010 (011]१1-61 ) म्हणतात. हीं मुलें अनेक प्रकारचीं असू शकतात, समजा एक लक्ष्मण नांबाचा मुलगा आहे. घरी आईबाप आहेत पण त्रांप मिक्षुकी करीत असल्यानें घरांत अठराविश्वे दारिद्रथच आहे. बापाला मदत म्हणून लक्ष्मण वतमानपर्त्रे बगेरे विकत असतो, परतु त्यांत वेळ गेल्यामुळे त्याला शाळेचा अभ्यास करायला वेळच होत नाहीं, लक्ष्मण ह्या जात्याच हुषार आहे. थोराघरी जन्माला आला असता तर आयू, सी, एस्‌. झाला असतां असें लोकांना वाटतें. राष्ट्राच्या दृष्टीनें लक्ष्मणाचा पुष्कळ उपयोग होण्यासारखा आहे. पण त्याला संधीच मिळत नाहीं, अर्थात्‌ त्याच्या बाबतींत गरिबी हा अपराध झाला आहे. हें कोडें कसे सोडवणार ? लक्ष्मणाला मदत कोण करणार एकदां कायझाले की अहिल्या नांवाची चोदा पंधरा वर्षांची एक मुलगी होती. धड मुलगी म्हणण्याइतक्या लहान वयांत नव्हती, धड बाई म्हणण्याइतकी वाढली नव्हती. लहानपणापासून हळव्या मनाची, कादंभथ्या;, कविता चित्रपट पाहून तिच्या मनांत प्रेमार्ने ठाण मांडले होतें. तिला प्रेमाची स्वमतसुंदर वणेनें तोंडपाठ होतां पण प्रीतीमागें लागणारा व्यवहार जीवनाची खोली तिला समजली नव्हती. तिच्या शोजारच्या श्रीमंत गुजराथ्याकडे एक डायव्हर कामाला होता. बरा पगार असल्यानें थोडासा छानछोकींत राही. त्याची भूल आहिेल्येला पडली, ती त्याच्या येण्याजाण्याच्या वेळीं दारांत उभी राही. एकदां चोरून चिठ्ठी पण पाठविली, अहिल्येच्या आईवडिलांना हा मोठा पॅच पडला आहे. तशीच द्रौपदी नांबाची एक मुलगी आहे. घरी विधवा आई आहे. लोकांकडे स्वॅपाक करून पोट भरते, कांहीं दिवसांनंतर तिच्या गांवचा एक गजानन नांवाचा इसम द्रौपदीच्या आईला भेटायला आला. तो एका

खाजगी प्रयत्न ११९

थिएटरमध्ये डोअरकीपर आहे, तो द्रौपदीला चित्रपटसृष्टींतल्या रंगीबेरगी गोष्टी सांगे, तिच्या रूपाची स्तुति करी सांगे “' तुला सिनेमांत घालूं. तू काय नर्गीस, नस्सीम, जयश्री यांपेक्षा सुंदर आहेस, खोऱ्यानें पेसा ओढशील.. मग आपण लग्न करूं.) या थापांना द्रोपदी फसली गजाननबरोबर पळाली. तिला गजाननने एका अनैतिक स्त्रीच्या घरीं ठेवलें आहे तो तिच्या स्वभावाचा फायदा घेणार आहे. इकडे द्रोपदीची आई. गांवभर तिच्या शोधांत वणवण फिरते आहे. त्या आईपुटें हा एक प्रश्नच आहे. अशी हजारो प्रमेयात्मक मुळें आहेत. पालक, आईबाप, शिक्षक समाज ह्यांच्या- पुढे ही प्रश्नांची मालिकाच उभी आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर कोण आणि. कर्से देणार !

ह्या सगळ्या मुलांच्या प्रश्नांचा विचार करण्याकरितां सरकारने जागोजाग मुलांची न्यायाल्ये ) ( उप४6101]16 (-0प1'(8 ) उघडली आहेत. मुलांची न्यायालये वेगळी असण्याचें कारण काय ? असा प्रश्न इथें साहजिकच उद्‌भवतो. त्याचें मुख्य कारण म्हणजे, मुलांच्याकरितां स्थापन केलेलीं कोटे मोख्या माणसांच्याकारितां काढलेली कोटे ह्यामध्ये मूलभूत फरक आहे. त्यांची कार्यपद्धति, हेतु स्वरूप सववस्वी वेगळें आहे मोठ्या माणसांच्या न्याया- ल्यांत कोणताहि खटला आला म्हणजे कोटाचे काम ह. असतें कीं. आलेला साक्षीपुरावा तपासाय'चा गुन्हा शात्रीत होतो कां नाहीं हे पाहायचे शात्रीत होत असेल तर त्या गुन्हेगाराला शिक्षा करायची. एखादा चोरीचा खटला असला तर चोरी झाली का ! तिचें स्वरूप काय १? चोरी ज्यानें केली त्यावर गुन्हा शाजरीत झाला का हँ पाहून मग गुन्हेगाराला शिक्षा द्यायची हें काम असतें. त्याच्यामध्ये प्रमुख हेतु दंड-शासनाचा ( 281 ) आहे. पण मुलांच्या कोटांचा हेतु शासनाचा नाही, संरक्षणाचा आहे, मदतीचा आहे. त्यामुळें मुलांच्या कोटात साक्षी, पुरावे, कायद्याची भाषा, वगैरे सर्व टाळण्यांत आलें आहे.

मुलांच्या कोटोत जर चोरीचा खटला आला तर त्या मुलाने चोरी केली हँ सेद्ध करणें त्याला शिक्षा करणें द्दा हेतु मुलांच्या न्यायालयाचा नसतो, तर मुलानें चोरी कां केली याचीं कारणें शोधून काढून त्यावर उपाय कग्णें हा हेतू असतो. ह्या मूलभूत हेतूमर्ध्येंच फरक असल्यानें मुलांच्या कोटात खास

११२ नावडती मुळें

७/00260%/४०/१०

<<”...

"१ ,»”€४१.”-.-€”९.”९४-.””7९.

परवानगी काढल्याशिवाय वकिलांना सुद्धां येऊं देत नाहींत. कारण इथे खटला लढवाय'चा प्रश्नच नसतो. अ्थोतच कायद्याची कलमे त्याचे “छेष काढण्यापेक्षा मुलगा कसा सुधारेल ह्याचा विचार मुख्यतः करायचा असल्यामुळं येथील न्यायाधीरासुद्ठां त्याच पद्धतीचे असतात, मुलांच्या कोटोत बहुधा तीन न्यायाधीश असतात. त्यांत दोन न्यायाधीश स्त्रिया असतात. ह्या ्लिय्रा कायदा शिकडेल्या नसतात, पण ज्यांना समाजसेवेची होस आहे, उपेक्षित मुळांच्याकरितां कांहीं करावे अशी होस आहे अशा स्रिया असतात. शिवाय एक मुख्य ल्यायराधीशा& किंवा न्यायाध्यक्ष अततो. हा मात्र मोठ्या झाणसांच्या कोटीतील व्यावसायिक न्यायाधीश असतो, आजकाल या क्षेत्रांतील तज्ज्ञांचे असें मत आहे कीं या तिन्ही न्प्रायाधिशांचा मोठ्या माणसांच्या कोटांशी कांहीहि संत्रंय नसावा सर्वाना समाजसेवेला अवश्य असणाऱ्या बालमानसशास्त्रासारख्या विषयांचे ज्ञान असावें. या दिशेनें मुंबई सरकारने कांहीं प्रयत्न केळेच आहेत.

मुळांच्या न्यायालयाला प्रमेयात्मक मुलांची चोकशी करावी लागते त्यांच्या सुधारणेचे उपाय सुचवावे लागतात. आतां प्रश्न असा येतो कीं जागोजाग सुरू केलेल्या या मुलांच्या न्यायालयांना ह्या मुलांची बातमी तरी कोण पोंचवणार कारण कोणाची कोठें, काय अडचण आहे हे समजल्या” शिवाय मुठांचें न्यायालय तरी काय करणार ! तेव्हां ही बातमी पोचवून त्या अडचणींत सांपडलेल्या गरजू मुलांची चौकशी करण्याकरितां ह्या कोटाच्या हाताखालीं कांही आधेकारी नेमले आहेत. त्यांना परिवीक्षाधिकारी किंवा ग्रोबेरान ऑफिसर्स म्हणतात. त्यांचें काम म्हणजे गरजू मुलांच्या अडचणी काय आहेत हँ समजावून घेर्ण किंवा त्यांच्या अडचर्णीची कारणें शोधणे, त्या अडचणींना कोण जबाबदार आहे दं पाहणे, त्या मुलांच्या स्वभावाचे विश्छेषण करून तो ब्रिघडण्याचें बीज कुठें खोल दडले आहे तें शोधून काहून सुधारायला काय करावें हे सुचविणे. गांवोगांव नेमलेल्या या लोकांचे काम हे असतं को अनाथ, उपोभ्षित, गरजू, वांड, अपराधी वगेरे मुलें कोठें आहेत हें शोधून काढणें सुधारणे. परंतु मुलांच्या कोटाला त्या मुलांची खर केवळ प्रोबेदान आफिसरच देतो किंबा त्यानेंच द्यावी असें नाहीं. एखादे वेळेला पोलिससुद्धा तें काम करतात. समजा, एखाद्या खटल्यामध्ये मोठ्या

पुणे)

क्क

चे काट

(

७] 1

घऊन त्यांचे निराकरण करणं

अडचणी समजावून

सुष्ठांच्या

खाजगी प्रयत्न ११३

माणसांच्या बरोबर मुलेंहि सांपडली तर नियमाप्रमाणे पोलिस मुलांची खबर मुलांच्या कोटोला देतात. त्यांची चौकशी वेगळी होते. याशिवाय मुलांचे आईबाप किंवा पालकसुद्धां मुलांच्या कोटीला अजे करूं शकतात.

कोणाकडूनहि मुलांबद्दल मुलांच्या कोटाला खब्रर पोंचतांच न्यायाधीश त्या मुळाला जामिनावर घरी राहूं देतात किंवा त्यांना जर असें वाटले की सुलाड़ा त्यान्या घरांतून हलविणें इष्ट आहे तर स्वीकार-केंद्रामध्यें किंबा रिमांड-होममध्ये ठेवतात. उदाहरणार्थ एखाद्या मुलीबातरत अनैतिक वागणुकीचा संदाय असला ती ज्या घरांत राहते तेथील वातावरणच जर अनैतिक असेल तर कांहींहि चौकशी करण्यापूर्वी त्य़ा मुलीला त्या घरांतून हलवून एखाद्या सुराक्षित स्थळीं ठेवणें इष्ट असते. म्हणन ज्या मुलां-मुलींच्या घरचे वातावरण आर्थिक, नैतिक सामाजिक दृष्ट्या चांगळें नसेल त्यांना रिमांड-होममध्ये ठेवण्यांत येते. स्वीकारकेंद्रांत मुलाला दाखल केल्यानंतर परिवीक्षाघिकारी त्या मुलाचा पूर्वेतिहास काय आहे त्याचा अभ्यास करतात संपूर्ण चौकशी झाल्यानंतर मुलांच्या कायद्याच्या ज्या कलमान्वये मुलाला ताब्यांत घेतळें असेल त्या कलमांत दिलेला अपराध किंबा त्या कलमांत सागेतलेली अडचण खरी आहे कीं नाहीं हे पाहतात. ज्या कलमाखाली मुलाळा मुलांच्या कोटापुढे आणण्यांत आळे, तो आरोप किंवा ती अडचण सिद्ध झाल्यानंतरच मुलांच्या कोर्टाचे खरे काम सुरूं होतें. कारण पुलांच्या कोटोत आरोप सिद्ध करणें हा मुख्य हेतु नसून सुळांच्या हातून झालेल्या चुकीची कारणपरंपरा शोधून काढणें ती चूक दुरुस्त करण्यासाठीं मुलाला सुरहिक्षण देणाऱ्या संस्थेत पाठविणे किंबा मुलगा सुधारण्याचे इतर उपाय अवलंबिणें हें प्रचानकाये असतें. उदाहरणाथे, गणपत नांवाच्या एखाद्या मुलाने चोरी केली त्या प्रांतांत मुलांचा कायदा नसेल तर गणपतला कोर्टापुढे आणल्यावर गणपतनें चोरी केली सिद्ध करणें चोरी केल्याबद्दल इं, पि. को. च्या २६७ व्या कलमाप्रमाणे रिक्षा करणे इंच काम असतें, परंतु जर गणपतला मुलांच्या कोटोत उभें केळे तर गणपतवर आरोप सिद्ध होतो कीं नाहीं ह्यापेक्षांुद्ठां महत्त्वाचा एक प्रश्न कोटापुें असतो आणि तो म्हृणजे गणपतरने चारी कां केली ! चोरीची कारणपरंपरा शोधल्यानंतर तें कारण नाहींसें करण्यासाठीं कोट॑व्यवस्था करण्याचा प्रयत्न

ना. मु.

११४ नावडती मुळें

करतें. समजा गणपत निराधार असला दोन दिवस खायला मिळाल्याने त्यानें चोरी केली असली तर मुलांच्या कायद्याच्या ४० व्या गरीब उपेक्षित मुलाच्या कलमान्वये त्याला एस्त्राय्या चांगल्या शाळेंत पाठवून त्याची व्यवस्था केळी जाईल किंवा जर घरची परिस्थिति चांगली असूनहि गणपतला चोरी करण्याची वाईट खोड लागली असली तर त्याला एखाद्या बालसुधार शाळेंत पाठविण्यांत येईल. हें कार्ये चांगलें व्हावे म्हणूनच मुलांच्या काटोत सहानुभूतिपूवेक विचार करणाऱ्या स्त्रियांना कायद्याचे ज्ञान नसूनाहि सन्माननीय न्यायाधीदा नेमण्यांत येतें. त्याचप्रमाणें मुलांच्या कोटांचे वातावरणहि इतकें अनोपःचारिक, प्रेमळ सहानुभतीचें ठेवण्यांत येतें की तेथें मुलाला मनमोकळेपणानें सल्ला घेतां यावा. हें वातावरण कायम ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनासुद्धां गणवेश घालून कोटीत येण्यास मनाई असते. त्याच- प्रमाणे वकिलांनाहि मुलांच्या कोटीत शाक्य तों येऊं दिलें जात नाहीं. कारण मुलांच्या कोटात कोणताहि खटला हा धंद्याकरितां चालवावयाचा नसल्यानें तेथें साक्षीपुराबे गोळा करणें, “' देवादापथ स्वरें सांगेन खोटें सांगणार नाही ? अश्या शपथा घेणें कायदेकानूचा कीस काढून खटले लढविणे याची आवश्यकताच वाटत नार्ही.

कोणत्याहि तऱ्हेची गरजू , अडचणींत सांपडलेलीं तथा-कथित अपराधी मुळें हष्टिपथांत येतांच पोलिस किंवा परिवीक्षाधिकारी त्या मुलाला आपल्या ताब्यांत घेतात, ताब्यांत घेतल्याबरोबर त्या मुलांना मंजिस्टेंटसमोर हजर करून त्यांच्या परवानगीने स्वीकारकेंद्र अथवा रिमांड-होममध्ये दाखल केलें जातें. जर मुलगा ऐकत नाहीं, घरीं दंगा करतो अशी सामान्य खरूपाची तक्रार असेल तर त्या मुलाला स्वीकार-केंद्रांत दाखल करतां पालकांच्य!- कडेच सोडण्यांत येतें परिवीक्षाधिकारी तेर्थे जाऊन त्याची चौकशी करितात. चोकशी पूर्ण होतांच अडचणीत सांपडलेल्या उपेक्षित उन्मागी मुलाला मुलांच्या न्यायालयापुढे उभं करण्यांत येतें, तेर्थे त्या मुलाच्या अड- नवर्णीची सांगोपांग चर्चा करून त्या मुलाला सुधारण्यासाठी वा मार्गावर आणण्यासाठी काय उपाययोजना करावी याचचा विचार करण्यांत येतो. मुलांच्या कोटीतील न्यायाधिशांपु्टे असा प्रश्न वारवार उभा राहतो काँ ज्या मुलांना घरीं ठेवून सुधारणे अशक्य आहे त्यांना, कोठें पाठवावयाऱचें £ कारण

खाजगी प्रयत्न ११५

-“<<-“*१..<**.»/” --“€-€*

सवेसाधारणपणें मुलांच्या न्यायालयांत धोरण म्हणून असें ठरविलें जातें कीं मुलाला सुधारण्यासाठी जे जे उपाय करावयाचे ते ते आई-वडिलांच्या जवळ ठेवून त्यांच्या मदर्तानेंच करावया'चे, कारण तेर्थेच मुलगा सुधारण्याचा संभव जास्त असतो. हें झाल्यास मुलाला आईंबापांजवळ ठेवून त्याच्यावर देखरेख करण्या- सार्ठी ( 5प]०१४18101 ) एक परिवीक्षाधिकारी नेमला जातो. अशा प्रयत्नांना यदा मिळणें दुरापास्त आहेसें वाटल्यास त्याला एखाद्या चांगल्या नातलगाकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातो हे सर्व उपाय थकल्यास किंवा एखाद्या मुलास आईबाप, घरार आप्तेष्ट नसल्यास त्या मुलाला एखाद्या संस्थेत ठेवण्याचा प्रश्न उद्‌भवतो. आज मुंबई प्रांतांत कांहीं थोडे जिल्हे वगळल्यास, जवळ जवळ प्रत्येक जिल्ह्यांत कांही ठिकाणी कित्येक तालुक्यांत सुद्धां स्वीकारकेंद्रे किंवा रिमांड होम्स चाळ. आहेत. आज सुमारे ४९ स्वीकारकेंद्र ३१ मुलांची न्यायाल्यें जागोजाग चाल आहेत. ह्या सर्वे न्यायालयापुढे येणाऱ्या मुलांची संख्या पाहिली तर दिवसेंदिवस या क्षेत्रांतील काम किती प्रमावी, उपयुक्त यशस्वी होत आहे याची कल्पना येईल. दरसाल सुमारें अकरा ते बारा हजार मुलें मदतीकरितां मुलांच्या न्यायालयापुढे येतात त्यांना मदत करण्याचा यथाकशाक्ते प्रयत्न न्यायालयाकडून केला जातो.

हीं सवे स्वीक्रारेंद्रे आजहि सरकार चालवू दाकेळ, परंतु बालककल्या- णाच्या कामांत सव समाजसेवकांचा समाजाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा स्वीकारकेंद्राबाबत जनतेला आपडेपणा वाटावा म्हणून हीं स्वीकारकेंद्रे खासगी संस्थांकडून चालविली जातात. ह्या संस्था म्हणजे ५६ जिल्हा! परिवीक्षा अनुचिंतन संस्था ?' किंवा “' डिस्ट्क्ट प्रोनेशन आपटरकेअर असोसिएदान ह्या जिल्हासंस्था त्या त्या जिल्ह्यांतील बालककल्याणाचें जणूं केंद्रच बनतात. कारण त्या सस्था जागोजाग स्वीकारकेंद्रेंच चालवितात, असें नाहीं तर, चांगल्या मुलांची राहण्याची व्यवस्था करतात. जीं मुलें बालसुधार शाळांतून शराकून आलेली आहित त्यांच्याकरिता वसतिग्रहे चालावितात यासारखी या क्षेत्रांतील अनेक कामे करतात. पुणें जिल्हा संस्थेने उन्मार्गी मागासलेल्या मुलांच्याकरितां नुकतेच “' वालमार्गदशन-केंद्र ' उघडले आहे. ह्या केंद्रांत मुलामुलींचे बुद्विमापन करून त्यांच्या स्वभावांत खोळ रुजलेली उन्मार्गापणा'ची कारणे

११६ नावडती मुलें शोधण्यांत येतात, आजपर्यंत अक्षी कल्पना होती कीं माणूस वयाने वाढत गेला म्हृणजे त्याची बुद्कीहे वाढत जाते, पण शास्त्राने हें खोटें ठराविळें आहें. एखादा माणूस सोळा वर्षांचा झाला तरी त्याचें बौद्धिक वय पांच वर्घीचेच राहिळें असेल, म्हणून माणसाचें कालनिदर्दक वय बोद्षिक वय किती त्यामध्यें अंतर किती हें पाहूण्याकरितां अनेक बुद्धिमापन कमोट्या ठरविल्या गेल्या आहेत. त्या कसोस्यांवरून ( ॥1611151 ६088 )माणसाचचा बुद्धिनिदेशांक (1611102106 0ए०(1॥७॥) काढतां येतो, ह्या बालमा्गदरान केंद्रांचा फायदा शाळा, मुलांची न्यायालये गरजू पालक या सवान होतो. आतांपर्यंत पुर्गे मुंबई येथें चाललेल्या या कामाचा आढावा पाहिला तर पुढील प्रकारच्या मुळांच्याबाबत बालमार्गदशन-केंद्र उपयोगीं पडल्याचे दिसतें. (१) अस्थिर स्वभावाची मुले--पळून जाणारी वगैरे. (२) थोड्या प्रमाणांत आंकडी, अपस्मार इ. असलेली. ( ) भावनाविवश, तापट, हट्टी वगेरे, ( ) बुद्धोर्न मागासठेलीं. (५ ) वांड, दंगेखोर, ऐकणारी. ( ) शाळेंत मागासलेली. ( ) चोरीची संवय असलेली. अशा तऱ्हेच्या मुलांच्या बाबतींत